Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

‘एफआरपी’च्या निर्णायावर केंद्र सरकारचे कौतुक; राजू शेट्टींचा राज्य सरकारवर निशाणा

नंदुरबार : प्रतिनिधी शेतकर्‍यांचे प्रश्न मार्गी लावण्यात राज्य सरकार हे अपयशी ठरले आहे, पण देशातील एफआरपीच्या दरापेक्षा जास्त दर देणार्‍या साखर कारखान्यांना आयकर विभागाकडून देण्यात येणार्‍या नोटीस संदर्भात केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत राजू शेट्टी यांनी केले आहे, तर दुसरीकडे एफआरपीचे तीन तुकडे आणि सध्या सुरू असेलेली वीज तोडणी यावरून …

Read More »

‘पुढील अनेक दशके भाजपच सत्तेत राहणार!’

नवी दिल्ली : रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी उत्तर प्रदेशसह पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकीपूर्वी पुन्हा एकदा मोठं भाकीत केलं आहे. यामुळे विरोधकांचं मनोधैर्य खचू शकतं आणि भाजप समर्थकांमध्ये नवा उत्साह संचारू शकतो. भाजप पुढील अनेक दशके हटणार नाही. स्वातंत्र्यानंतर काँग्रेस सलग 40 वर्षे सत्तेत होती. आज भारतीय राजकारणात अशीच स्थिती भाजपची …

Read More »

दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार; भाजप नेते किरीट सोमय्या यांचा इशारा

लातूर : प्रतिनिधी दिवाळीनंतर सर्व घोटाळे उघड करणार, असा इशारा भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिला. ते बुधवारी (दि. 27) लातूर येथील स्वानंद मंगल कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. सोमय्या या वेळी म्हणाले की, राज्यातील ठाकरे-पवार सरकार हे माफियांचे सरकार असून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मालमत्तेवरील धाडीत …

Read More »

पंतप्रधान मोदींकडून आरोग्य कर्मचार्‍यांचे कौतुक

नवी दिल्ली ः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) मन की बात कार्यक्रमात बोलताना देशातील कोरोना लसीकरणातील योगदानासाठी आरोग्य कर्मचार्‍यांचे भरभरून कौतुक केले. आरोग्य कर्मचारी देशवासीयांच्या लसीकरणात कोणतीही उणीव ठेवणार नाही हे मला माहीत होते, असे पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले, तसेच भारतातील लसीकरण कार्यक्रमाच्या यशातून भारताची आणि सर्वांच्या …

Read More »

औरंगाबाद की संभाजीनगर?; राज्य सरकारच्या जीआरवरून पुन्हा वाद

औरंगाबाद ः प्रतिनिधी औरंगाबाद शहराचे नाव संभाजीनगर करण्याचा मुद्दा पुन्हा एकदा समोर आला आहे. राज्य सरकारच्या एका जीआरमध्ये संभाजीनगर असा उल्लेख केल्याने हा वाद उफाळून आला आहे. जागतिक गुंतवणूक प्रोत्साहन परिषदेत सरकारकडून औरंगाबादच्या राम भोगले यांची निवड करण्यात आली. यात काढण्यात आलेल्या जीआरवर त्यांच्या नावासमोर संभाजीनगर असा उल्लेख करण्यात आला …

Read More »

दहशतवाद्यांविरोधात एकत्रपणे काम करा -अमित शाह

श्रीनगर ः जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशवादी कारवायांमध्ये वाढ झाल्यामुळे अशांतता निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौर्‍यावर आहेत. उच्चस्तरीय सुरक्षा आढावा बैठकीत केंद्रीय गृहमंत्री शाह यांनी दहशतवाद्यांचा खात्मा करण्यासाठी सुरक्षा दलांना एकत्रितपणे काम करण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. ऑगस्ट 2019मध्ये …

Read More »

काँग्रेसमध्ये मनमानी कारभार!

निलंबित पदाधिकार्‍याचा उपोषणाचा इशारा; बाळासाहेब थोरातांवर नाव न घेता आरोप अहमदनगर : प्रतिनिधी पक्षविरोधी कारवाया करीत असल्याच्या आरोपावरून पदावरून निलंबित करण्यात आलेल्या अहमदनगर शहरातील बाळासाहेब भुजबळ यांनीच आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्यावर नाव न घेता गंभीर आरोप केले आहेत. निलंबन कारवाईबाबत झालेल्या अन्यायाविरोधात मुंबईत पक्षाच्या कार्यालयासमोर उपोषणास बसणार आहोत, …

Read More »

सणासुदीत मेड इन इंडिया वस्तू खरेदी करा -पंतप्रधान मोदी

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशवासीयांना आगामी सणांमध्ये मेड इन इंडिया अंतर्गत बनवलेल्या वस्तूंचाच वापर करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले की, एकेकाळी परदेशी वस्तूंची खूप क्रेझ होती, पण आज मेड इन इंडियाची शक्ती खूप वाढली आहे. आपण प्रत्येक लहान वस्तू खरेदी करण्याचा आग्रह धरला पाहिजे, जी मेड …

Read More »

पटोलेंचे धक्कातंत्र सुरूच; काँग्रेसच्या निष्ठावंत नेत्याचे पक्षातून निलंबन

अहमदनगर : प्रतिनिधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सचिन सावंत यांना मुख्य प्रवक्ते पदावरून डच्चू दिल्यानंतर पक्षातील आणखी एका नेत्याला धक्का दिला आहे. यावरून काँग्रेस पक्षातील खळबळ सुरू असल्याचे दिसत आहे. पटोले यांनी आता अहमदनगरमधील पक्षाचे जुने कार्यकर्ते आणि विविध पदांवर काम केलेल्या बाळासाहेब भुजबळ यांना पक्षातून अनिश्चित काळासाठी निलंबित …

Read More »

लसीकरणात भारताचा महाविक्रम; कोरोना प्रतिबंधक 100 कोटी लसींचा टप्पा पार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था कोविडविरुद्ध लसीकरण मोहिमेत देशाने गुरुवारी (दि. 21) भारताने एक इतिहास रचला आहे. देशात कोविड लसीकरणात 100 कोटी डोस देण्याचे काम पूर्ण झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारत आणि भारताच्या प्रत्येक नागरिकाचे हे यश आहे, असे म्हटले आहे. इतक्या जलद गतीने लसीकरणाचा 100 कोटींचा आकडा गाठणारा भारत …

Read More »