Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आठवीच्या पुस्तकात घोडचूक

सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेल्याचा उल्लेख मुंबई : प्रतिनिधीभारतीय स्वातंत्र्यलढ्यात भगतसिंग, राजगुरू व सुखदेव यांनी हौतात्म्य पत्करले हा इतिहास सर्वांनाच माहीत आहे, मात्र बालभारतीच्या आठवीच्या पुस्तकात एक घोडचूक करण्यात आली असून, सुखदेव यांच्याऐवजी कुर्बान हुसेन फासावर गेले, असा उल्लेख केला गेला आहे. त्यामुळे राज्य सरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले …

Read More »

पनवेलसह नवी मुंबईमध्ये पावसाची संततधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पनवेलसह नवी मुंबई विभागात मागील दहा दिवसांपासून पावसाची संततधार सुरु आहे. पनवेलमध्ये दिवसभर कोसळलेल्या पावसामुळे शहरात नागरिकांची वर्दळ कमी पहावयास मिळाली. तसेच नवी मुंबईत दोन ठिकाणी किरकोळ आगीच्या घटना घडल्या. पावसाळा सुरु झाल्यापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रात 1061.12 मीमी पावसाची नोंद झाली आहे. तर पनवेल …

Read More »

लॉकडाऊन काळात निकाल; मिठाई दुकानदारांचे नुकसान

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त दहावी-बारावीच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या आनंदातील काही आनंद मिठाई दुकानदारांना वाटून घेत असतात. निकालाच्या दिवशी विद्यार्थी मिठाई वाटून आनंद व्यक्त करतात. मात्र, यंदा कोरोनाकाळात मिठाई व्यावसायिकांचा धंदा बसला आहे. शहरात काही ठिकाणी अर्धा दरवाजा उघडून व्यवसायासाठी धडपड करणारे काही दुकानदार दिसले. मात्र, लाखोंऐवजी काही हजारांवर व्यवसाय झाल्याची …

Read More »

नवी मुंबईत दिवसाढवळ्या बँकेवर दरोडा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोपर खैरणे येथील सारस्वत बँकेवर दरोडा पडल्याची घटना गुरुवारी दुपारी घडली. बँकेत आलेल्या दोघा व्यक्तींनी चाकूच्या धाकावर लॉकरमधील सुमारे साडेचार लाखाची रोकड पळवली आहे. भरदुपारी घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. कोपर खैरणे सेक्टर 19 येथील सारस्वत बँकेच्या शाखेत हा प्रकार घडला. दुपारच्या सुमारास बँकेत …

Read More »

‘पालिका प्रशासनाने गरजवंतांसाठी संक्रमण शिबिरे उभारली नाहीत’

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई महापालिकेकडे कोट्यवधींच्या ठेवी आहेत. सध्या गोष्टींसाठी पालिका कोट्यवधी रुपये खर्च करते, मात्र आजमितीस पालिकेला शहरात सिडकोच्या धोकादायक इमारतींमधील रहिवाशांसाठी संक्रमण शिबिर उभारण्यात आले नाही ही बाब शोचनीय आहे. आयुक्तांनी सिडकोसोबत बैठक घेऊन अटींमध्ये शिथिलता दिल्यास रखडलेले पुनर्विकास प्रकल्प मार्गी लावावेत  अशी मागणी बेलापुरच्या आमदार …

Read More »

नवी मुंबईने गाठला 10 हजारांचा टप्पा; राज्य सरकारकडून समन्वय साधण्याऐवजी आयुक्तांच्या बदल्यांचा खेळ

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त सुनियोजित शहराचा बहुमान मिळविलेल्या नवी मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या 10,273 झाली आहे. 125 दिवसांमध्ये दहा हजारांचा टप्पा पूर्ण झाला. आतापर्यंत 318 जणांना प्राण गमवावे लागले असून, प्रसार रोखण्यात राज्य सरकारला अपयश आले आहे. अपयश झाकण्यासाठी राज्य शासनाने आयुक्तांची बदली केली असून, नवीन आयुक्त नवी मुंबई …

Read More »

नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध राहणार -आयुक्त अभिजीत बांगर

नवी मुंबई : बातमीदार  – नागरिकांमदमध्ये निर्माण झालेले गैरसमज दूर करण्यासठी प्रशासन कटिबद्ध आहे. कार्यक्षमतेत वकार्यपूर्ततेत कसलीही हयगय केली जाणार नाही. नवी मुंबईचा मृत्युदर कमी करण्यासाठी प्रयत्न करणार असून यापूढे माझ्यासह सर्वच अधिकारी नवी मुंबईकरांसाठी 24 तास उपलब्ध असतील याची ग्वाही नवनियुक्त आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. मंगळवारी आयुक्त बांगर …

Read More »

बारावीचा आज निकाल

बारावीचा आज निकाल मुंबई : प्रतिनिधी राज्य शिक्षण बोर्डाच्या वतीने फेबुवारी-मार्च २०२० रोजी घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल गुरुवारी (दि.१६) दुपारी १ वाजता ऑनलाइन जाहीर होणार आहे. बोर्डाने बुधवारी ही घोषणा केली. परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे विषयनिहाय मिळवलेले गुण बोर्डाच्या वेबसाईटवरुन पाहता येणार आहेत तसेच त्याची प्रिंट आउटही घेता येणार …

Read More »

मराठा आरक्षणावर तुर्तास अंतरिम आदेश नाही

27 जुलैपासून नियमित सुनावणी मुंबई : प्रतिनिधीमराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाकडून तुर्तास कोणताही अंतरिम आदेश अथवा वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली नाही. आता या संदर्भात 27 जुलैपासून नियमित सुनावणी होणार आहे. राज्य सरकारच्या मराठा आरक्षण आणि वैद्यकीय पदव्युत्तर प्रवेश परीक्षेच्या निर्णयावर बुधवारी (दि. 15) व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सुनावणी झाली. सर्वोच्च …

Read More »

लॉकडाऊनमध्ये खेळाडूंना सरावाकरिता परवानगी द्यावी; राष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक शिवाजी ढवळे यांची मागणी

नवी मुंबई ः बातमीदार संपूर्ण देशासह नवी मुंबईतही कोरोनाने थैमान घातले आहे. बालकांपासून ते वयोवृद्धांपर्यंत अनेकांना कोरोनाने ग्रासले. कोरोनामुळे लॉकडाऊन असल्याने त्याचा सर्वाधिक फटका सर्वसामान्य नागरिकांसह देशाचे भवितव्य असणार्‍या खेळाडूंनाही बसला आहे. लॉकडाऊनमुळे  घराबाहेर पडणे कठीण झाल्याने खेळाडूंना सराव करता येत नाही. परिणामी खेळाडूंतील सरावाची वृत्ती व प्रतिकारशक्ती कमी होत …

Read More »