नवी मुंबई : प्रतिनिधी देशातील आर्थिक दुर्बल घटक ते सबल घटकांची नोंद उपलब्ध व्हावी त्याद्वारे देशाचे धोरण व योजना कार्यान्वित करण्यासाठी सहकार्य होईल त्यासाठी राष्ट्रीय डेटा संकलनाचे काम सुरू असून नागरिकांनी सर्वेक्षण प्रगणक आणि पर्यवेक्षी अधिकारी यांना सहकार्य करावे, असे आवाहन राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय, उपमहानिर्देशक सुप्रिया रॉय यांनी बेलापूर येथे …
Read More »विद्याभवन शिक्षण संकुलात टिळकांची जयंती
नवी मुंबई : बातमीदार पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलात लोकमान्य टिळक जयंतीचा कार्यक्रम दिमाखदार पद्धतीने साजरा करण्यात आला. मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ यांच्या हस्ते लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्राथमिक आणि माध्यमिक विभागाच्या विद्यार्थ्यांनी या वेळी टिळकांची करारी वृत्ती, द्रष्टेपणा, लोकसंघटन, लेखन, बालपण, शिक्षण आणि तुरुंगवासासंबंधीत गोष्टी …
Read More »बालभारती स्कूलची बारावी सीबीएसईत उत्कृष्ट कामगिरी
नवी मुंबई : बातमीदार बाल भारती पब्लिक स्कूल खारघर, नवी मुंबई बारावी सीबीएसई परीक्षेचा निकाल 100 टक्के लागला आहे. वाणिज्य विषय सौम्या सिंग 97.6 टक्के, कला शाखेतून अंशिता पाणिग्रही 97.6 टक्के लक्ष्य कोचर 97 टक्के गुणांसह विज्ञान शाखेत टॉपर आली आहे. नवी मुंबईतील बाल भारती पब्लिक स्कूल ही शैक्षणिक विश्वातील …
Read More »पावसामुळे पालेभाज्यांची नासाडी
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त गेले काही दिवस राज्यभरात होत असलेल्या जोरदार पावसामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाल्याची आवक कमी होत आहे. त्यात पावसामुळे एकूण आवक होत असलेल्या शेतमालातील 30 टक्के माल खराब निघत आहे. त्यामुळे भाजीपाल्याचे दर गेल्या आठ दिवसांपासून सातत्याने वाढत आहे. घाऊक बाजारातच भाज्या 50 ते …
Read More »राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल यांची संपत्ती जप्त
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक, अनिल देशमुख यांच्या पाठोपाठ प्रफुल्ल पटेल यांच्यावर ईडीने मोठी कारवाई केली असून त्यांची संपत्ती जप्त करण्यात आली आहे. इक्बाल मिर्ची प्रकरणी इडीकडून ही करावाई झाल्याचे सांगितले जात आहे. वरळी येथील प्लॉट खेरदी प्रकरणी मनी लॉण्ड्रिग झाल्याचा आरोप हा प्रफुल्ल पटेल यांच्यावर ठेवण्यात आला …
Read More »नवी मुंबई महापालिका प्रभाग रचना चुकीची
नवीन करण्यासाठी मागणी करणार -नाईक नवी मुंबई : प्रतिनिधी नवी मुंबई महापालिकेच्या प्रभाग रचना चुकीच्या पद्धतीने करण्यात आली आहे. ही बाब राज्य निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून दिली असून नव्याने प्रभाग रचना निर्माण करण्याची मागणी केली असल्याचे आमदार गणेश नाईक यांनी नेरूळ येथे बोलताना सांगितले. नवी मुंबईतील तीन नगरसेवकांच्या भाजप प्रवेशाबाबत …
Read More »यंदा दहीहंडी, गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरे होणार
गणेशात्सवासाठी ज्यादा एसटी बस सोडण्याचेही निर्देश मुंबई : प्रतिनिधी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे राज्यात दहीहंडी व गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला, मात्र आता कोरोनाचा धोका कमी झाला असल्याने या वर्षी मोठ्या धूमधडाक्यात साजरा करता येणार आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस प्रशासन, सार्वजनिक …
Read More »चिरले-खालापूर रस्त्याचा बृहद आराखडा तीन महिन्यांत सादर होणार
मुंबई : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील चिरले-खालापूरदरम्यान रस्ता बांधण्यात येणार आहे. या प्रकल्पाचा बृहद आराखडा तयार करण्यासाठी सल्लागाराची नियुक्ती करण्यात आली असून आराखड्याच्या कामाला सुरुवात झाली आहे. पुढील तीन महिन्यांत आराखडा पूर्ण होण्याची शक्यता आहे. मुंबई आणि नवी मुंबईतील अंतर कमी करण्यासाठी सागरी सेतूची उभारणी करण्यात येत आहे. या सागरी सेतूमुळे …
Read More »नवी मुंबईतील गवते दामत्याने समर्थकांसह घेतली उपमुख्यमंत्री फडणवीस यांची भेट
नवी मुंबई : बातमीदार नवी मुंबईच्या दिघा भागातील मातब्बर माजी नगरसेवक नवीन गवते, माजी नगरसेविका अपर्णा गवते आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी मंगळवारी (दि. 19) माजी मंत्री व विद्यमान आमदार गणेश नाईक यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात स्वगृही प्रवेश केला. त्यांनी बुधवारी माजी खासदार डॉ. संजीव नाईक, माजी आमदार संदीप नाईक …
Read More »रामशेठ ठाकूर महाविद्यालयात अविष्कार अभिमुखता व्याख्यान
खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात बुधवारी (दि. 20) अविष्कार अभिमुखता व्याख्यान आयोजित करण्यात आले. या व्याख्यानात महाविद्यालयातील वाणिज्य विभागाचे प्राध्यापक डॉ. हर्षा गोयल यांनी प्रमुख वक्ते म्हणून भुमिका बजावली. या व्याख्यानामधे वक्त्यांनी विद्यार्थी व विद्यार्थीनीना संशोधनाचे प्रकार, महत्त्व, …
Read More »