Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आधी सरकार चालवून तर दाखवा!

देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीमाझी मुलाखत सुरू असताना सरकार पाडा, असे आव्हान मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ’सामना’तील मुलाखतीमध्ये दिले होते. त्यावर आता विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिले आहे. वारंवार म्हटले जाते की आमचे सरकार पाडून दाखवा. पाडणे सोडून द्या. आम्हाला त्यात रस नाही. माझे …

Read More »

नवी मुंबई भाजपकडून जय श्रीराम लिहिलेली पत्रे पाठविण्यास सुरुवात

नवी मुंबई : बातमीदार अयोध्येत राममंदिर उभारल्याने कोरोना नाहीसा होईल का? असा प्रश्न विचारून शरद पवारांनी पंतप्रधान मोदींना डिवचले होते. याचा समाचार घेण्यासाठी नवी मुंबई भाजपाकडून खा. पवार यांना पत्रे पाठवण्यास सुरुवात झाली. संपूर्ण महाराष्ट्रातून खा. पवारांच्या घरी जय श्री राम लिहिलेली 10 लाख पत्र पाठवण्यात येणार आहेत. तर नवी …

Read More »

सरकारला संताजी-धनाजीसारखे फडणवीस दिसतात

मुख्यमंत्री ठाकरेंना भाजपचे प्रत्युत्तर मुंबई : प्रतिनिधीमुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी ’सामना’ला दिलेल्या मुलाखतीमधून माजी मुख्यमंत्री व विधानसभेचे विद्यमान विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर टीका केली. फडणवीस यांच्यावर करण्यात आलेल्या या टीकेला आता भाजपने प्रत्युत्तर दिले आहे. कोरोनाच्या परिस्थितीमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचा दौरा केल्यानंतर राज्य सरकारचे अपयश आणि निष्क्रियता चव्हाट्यावर आली. …

Read More »

सीवूड्समध्ये गरजूंना रेनकोटचे वाटप

नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबई सीवूड्समध्ये भाजप युवा मोर्चाचे विकास निकम यांच्यातर्फे गरजूंना रेनकोट व पालिकेच्या कर्मचार्‍यांना पीपीई किटचे वाटप करण्यात आले. राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त हा उपक्रम राबविण्यात आला. पावसाळा सुरू झाला असल्याने अनेक हातावर पोट असणार्‍या नागरिकांना संरक्षणार्थ देण्यात आले. या वेळी वृक्षारोपण करण्यात …

Read More »

मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर स्पीड लिमिट

1 ऑगस्टपासून कार्यवाही; नियम मोडल्यास होणार दंड नवी मुंबई : रामप्रहर वृत्तसंक्रमण कालावधीत देशातील पहिल्या एक्स्प्रेस वे म्हणजेच पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावरील प्रवासी नियमांमध्ये मोठा बदल होणार आहे. एक्सप्रेस वेवर आता गती मर्यादा लागू करण्यात आली आहे. जर कोणी नियम तोडला तर त्याला एक हजार रुपये दंड ठोठावला जाईल.रायगड जिल्ह्यातील खालापूर …

Read More »

व्हेंटिलेटर्सची कमतरता गंभीर बाब -आमदार गणेश नाईक

नवी मुंबई ः बातमीदार  नवी मुंबई शहरात कोरोना रुग्णांचा आकडा 11 हजार पार गेला आहे. अशा वेळी नवी मुंबई मनपा रुग्णालयासह नवी मुंबईतील खासगी रुग्णालयांत एकही व्हेंटिलेटर शिल्लक नाही ही नवी मुंबईकरांसाठी धक्कादायक बाब असल्याची प्रतिक्रिया आमदार गणेश नाईक यांनी व्यक्त केली. कोविड संसर्गजन्य आजाराबाबत आमदार गणेश नाईक यांनी आयुक्त …

Read More »

संतप्त प्रवाशांचा नालासोपार्‍यात उद्रेक

नालासोपारा : प्रतिनिधीलॉकडाऊनचे निर्बंध शिथील करण्यात आल्याने अनेक कार्यालये सुरू झाली आहेत. लोकलने प्रवास करण्याची मुभा नसल्याने अनेक कर्मचारी, लोक एसटीने मुंबईपर्यंत प्रवास करीत आहेत, पण एसटी सेवाही बंद असल्याने प्रवासी बुधवारी (दि. 22) संतापले. या वेळी प्रवाशांनी थेट नालासोपारा रेल्वेस्थानक गाठले आणि ते ट्रॅकवर उतरले. लॉकडाऊनच्या पाचव्या टप्प्यात मुंबईतील …

Read More »

‘मानसिकता बदलण्याची गरज’

नवी मुंबई : प्रतिनिधी  कोरोना महामारी असो की इतर कोणताही साथीचे आजार! या कालावधीत नागरिकांना मिळणारे सल्ले तंतोतंत पाळले गेले. तर आपण त्यावर सहज मात करू. पण आपले काही नागरिक अशा मार्गदर्शनाला पायदळी तुडवून आपल्या मनाप्रमाणे वागत असल्याने अनंत अडचणींना तोंड द्यावे लागते. त्यामुळे नागरिकांनी आपली मानसिकता बदलली तर कोरोनासारख्या …

Read More »

कोरोनामुळे ज्येष्ठांचे सर्वाधिक बळी; घराबाहेर पडणेही ठरतेय धोकादायक, विशेष काळजी घेण्याचे आवाहन

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात कोरोनामुळे 500पेक्षा जास्त रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामधील 68 टक्के नागरिक 50पेक्षा जास्त वयोगटांतील आहेत. ज्येष्ठ नागरिक कोरोनाच्या विळख्यात मोठ्या प्रमाणात अडकत असून, शरीर उपचारास साथ देत नसल्याने अनेकांचा मृत्यू होत आहे. यामुळे ज्येष्ठ नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये व राज्य शासनाकडून …

Read More »

जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन जयराम पाटील यांचे निधन

ठाणे ः प्रतिनिधी जी. पी. पारसिक सहकारी बँकेचे माजी चेअरमन आणि विद्यमान संचालक जयराम पाटील (79) यांचे कोरोनाच्या प्रादुर्भावाने मुंबईतील एका खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या पश्चात  पत्नी, दोन मुले, एक मुलगी आणि नातवंडे असा परिवार आहे. जयराम पाटील हे खारीगावमधील पहिले मॅट्रिक पास होते. कळवे ग्रामपंचायतीचे ते 11 वर्षे …

Read More »