Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मोरबे पाणलोट क्षेत्रात केवळ 18 मिमी पाऊस

मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच मोठ्या पावसाची अद्यापही प्रतीक्षाच नवी मुंबई ः रामप्रहर वृत्त नवी मुंबईत बुधवारी रात्री 12च्या सुमारास काही काळ जोरधारांचा पाऊस झाल्याने नवी मुंबईकरांच्या आशा पल्लवित झाल्या होत्या. गुरुवारी दिवसभर मोठ्या पावसाचे वातावरण होते, मात्र दिवसभर अधूनमधून पावसाची रिपरिप सुरू होती. दिवसभरात नवी मुंबई शहरात व मोरबे धरण …

Read More »

एकनाथ शिंदे महाराष्ट्र नवे मुख्यमंत्री; भाजप नेते देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री

राज्यपालांनी दिली पद, गोपनियतेची शपथ मुंबई : प्रतिनिधी शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्रिपदाची, तर भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी गुरुवारी (दि. 30) दोघांना पद व गोपनियतेची शपथ दिली. उद्धव ठाकरे यांनी बुधवारी रात्री मुख्यंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याच्या …

Read More »

नेरूळमधील अनधिकृत बांधकामे तोडण्याचे न्यायालयाचे आदेश

भाजप नगरसेवकाच्या पाठपुराव्याला यश नवी मुंबई : प्रतिनिधी नेरूळ सेक्टर 19ए मधील अडीच एकर भूखंडावर कब्जा करून तिथे मोठ्या प्रमाणावर अनधिकृत बांधकाम, गोडाऊन, गॅरेज सर्व्हिस सेंटर थाटले होते. या जागेवर नवी मुंबई मनपाने दावा केला होता. अखेर न्यायालयीन लढाई नवी मुंबई मनपाने जिंकली असून मूळ गोठा ठेऊन उर्वरित अनधिकृत बांधकाम …

Read More »

बुलेटच्या आवाजाने ध्वनिप्रदूषण; लोक त्रस्त

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त बुलेटची क्रेझ तरुणाईमध्ये वाढत असून दुचाकीचा फटफट करणारा आवाज आणि वेगाशी स्पर्धा करण्याच्या क्षमतेमुळे सध्या शहरांमध्ये बुलेटचा धुमाकूळ सुरू आहे, मात्र या वाहनातील सायलेन्सरमध्ये केल्या जाणार्‍या बदलांमुळे होणारे ध्वनिप्रदूषण दिवसेंदिवस वाढत असल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. वाहन चालविताना वाहनांमधून किमान 50 डेसिबलपर्यंत आवाज हा नियमात …

Read More »

हिवताप, डेंग्यू नियंत्रणासाठी खबरदारी

नवी मुंबई महापालिकेने शोधली 496 दूषित स्थाने नवी मुंबई : बातमीदार पावसाळी कालावधीत विविध प्रकारचे किटकजन्य तसेच साथजन्य आजार उद्भवण्याची शक्यता असते. याविषयी नवी मुंबई महापालिका आरोग्य विभागामार्फत घ्यावयाच्या खबरदारीविषयी विविध माध्यमांतून आवाहन करण्यात येत असते. यामधील सूचनांचे पालन करून नागरिकांनी पुरेशी दक्षता बाळगल्यास या आजारांवर वेळीच प्रतिबंध घालणे शक्य …

Read More »

271 ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर

मुंबई : प्रतिनिधी पावसाचे प्रमाण कमी असलेल्या 62 तालुक्यातील 271 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांचे 4 ऑगस्ट रोजी मतदान होणार असल्याची घोषणा राज्य निवडणूक आयोगाकडून करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ही घोषणा करण्यात आली. त्यानुसार संबंधित ठिकाणी बुधवारपासून  (दि. 29) आचारसंहिता लागू झाली असून 5 ऑगस्ट रोजी मतमोजणी होईल, अशी माहिती …

Read More »

मुंबईत इमारत कोसळून चौघांचा मृत्यू, 17 जण जखमी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईच्या कुर्ला पूर्व परिसरातील नाईक नगर सोसायटीची एक इमारत सोमवारी (दि. 28) रात्री कोसळली. या दुर्घटनेत चौघांचा मृत्यू झाला असून 17 जण जखमी झाले आहेत. त्यांना विविध रुग्णालयांमध्ये दाखल करण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या अखत्यारित भूखंडावर उभ्या असलेल्या नाईक …

Read More »

पनवेलमध्ये विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य वाटप; प्रजापती विकास मंडळाचा उपक्रम

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त प्रजापती विकास मंडळ या सामाजिक संस्थेच्या वतीने रविवारी (दि. 26) पनवेलमधील मिरची गल्ली येथील संत गोरा कुंभार मंदिरात गरजू विद्यार्थ्यांना मोफत शैक्षणिक साहित्य असलेल्या किटचे वाटप करण्यात आले. पनवेलमधील गरीब व गरजू अशा बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना देण्यात आलेल्या किटमध्ये वॉटर बॉटल, नोटबुक, पेन, पेन्सिल, पाऊच आदी …

Read More »

पालक व विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शनपर शिबिर

माजी खासदार संजीव नाईक यांची प्रमुख उपस्थिती नवी मुंबई : बातमीदार जीवन विद्या मशीन आणि एम्बिशन ट्युटोरिअल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ’उत्कर्ष विद्यार्थ्यांचा संकल्प जीवनविद्येचा’ या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थी पालक यांसाठी विशेष मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी या कार्यक्रमास ठाण्याचे माजी खा. संजीव नाईक साहेब प्रमुख पाहुणे म्हणून …

Read More »

ऐरोलीत बाजार संकुलाची इमारत बनलीय धोकादायक

नवी मुंबई : बातमीदार ऐरोली सेक्टर 15मध्ये सिडकोकडून बांधण्यात आलेले बाजार संकुल आता वापरात नाही. त्यामुळे बाजार संकुलाची इमारत धोकादायक झाली आहे. या इमारतीत मोठ्या प्रमाणावर गर्दुल्ले, मद्यपी यांचे उद्योग सुरू आहेत. ही इमारत जीर्ण झाल्यामुळे पडून दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे वापरात नसलेला या बाजार संकुलाचा भूखंड नवी मुंबई महापालिकेकडे …

Read More »