Breaking News

मुंबई – नवी मुंबई

मुंबई-गोवा महामार्गासंदर्भात मंत्री रवींद्र चव्हाण यांचे खुले पत्र

तोडफोडीवर मांडली भूमिका मुंबई  : प्रतिनिधी कोकणासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण असणार्‍या मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाचे काम अतिशय वेगाने सुरू आहे. या महामार्गाचा पहिला टप्पा गणेशोत्सवापूर्वी पूर्ण होऊन एक मार्गिका सुरू होईल, तर डिसेंबर 2023अखेरपर्यंत संपूर्ण महामार्ग सुरळीतपणे सुरू करण्याचा सरकारचा मानस आहे. असे असताना काही विघ्नसंतोषींनी तोडफोडीचे सत्र अवलंबिले आहे. या पार्श्वभूमीवर …

Read More »

भाजप ओबीसी मोर्चा प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी घेतली लोकनेते रामशेठ ठाकूर, आमदार प्रशांत ठाकूर यांची भेट

पनवेल : रामप्रहर वृत्त भाजप ओबीसी मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष संजय गाते यांनी गुरुवारी (दि. 10) माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर आणि मावळ लोकसभा निवडणूक प्रमुख आमदार प्रशांत ठाकूर यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. त्यांचे स्वागत करण्यात आले. या वेळी ओबीसी मोर्चाचे प्रदेश उपाध्यक्ष हरिश्चंद्र भोईर, मनोज भुजबळ, जिल्हाध्यक्ष राजेश गायकर, …

Read More »

भूपेंद्र बारसिंग यांच्या हस्ते वृक्षारोपण

सांगली : प्रतिनिधी विटा येथील यशोधन बहुउद्देशिय कल्याणकारी संस्थेच्या वतीने वृक्षारोपण करण्याचा सामाजिक उपक्रम राबविण्यात आला. संस्थेचे अध्यक्ष तथा मनमंदिर सहकारी नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमनपदी भूपेंद्र बाबुराव बारसिंग यांच्या हस्ते या वेळी वृक्ष लागवड करण्यात आली. या उपक्रमावेळी दत्तात्रय बारसिंग, शशिकांत बारसिंग, महादेव बारसिंग, तुकाराम झेडे, कुंडलिक बारसिंग सिद्धार्थ बारसिंग, …

Read More »

पनवेल रेल्वेस्थानक परिसरात तरुणाची हत्या

पनवेल ः वार्ताहर पनवेल रेल्वेस्थानक मालधक्का परिसरात मंगळवारी (दि. 8) पहाटे चारच्या सुमारास एका 27 वर्षीय तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून धारदार व तीक्ष्ण हत्याराने हत्या करण्यात आली. त्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. पनवेल शहरातील टिळक रोड, ओम बेकरीसमोर राहणार्‍या विकी चिंडालिया (वय 27) या तरुणाची अज्ञात इसमाने अज्ञात कारणावरून …

Read More »

माडभुवनवाडी पुन्हा गजबजली

मोहोपाडा : प्रतिनिधी आपटा ग्रामपंचायत हद्दीतील माडभुवन ही आदिवासीवाडी डोंगराच्या पायथ्यालगत वसलेली आहे. अतिवृष्टीमुळे डोंगर कधीही खचून खाली येऊ शकतो, म्हणून माजी जि. प. सदस्य ज्ञानेश्वर घरत, तहसीलदार विजय पाटील, गटविकास अधिकारी संजय भोये आणि वन विभागाचे अधिकारी काटकर यांनी पाहणी केली. या वेळी तत्काळ निर्णय घेऊन जवळच असलेल्या गारमेंटच्या …

Read More »

समाजहितैषी!

समाजसेवी व्यक्तिमत्त्वं जसजशी वयाने, ज्ञानाने आणि अनुभवाने मोठी होत जातात तशा त्यांच्या सामाजिक जाणिवादेखील वृद्धिंगत होत असतात. पनवेलचे कार्यतत्पर आमदार प्रशांत ठाकूर यांच्याकडे पाहिल्यावर याची मनोमन साक्ष पटते. जनहिताचा कळवळा आणि विकासाची तळमळ असलेल्या या नेत्याने आपल्या अथक कार्यातून पनवेलसह रायगड जिल्ह्यात वेगळी ओळख निर्माण केली आहे… जनमानसात आदराचे स्थान …

Read More »

पीक विमा भरण्यास तीन दिवसांची मुदतवाढ

मुंबई ः प्रतिनिधी पीक विमा भरण्यासाठी काही ठिकाणी तांत्रिक अडचणी येत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्याने राज्य शासनाने केंद्र सरकारकडे याबाबत विनंती केली असता पीक विमा ऑनलाईन पद्धतीने भरण्यासाठी आणखी तीन दिवसांची मुदतवाढ देण्यात आली असून आता 3 ऑगस्टपर्यंत पीक विमा भरता येणार असल्याची माहिती कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनी ट्विटरद्वारे दिली. …

Read More »

‘महाराष्ट्र केसरी’ विजय चौधरी ठरला जगज्जेता

जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये सुवर्णपदक मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचा स्टार कुस्तीपटू, तीन वेळा ’महाराष्ट्र केसरी’ विजेता आणि अप्पर पोलीस अधीक्षक विजय नथ्थू चौधरीने भारतासाठी सोनेरी कामगिरी केली. कॅनडाच्या विनिपेग येथे झालेल्या जागतिक पोलीस अ‍ॅण्ड फायर गेम्समध्ये कुस्ती या खेळात कॅनडाच्या गतविजेत्या जेसी साहोताचा पराभव करीत त्याने भारताचे नाव उंचावत …

Read More »

इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्तांच्या कायमस्वरुपी पुनर्वसनासाठी आराखडा तयार करण्याचे निर्देश

मदत व पुनर्वसनमंत्री अनिल पाटील यांच्याकडून आढावा अलिबाग ः प्रतिनिधी इर्शाळवाडी दुर्घटनाग्रस्त ग्रामस्थांचे कायमस्वरूपी पुनर्वसन होण्यासाठी सर्व संबंधित विभागांनी सामूहिक प्रयत्न करावे तसेच पुनर्वसनासाठी आराखडा तयार करावा, असे निर्देश जिल्हा प्रशासनाला दिले असल्याचे राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापनमंत्री अनिल पाटील यांनी सांगितले. खालापूर येथे इर्शाळवाडी येथील पुनर्वसन कार्याचा आढावा …

Read More »

एनडीआरएफचा बेस कॅम्प रायगड जिल्ह्यातच होणार

मुंबई : प्रतिनिधी नैसर्गिक आपत्तीत असणार्‍या प्रत्येक नागरिकांच्या पाठीशी सरकार ठामपणे उभे राहिल. रत्नागिरी, रायगड जिल्ह्यासह सह्याद्रीच्या डोंगर परिसरात सातत्याने नैसर्गिक आपत्ती येत आहेत. याचा विचार करून रायगड जिल्ह्यात प्रस्तावित असणारा एनडीआरएफचा बेस कॅम्प याच जिल्ह्यातच होईल यासाठी राज्य सरकार लक्ष घालेल. त्याकरिता आवश्यक तो पाठपुरावा करण्यात येणार असल्याची माहिती …

Read More »