कमी भाव असणार्या कंपन्यांची नोंदणी रद्द तरी होऊ शकते किंवा त्यांचे भाव काही पैशातही येवू शकतात. कारण त्या कंपन्यांमध्ये व्यवस्थापनाचे प्रश्न येतात. याउलट अगदी तळाशी घुटमळणार्या बाजारात एखाद्या चांगल्या म्हणजेच चांगले फंडामेंटल्स असणार्या कंपनीचे शेअर्स तुलनेने कमी भावात मिळत असतील तर ती संधी सोडता कामा नये, मग पदरात पडणार्या शेअर्सची …
Read More »मार्क मोबिस भारताविषयी इतके आशावादी का आहेत?
पन्नास अब्ज डॉलरचे व्यवस्थापन करणारे अमेरिकेतील मोबिस कॅपिटल पार्टनरचे फंड मॅनेजर मार्क मोबिस भारताच्या अर्थव्यवस्थेविषयी एवढे आशावादी का आहेत? त्याची काही कारणेच त्यांनी अलीकडे एका मुलाखतीत सांगितली. काय आहेत ती कारणे आणि भारतीय नागरिक त्यांच्याशी सहमत होतील का? रशियाने युक्रेनवर केलेला हल्ला आणि तैवानवर ताबा मिळविण्याच्या चीनच्या मनसुब्यामुळे जगात सध्या …
Read More »महागाईचा आडोसा
ईडीच्या कारवायांविरोधात काँग्रेस पक्षातर्फे देशभर आंदोलने करण्यात आली खरी, परंतु त्याला पुरेशी धार नव्हती. अखेर ईडीचा मुद्दा थोडा मागे टाकून महागाईच्या आडोशाआड दडून कुटिल कारवाया करण्याचे उद्योग काँग्रेस नेत्यांनी आता सुरू केले आहेत. शुक्रवारी त्याचे प्रत्यंतर आले. सक्तवसुली संचलनालय म्हणजेच ईडीने सुरू केलेल्या चौकशीचे निरनिराळे पडसाद भारताच्या राजकारणात बघायला मिळत …
Read More »धनुष्यबाण टांगणीवर
महाराष्ट्रातील राजकारणाला वेगळेच वळण देऊ पाहणारा सर्वोच्च न्यायालयातील निवाडा आणखी लांबणीवर पडला आहे. हे सगळेच प्रकरण अतिशय गुंतागुंतीचे असल्याने ते घटनापीठाकडे सोपवावे अथवा नाही याचा निर्णय येत्या सोमवारपर्यंत घेतला जाईल तसेच पुढील निर्णय येईपर्यंत ‘धनुष्यबाण’ या निवडणूक चिन्हाबाबत कुठलाही निर्णय निवडणूक आयोगाने घेऊ नये, अशी सूचना सरन्यायाधीशांनी केली आहे. एकंदरीत …
Read More »तैवानचा तिढा
तैवानवरून अमेरिकेने आशियातील आग्या माशांच्या मोहोळावरच दगड मारला आहे हे खरेच. त्याची झळ तैवानला लागेलच. परंतु चीनच्या अन्य शेजार्यांनाही त्याची किंमत कदाचित मोजावी लागू शकेल. वास्तविक सध्याचा काळ हा कोविडोत्तर पुनर्उभारणीचा काळ मानला जातो. आर्थिक प्रगतीची चिंता करण्याऐवजी युद्धाची खुमखुमी जिरवण्याचे हे उद्योग परिस्थिती चिघळवणारे ठरू शकतात. तैवानचा तिढा त्यामुळेच …
Read More »समजुतदारपणाच महाग!
ज्या मुद्दयावर विरोधी पक्षांनी संसदेचे कामकाज दीर्घ काळ रोखून धरले होते, त्या महागाईवर अखेर लोकसभेमध्ये विना अडथळा चर्चा पार पडली. अर्थात त्यातून काही ठोस निष्पन्न होण्यासारखे नव्हतेच. सध्या देशातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. कुठल्याही मुद्दयावर सकारात्मक भूमिका घ्यायचीच नाही असा जणु संकल्प विरोधकांनी केला आहे. अशा परिस्थितीत संसदेतील चर्चा …
Read More »सैन्याधिकारी पालकांच्या मुलीची एक आगळी देशसेवा!
कार्तिकी, वय वर्ष अवघं 17, इयत्ता बारावीची विद्यार्थिनी. इथपर्यंतची ही ओळख सर्वसाधारणपणे इतर विद्यार्थ्यांचीही बर्यापैकी अशीच असू शकते, मात्र कुमारी कार्तिकी संतोष महाडिक या मुलीची ओळख इतरांपेक्षा नक्कीच वेगळी आहे, सर्वांना प्रेरणादायी आहे. कार्तिकीचे बाबा सैन्याधिकारी होते, तर आईदेखील सैन्याधिकारी आहे. महाराष्ट्र राज्यातील सातारा जिल्ह्यामधील आरे या गावचे सुपुत्र शहीद …
Read More »नव्या सरकारचा धडाका
राज्यात सत्तापरिवर्तन होऊन नवे सरकार स्थापन झाल्याला महिना पूर्ण झाला आहे. आता मंत्रिमंडळ कधी स्थापन होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. त्या दृष्टीने हालचालीही सुरू आहेत. विरोधकांनी मात्र हा मुद्दा पुढे करीत ओरड चालविली आहे. त्यांना टीका करण्याचा अधिकार जरूर आहे, पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या …
Read More »कर्जतच्या वर्षा पर्यटनाकडे प्रशासनाचे दुर्लक्ष नको
मागील 20 वर्षात कर्जत तालुका पर्यटन तालुका बनला आहे. या भागातील पावसाळी पर्यटन आणि त्यासाठी आयोजित केलेल्या वर्षा सहली या मुळे या तालुक्याचा व्यापार उदीम भरभराटीला आले होते. मात्र प्रशासनाचे अधिकारी आपली जबाबदारी टाळण्यासाठी कर्जतचे पर्यटन संपवू पाहत आहेत असे दिसून येत असल्याचा सातत्याने आरोप होत आहे. अपघात होतात म्हणून …
Read More »विस्ताराची काळजी कोणाला?
भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना युतीचे नवे सरकार सत्तेवर आल्यास 29 दिवस उलटले तरी मंत्रिमंडळ विस्तार होत नाही याची सर्वाधिक काळजी महाविकास आघाडीच्या नेत्यांना लागली आहे असे दिसते. परंतु हाताच्या बोटावर मोजण्याइतके मंत्री कारभार करत असल्याची उदाहरणे अन्य राज्यांमध्येही कमी नाहीत. मुद्दा मंत्रिमंडळाच्या आकाराचा नसतो तर सत्ताधार्यांच्या कार्यक्षमतेचा असतो. शिवसेनेत …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper