प्रकल्पग्रस्तांचे रणझुंझार नेते दि. बा. पाटील यांचे नाव नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला द्यावे, असा समस्त स्थानिक भूमिपुत्रांचा आग्रह आहे. त्यासाठी रायगडसह नवी मुंबई, ठाणे, मुंबई, पालघरमध्ये चळवळ उभी राहत आहे. यानिमित्ताने ‘दिबां’च्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा देणारी मालिका…पोलिसांनी कितीही लोकांची धरपकड केली तरी आंदोलनाची ही धग कमी होणार नव्हती. ती …
Read More »Monthly Archives: June 2021
‘विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही’
पनवेल ः नितीन देशमुखनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते रामशेठ ठाकूर यांचेच नाव देण्यात यावे असे बॅनर लावून आंदोलकांची दिशाभूल करण्याचा आणि फूट पाडण्याचा विरोधकांचा डाव यशस्वी होणार नाही हे आजच्या आंदोलनाने दाखवून दिले असल्याचे कृती समितीचे उपाध्यक्ष माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुरुवारी (दि. 10) येथे पत्रकार परिषदेत बोलताना …
Read More »प्रकाश आंबेडकरांचाही ‘दिबां’च्या नावाला पाठिंबा
मुंबई ः प्रतिनिधीनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव द्यावे, ही मागणी स्थानिक स्तरावर जोर धरू लागली आहे. त्यात आता रिपाइं (आठवले गट)पाठोपाठ वंचित बहुजन आघाडीचे प्रकाश आंबेडकर यांनीही या विमानतळाला ‘दिबां’चे नाव द्यायला हवे, अशी मागणी करीत आपला पाठिंबा दर्शविला आहे.या संदर्भात प्रकाश आंबेडकर म्हणाले की, …
Read More »विमानतळाला ‘दिबां’चे नाव देण्यासाठी जनशक्ती एकवटली
मानवी साखळी आंदोलनाला उदंड प्रतिसाद पनवेल ः हरेश साठेनवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला लोकनेते दि. बा. पाटील यांचेच नाव देण्यात यावे, या मागणीकडे राज्य सरकारचे लक्ष वेधण्यासाठी गुरुवारी (दि. 10) रायगडसह ठाणे, मुंबई, पालघर जिल्ह्यांत भव्य मानवी साखळी आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात हजारो जणांनी सहभाग घेऊन मानवी साखळीला उत्स्फूर्त प्रतिसाद …
Read More »धरण, तलाव, धबधब्यांवर जाण्यास बंदी; कर्जत प्रांताधिकार्यांचे आदेश
कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार धबधबा, धरण व तलाव क्षेत्रात कोणत्याही प्रकारे जीवितहानी होऊ नये याकरिता कर्जतच्या प्रांताधिकारी वैशाली परदेशी यांनी प्रतिबंधात्मक (कलम 144) आदेश जारी केले आहेत. कर्जत उपविभागात येणार्या कर्जत आणि खालापूर तालुक्यातील एकूण 23 ठिकाणी हे प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहेत. हे आदेश 9 जून ते 8 ऑगस्टपर्यंत …
Read More »रायगडमधील कोरोना रुग्णवाढीला जबाबदार कोण?
राज्यात कोरोना रुग्णवाढीचा दर सध्या रायगड जिल्ह्यात सर्वाधिक आहे. 1 ते 6 जून या आठवड्यात जिल्ह्याचा कोरोना संक्रमण दर सध्या 13.14 टक्क्यांवर आहे. जिल्ह्यात आतापर्यंत एक लाख 36 हजार 69 जणांना कोरोनाची बाधा झाली. एक लाख 26 हजार 416 जण बरे झाले. तीन हजार 267 जणांचा मृत्यू झाला. म्हणजेच कोरोनामुळे …
Read More »थोडीतरी जाणीव ठेवा
प्रस्तावित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला प्रकल्पग्रस्तांचे आदरणीय नेते स्वर्गीय दि. बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी भूमिपुत्रांमध्ये जोर धरू लागली आहे. याच मागणीसाठी रायगड, नवी मुंबई, मुंबई, ठाणे, पालघर, कल्याण, भिवंडी, डोंबिवली आदी विविध ठिकाणच्या नागरिकांनी, ग्रामस्थांनी, आगरी-कोळी बांधवांनी गुरुवारी मानवी साखळी आंदोलन केले. नियोजित विमानतळाला दि. बा. पाटील यांचे …
Read More »राज्य उत्पादन शुल्क विभागाची रावे येथे धडक कारवाई; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
पेण : प्रतिनिधी राज्य उत्पादन शुल्क विभागाने मंगळवारी (दि. 8) पेण तालुक्यातील रावे येथे छापा टाकून सुमारे दीड लाखांचा मुद्देमाल जप्त केला. राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक कीर्ती शेडगे, उपअधीक्षक देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली मुरूड विभागाचे निरीक्षक आनंद पवार व त्यांच्या पथकातील दुय्यम निरीक्षक अकुंश बुरकुल, रमेश चाटे, सहाय्यक दुय्यम निरीक्षक …
Read More »मानवी साखळी आंदोलनात संदीप पाटील यांच्याकडून ‘दिबा स्पेशल मास्क’
पनवेल : रामप्रहर वृत्त नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला माजी खासदार लोकनेते दि. बा. पाटील यांचे नाव देण्यासाठी सर्वपक्षीय कृती समितीने 10 जून रोजी मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन केले आहे. राज्य सरकारला गर्भित इशारा देण्याच्या उद्देशाने मानवी साखळी आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनात सहभागी होणार्या कार्यकर्त्यांना तोंडाला लावण्यासाठी माजी …
Read More »नगरसेविका वाघमारेंची तत्परता
पनवेल ः रामप्रहर वृत्त पनवेल महापालिका प्रभाग क्रमांक 17मध्ये नवीन पनवेल सेक्टर 12, 13, 17, व 18 येथे बुधवारी (दि. 9) झालेल्या अतिवृष्टीमुळे पावसाचे पाणी साचले होते. वार्यामुळे सेक्टर 13 येथे झाड कोसळले होते. याची माहिती मिळताच प्रभाग क्रमांक 17च्या नगरसेविका अॅड. वृषाली वाघमारे तसेच अॅड. जितेंद्र वाघमारे यांनी तत्परता …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper