अलिबाग : प्रतिनिधी साहित्यसंपदा, शिवधारा ट्रेकर्स, तेजस्विनी सांस्कृतिक आणि सामाजिक फाऊंडेशन (अलिबाग) आणि नादब्रह्म एक स्वराविष्कार (गिरगांव) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आम्ही समाजाचे देणे लागतो’ हा उपक्रम नुकताच यशस्वीरीत्या पार पडला. त्यात महाड, पोलादपूर येथील पूरग्रस्तांना व रस्ता खचल्यामुळे संपर्क तुटलेल्या गावांसाठी या संस्थांमार्फत मदत देण्यात आली, अशी माहिती साहित्यसंपदा प्रमुख …
Read More »स्वप्नातील घरांच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह
खालापुरातील डोंगर भागात मोठ्या प्रमाणात बांधकामे खोपोली : प्रतिनिधी अतिवृष्टीमुळे तळीये गावात घडलेल्या दरड दुर्घटनेत अनेक संसार गाडले गेले असून, अशा दुर्घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले आहे, मात्र धनिकांच्या वीकेण्डसाठी डोंगर, दर्यांत होत असलेली बांधकामे किती सुरक्षित आहे याचादेखील आढावा घेण्याची गरज निर्माण झाली आहे. …
Read More »रोहा एसटी बसस्थानकाला गळती
राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; प्रवासी त्रस्त रोहे :प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा येथील बस स्थानकाची दूरवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील छप्पर उडाले आहे. स्थानकाला गळती लागल्याने प्रवासी ओलचिंब होत आहेत. चक्रीवादळात उडालेले छप्पर अद्याप न बसवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तालुक्याचे मुख्यालय असल्याने रोह्यात दररोज शासकीय कामासाठी व खरेदीसाठी …
Read More »रोहा एसटी बसस्थानकाला गळती
राज्य परिवहन महामंडळाचे दुर्लक्ष; प्रवासी त्रस्त रोहे :प्रतिनिधी राज्य परिवहन महामंडळाच्या रोहा येथील बस स्थानकाची दूरवस्था झाली आहे. बस स्थानकाच्या प्रवेशद्वारावरील छप्पर उडाले आहे. स्थानकाला गळती लागल्याने प्रवासी ओलचिंब होत आहेत. चक्रीवादळात उडालेले छप्पर अद्याप न बसवल्याने प्रवाशांचे हाल होत आहेत. तालुक्याचे मुख्यालय असल्याने रोह्यात दररोज शासकीय कामासाठी व खरेदीसाठी …
Read More »बालकांच्या जडणघडणीत पालकांची भूमिका
बालकाची जडणघडण ही आई-बाबा, परिसर, समाज, शाळा व त्याला मिळणार्या सभोवतालच्या शिक्षणावरच अवलंबून असते. सहज पाहता असे लक्षात येते की, अतिलाडामुळे श्रीमंत घरातील मुले ऐदी होतात. तर सामान्य कुटुंबातील प्रतिकूल वातावरणातील मुले मेहनतीने स्वबळावर उभे राहताना दिसतात. म्हणजे पालकांच्या शिक्षणाबरोबर आर्थिक व सामाजिक परिस्थितीचा परिणाम मुलांच्या जडणघडणीवर होत असतो. लहान …
Read More »कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच फेरीत गारद; तरीही मेडल जिंकण्याची संधी!
टोकियो ः वृत्तसंस्था टोकियो ऑलिम्पिकमध्ये भारतीय युवा कुस्तीपटू सोनम मलिक पहिल्याच सामन्यात पराभूत झाली, मात्र सोनम अजूनही पदकाच्या शर्यतीत आहे. ऑलिम्पिकला जाणारी भारतातील सर्वांत तरुण महिला कुस्तीपटू सोनम मलिकला विजयासह पदार्पण करण्याची संधी होती. शेवटच्या 30 सेकंदांपर्यंत ती 2-0 अशी आघाडीवर होती, पण मंगोलियन कुस्तीपटू बोलोरतुया खुरेलखूने सामना बरोबरीत आणला. …
Read More »15 ऑगस्टला लाल किल्ल्यावर होणार ऑलिम्पिक खेळाडूंचा सत्कार
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यंदाच्या स्वातंत्र्यदिनानिमित्त लाल किल्ल्यावर ऑलिम्पिकमध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणार्या खेळाडूंना भेटणार आहेत. या कार्यक्रमात ऑलिम्पिक स्पर्धेत 130 कोटी भारतीयांचे प्रतिनिधित्व करणार्या 127 खेळाडूंचा सत्कार केला जाणार आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त हे सर्व खेळाडू पंतप्रधान मोदींचे खास पाहुणे म्हणून या सोहळ्याला हजेरी लावणार आहेत. या संदर्भातील वृत्त …
Read More »भारताचा स्वप्नभंग; पुरुष हॉकी संघाचा बेल्जियमकडून पराभव
टोकियो ः वृत्तसंस्था अपेक्षांचे प्रचंड ओझे असलेल्या भारतीय पुरुष संघाला तब्बल 41 वर्षांनंतर ऑलिम्पिक पदकाचा दुष्काळ संपवण्यात अपयश आले. विश्वविजेत्या बेल्जियमविरुद्धच्या उपांत्य फेरीतील सामन्यात भारताचा 5-2च्या फरकाने पराभव झाला. आठ सुवर्णपदकांसह 11 ऑलिम्पिक पदके खात्यावर असणार्या भारताने एके काळी हॉकीमध्ये निर्विवाद वर्चस्व गाजवले होते. मनप्रीत सिंगच्या नेतृत्वाखालील सध्याच्या भारतीय संघाला …
Read More »वाचाळवीरांची सत्ता
आपत्तींच्या मालिकेमधून सावरू पाहात असलेल्या महाराष्ट्रात काही राजकीय नेते निव्वळ सत्तेच्या खेळात रमून गेलेले दिसतात. त्यांच्यात सुरू असलेली हमरीतुमरी आणि रंगलेली थपडांची भाषा आपल्याकडील राजकारणाचा स्तर किती खालावला आहे हेच दाखवून देते. थप्पड मारू, थोबाड फोडू असली भाषा सत्ताधार्यांच्या तोंडी अजिबात शोभत नाही, तरीही काही सत्ताधारी नेत्यांनी गेल्या चार दिवसांमध्ये …
Read More »राज्यातील 11 जिल्ह्यांत निर्बंध कायम
मुंबई ः प्रतिनिधी राज्य शासनाने अनलॉकसंबंधीची नवी नियमावली सोमवारी (दि. 2) जारी केली. यामध्ये 25 जिल्ह्यांतील निर्बंध शिथिल झाले आहेत. त्यानुसार या जिल्ह्यांना वीकेण्ड लॉकडाऊनमध्ये दिलासा देण्यात आला असून सोमवार ते शनिवार रात्री 8 वाजेपर्यंत सर्व दुकाने सुरू राहणार आहेत. राज्यातील रुग्णसंख्या अधिक असलेल्या 11 जिल्ह्यांमध्ये मात्र लेवल-3चे नियम कायम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper