Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबईतही टोळधाड? कीटक दिसल्याचा दावा

मुंबई : प्रतिनिधीआफ्रिकेतून निघालेली टोळधाड येमेन, इराण, पाकिस्तानमार्गे भारतात पोहोचली. देशातील अनेक राज्यांत पिकांचे नुकसान करणारे हे कीटक आता मुंबईत दाखल झाले आहेत. विक्रोळी, ताडदेव, वरळी भागात मोठ्या संख्येने टोळ दृष्टीस पडल्याचा दावा करण्यात येत आहे. गेल्या 27 वर्षांमधील सर्वांत मोठे टोळ संकट राज्यात आले आहे. विदर्भातील अमरावती, नागपूर, वर्धा …

Read More »

कोपरखैरणे, तुर्भे विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंग

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करताना विशेषत्वाने कोपरखैरणे व तुर्भे विभागात मागील काही दिवसात कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेऊन पालिकेने कोपरखैरणे व तुर्भे या दोन्ही विभागातील कंटेन्मेंट झोनमध्ये मास स्क्रिनिंगची मोहीम हाती घेतली आहे. नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने डॉ. डी. वाय. पाटील रूग्णालय आणि …

Read More »

लॉकडाऊनच्या काळातही आंबा निर्यातीला मोठे यश

नवी मुंबई : विमाका लॉकडाऊनच्या काळात सर्व प्रकारच्या वाहतुक सेवा मर्यादीत असताना कोकणातील आठ हजार 640 मे.टन आंब्याची निर्यात कृषि विभागामार्फत करण्यात आली. 1 एप्रिल ते 19 मे या कालावधीत केळी, कांदा, द्राक्षे, डाळिंब, लिंबू, मिरची, आले व इतर भाजीपाला व फळे मिळून एकूण दोन लाख 99 हजार 950 मे. …

Read More »

सिडको आपत्कालीन नियंत्रण कक्ष होतोय सज्ज

नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा – सीबीडी बेलापूर येथील सिडको भवन इमारतीच्या तळ मजल्यावर असलेला आपत्कालीन नियंत्रण कक्ष 1 जून ते 30 सप्टेंबर या पावसाळी कालावधीमध्ये कार्यालयीन कामकाजाच्या दिवसांसहित शनिवार, रविवार तसेच सार्वजनिक सुटीच्या दिवशीही 24 ु 7 (24 तास) तत्त्वावर कार्यरत  असणार आहे. या कक्षामार्फत आपत्कालीन स्थितीत अभियांत्रिकी विभाग, …

Read More »

कोकणात पाणीटंचाई; टँकरद्वारे पुरवठा

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त – कोकणात पाणीटंचाई जाणवत असून, 242 गावे व 675 वाड्यांना 132 टँकर आणि चार अधिग्रहीत विहिरींद्वारे पाणीपुरवठा होत आहे. सुमारे दोन लाख 20 हजार 239 नागरिकांना या पाणीपुरवठयामुळे दिलासा मिळाला आहे. एप्रिल महिन्यापासूनच कोकण विभागात सर्वत्र उन्हाची दाहकता जाणवू लागल्याने ज्या गावांमध्ये दरवर्षी पाण्याची टंचाई …

Read More »

नवी मुंबईत कोरोनामुळे हाहाकार

मे महिन्यात 1600हून अधिक कोरोनाबाधित; 54 जण मृत्युमुखी नवी मुंबई : प्रतिनिधी मनपा हद्दीत एप्रिल महिन्याच्या तुलनेने  मे महिन्यात कोरोना संक्रमणाने कहर केला असून तब्बल 1600 पेक्षा जास्त रुग्णांना कोरोना झाला आहे. तर मृत्यूचे प्रमाणही वाढले असून एकूण 54 जणांचा मृत्यू झाला आहे. तर एकूण कोरोनाबाधितांची संख्या 1853 वर पोहचली …

Read More »

इयत्ता दहावीच्या निकालाचा मार्ग मोकळा

मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत मार्च 2020मध्ये घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेच्या निकालाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. दहावीच्या सामाजिक शास्त्रे पेपर-2 (भूगोल) व दिव्यांग कार्यशिक्षण या परीक्षा रद्द करण्यात आलेल्या विषयांच्या गुणदानासंदर्भात शिक्षण मंडळाने पर्याय शोधला आहे. इतर विषयांमध्ये विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांची सरासरी काढून त्या …

Read More »

आघाडी सरकार खोटारडे

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा घणाघात मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्राच्या जनतेला मित्र कोण आणि शत्रू कोण हे चांगलेच माहीत आहे. सरकारला आम्ही मदतच करीत आहोत, पण खोटे बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचे धोरण आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री व विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी (दि. 27) येथे …

Read More »

कोरोनाशी लढणे हेच आमचे लक्ष्य

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा निर्धार मुंबई : प्रतिनिधीकोरोनाच्या परिस्थितीतही राजभवन आणि मातोश्रीवर बैठकांचे सत्र सुरु आहे. या बैठका कोरोनाच्या उपाययोजना संदर्भात आहेत की राजकीय खलबतांसाठी हे येत्या काळात स्पष्ट होईल. या परिस्थितीत कोरोना या विषयाला प्राधान्य असायला हवे. भाजपमध्ये सरकार अस्थिर करण्याची कुठलीही हालचाल सुरू नाही. कोरोनाशी लढा देणे …

Read More »

‘राज्य सरकार अपयशी; राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा’

मुंबई : कोरोना व्हायरसमुळे उद्भलेली मुंबईसह राज्यातील परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होत आहे. ही परिस्थिती हाताळण्यात राज्य सरकार अपयशी झाले आहे. त्यामुळे राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करा, अशी मागणी खासदार नारायण राणे यांनी केली आहे. राज्यातील परिस्थितीबाबत चर्चा करण्यासाठी त्यांनी सोमवारी (दि. 25) राज्यपालांची भेट घेतली. त्या वेळी ते बोलत होते. …

Read More »