Breaking News

महत्वाच्या बातम्या

केंद्रीय पर्यावरण पथकाकडून साई रिसॉर्टची पाहणी

परिवहनमंत्री अनिल परब अडचणीत? रत्नागिरी ः प्रतिनिधीपरिवहनमंत्री अनिल परब यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता निर्माण झाली आहे. कारण भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या तक्रारीनंतर केंद्रीय पर्यावरण विभागाने परब यांच्या रत्नागिरी जिल्ह्यातील आलिशान साई रिसॉर्टची शनिवारी(दि. 12) पाहणी केली. सोमय्या यांनी केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांची भेट घेत अनिल परब यांच्या …

Read More »

मुंबईसह कोकणात अतिवृष्टीचा इशारा; राज्यात अनेक ठिकाणी पावसाची हजेरी

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह उपनगर भागात शनिवारी (दि. 12) पावसाने जोरदार हजेरी लावली. अशात 13 आणि 14 जूनला मुंबईत जोरदार पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे. या दोन दिवसांच्या कालावधी दरम्यान मुंबई शहर आणि उपनगरातील काही ठिकाणी अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील अनेक भागात …

Read More »

मराठा समाजाच्या आरक्षणासाठी राज्यभरातील मंत्र्यांच्या गाड्या फोडणार

नरेंद्र पाटील यांची राज्य सरकारला तंबी सोलापूर ः प्रतिनिधीमराठा समाजाच्या आरक्षणासाठी आम्ही लढून केसेस अंगावर घ्यायला तयार आहोत, परंतु महाविकास आघाडी सरकारला झुकविल्याशिवाय गप्प बसणार नाही. आता आरक्षणासाठी गुळगुळीत आंदोलन न करता राज्यभरात मंत्र्यांच्या गाड्या अडवून त्या फोडण्यात येतील, अशी तंबी अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी शनिवारी …

Read More »

राज्यातील आगामी निवडणुकांसाठी काँग्रेसचा स्वबळाचा नारा

पटोलेंच्या भूमिकेमुळे ‘मविआ’त खळबळ मुंबई ः प्रतिनिधीनुकत्याच झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिन कार्यक्रमावेळी पक्षाध्यक्ष शरद पवार यांनी आगामी विधानसभा आणि लोकसभा निवडणुका शिवसेना-राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र लढणार असल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर आता काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेस सर्व निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची ठाम भूमिका मांडली आहे. त्यामुळे निवडणुकांमध्ये …

Read More »

शेअर बाजारात तेजी असताना घ्यावयाची काळजी

शेअर बाजारात तेजी असताना त्याचा बोलबाला सुरु होतो आणि त्यात अनेक नवे गुंतवणूकदार अडकतात. सध्या बाजारात अशीच तेजी असून एक कोटींच्यावर गुंतवणूकदार बाजारात आले आहेत. शेअर बाजारात आज अनेक कारणांनी परतावा मिळत असला तरी तो टिकवून ठेवण्यासाठी काळजी ही घ्यावीच लागते.सध्या शेअर बाजार तेजीत आहे. आज ना उद्या, तो कोसळेल …

Read More »

आता घरीच मिळणार लर्निंग लायसन्स

पेण : प्रतिनिधी लर्निंग लायसन्ससाठी आता आरटीओ कार्यालयात जाण्याची आवश्यकता नाही. घरीच ऑनलाइन परीक्षा देता येणार आहे. या लायसन्सची ऑनलाइन प्रिंट काढता येणार असल्याने शिकाऊ चालकांची आता एजंटच्या विळख्यातून सुटका तर होणार आहेच, शिवाय खर्च आणि वेळदेखील वाचणार आहे. आजच्या घडीला अनेकजण वाहने चालवतात. मात्र, काहीजणांकडे लायसन्स नाहीत. लायसन्स काढण्यासाठी …

Read More »

अलिबाग तालुक्यातील सहा गावे कंटेन्मेंट झोन घोषित

रेवदंडा, अलिबाग : प्रतिनिधी कोरोना हॉटस्पॉट ठरत असलेल्या अलिबाग तालुक्यातील सहा गावांना ‘मायक्रो कंटेन्मेंट झोन’ म्हणून घोषीत करण्यात आले आहे. त्यामध्ये सासवणे, नागाव, कुरूळ, नवेदर नवगांव, चौल व रेवदंडा या गावांचा समावेश आहे. मायक्रो कंटेन्मेंट झोन घोषीत क्षेत्रामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी कडक निर्बंध घालण्यात आले असून त्या बाबतचे आदेश अलिबागचे …

Read More »

रा.स्व.संघ जनकल्याण समितीने दिला वादळग्रस्त आदिवासी भगिनीला आधार

कर्जत : प्रतिनिधी तौत्के चक्रीवादळात कर्जत तालुक्यामधील पेठ गावातील आदिवासी भगिनी नंदा डामसे यांच्या घरावरील पत्रे उडून गेले होते. घराचे तसेच आतील सामानाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्याची माहिती मिळताच रा.स्व.संघ जनकल्याण समितीच्या कार्यकर्त्यांनी नंदा डामसे यांना घराच्या पुनर्बांधणीसाठी तातडीने मदत केली. त्यामुळे पावसाळा सुरू होण्यापूर्वीच डामसे यांच्या घरावर छप्पर …

Read More »

हिंदुस्थान पेट्रोलियमची 26 सुरक्षारक्षकांवर कारवाई; प्रकल्पबाधित कामगारांना न्याय देणार भाजप नेते सुनील गोगटे यांचे आश्वासन

कर्जत : बातमीदार पाइपलाइनची रखवाली करणार्‍या 26 सुरक्षारक्षकांना  हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने तडकाफडकी कामावरून कमी केले आहे. हे सुरक्षारक्षक प्रकल्पग्रस्त असून, गेल्या तीन वर्षोपासून काम करीत होते. त्यांना न्याय्य मिळवून देण्याचे आश्वासन भाजप किसान मोर्चाचे कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दिले आहे. हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीने पाइपलाइन टाकली असून, तिची सुरक्षा …

Read More »

संपत्ती निर्मितीचा नवा खेळ आणि खेळाचे नवे नियम!

नव्या जगाने संपत्ती निर्मितीचा नवा खेळ तयार केला आणि त्याचे नियमही. तो खेळ आणि त्याचे नियम आपण स्वीकारलेच नसते तर शेअर बाजाराची एवढी चर्चा करण्याची गरजच नव्हती. पण तो खेळ आणि त्याचे नियम ही नव्या जगाची अपरिहार्यता बनली. हा खेळ त्या नियमांनुसार खेळणे, हे नव्या जगात बंधनकारक आहे. त्यामुळे आपल्याला …

Read More »