Breaking News

महत्वाच्या बातम्या

खंडणीखोर गृहमंत्र्यांचा रोह्यात भाजपकडून निषेध

धाटाव : प्रतिनिधी वरिष्ठ पोलीस अधिकारी व मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमविर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपांमुळे संपूर्ण महाराष्ट्रात विविध ठिकाणी खंडणीखोर गृहमंत्र्यांचा भाजपच्या वतीने जाही निषेध करण्यात आला. याच पार्श्वभूमीवर दक्षिण रायगड भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष अमित घाग यांच्या नेतृत्वाखाली रोह्यामध्ये खंडणीखोर  गृहमंत्री …

Read More »

बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या मी सोबत आहे -आमदार महेश बालदी

उरण : वार्ताहर तुमचा मी सहकारी आहे. हे आंदोलन आम्हाला वेदना देणारे आहे. बेमुदत धरणे आंदोलन जास्त दिवस चालणार नाही. आपण लवकरच संघर्ष संपवू. बेमुदत धरणे आंदोलन पूर्ण तडीस नेण्यासाठी मी तुमच्या सोबत आहे, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांना दिले. भेंडखळ येथील बीपीसीएल प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी …

Read More »

राज्य सरकारचा महाराष्ट्रात तमाशा

चंद्रकांत पाटील यांचा घणाघातल पुणे : प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या गंभीर आरोपामुळे राज्यभर भाजपने आघाडी सरकारविरोधात निदर्शने केली. पुणे शहरातही प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि पुणे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली तीव्र आंदोलन करण्यात आले. यावेळी आघाडी सरकारचा महाराष्ट्रात निव्वळ तमाशा …

Read More »

कोरोनाच्या दुसर्या लाटेचा कर्जत तालुक्याला विळखा; एका आठवड्यात 69 जण पॉझिटिव्ह

कर्जत ः प्रतिनिधी एक वर्ष कोरोनाशी सामना करता करता जनतेच्या नाकीनऊ आले. गेल्या महिन्यात कर्जत तालुका कोरोनामुक्तही झाला होता. त्यामुळे कोरोना जाईल असे वाटत असतानाच कोरोनाची दुसरी लाट आली. त्यामुळे सर्वच कार्यक्रमांवर पुन्हा निर्बंध आले. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याचा फायदा घेऊन साखरपुडा, लग्न तसेच अन्य सोहळे, समारंभांची  रेलचेल सुरू झाली. …

Read More »

नैतिक जबाबदारी स्वीकारून गृहमंत्र्यांनी राजीनामा द्यावा; पेण भाजपची मागणी

पेण ः प्रतिनिधी महाराष्ट्राच्या गृहमंत्र्यांवर माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी लेखी पत्राद्वारे दरमहा 100 कोटी रुपये वसूल करून देण्याबाबतचे आरोप केले आहेत. राज्याच्या गृहमंत्र्यांवर एका वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याने असे आरोप करणे पुरोगामी महाराष्ट्राला लांच्छनास्पद आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात, जनमानसात राज्य सरकारची बदनामी सुरू आहे. त्यामुळे गृहमंत्री अनिल देशमुख …

Read More »

राज्य सरकारच्या भ्रष्टाचाराविरोधात भाजपचा हल्लाबोल

कर्जतमध्ये निषेध आंदोलन कर्जत ः बातमीदार, प्रतिनिधी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप केले आहेत. याबाबत त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहिले आहे. त्यात माजी आयुक्तांनी अनिल देशमुख यांच्यावर दरमहा 100 कोटींची मागणी केल्याचा आरोप केला आहे. एवढा मोठा पुरावा …

Read More »

सायकलपटू अ‍ॅड. गजानन डुकरे यांचा आणखी एक विक्रम

90 किमीचे अंतर साडेतीन तासांत पूर्ण कर्जत ः बातमीदारक्रीडापटू असलेले कर्जत तालुक्यातील अ‍ॅड. गजानन डुकरे यांनी 26 जानेवारी रोजी भारताचा तिरंगा झेंडा लावून सायकल चालवत एक विक्रम केला होता. त्यानंतर रविवारी (दि. 21) झालेल्या सायकालिंगच्या राजगुरू भगतसिंग सुखदेव इंडियन फ्लॅग साईड वर्ल्ड अट्टेम्प स्पर्धेत त्यांनी 90 किलोमीटर अंतर विक्रमी वेळेत …

Read More »

गोळीबार करणारा शेकापचा नगरसेवक पोलिसांच्या ताब्यात

दोन साथीदारांसह कोठडीत रवानगी खोपोली ः प्रतिनिधीगोळीबार करून फरार झालेला खोपोली नगर परिषदेचा शेकापचा नगरसेवक प्रशांत कोठावले व त्याचे दोन साथीदार यांना अटक करण्यात अलिबाग स्थानिक गुन्हे अन्वेषण खात्याला यश आले आहे. या तिघांना खालापूर न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.मिळालेल्या माहितीनुसार, 15 मार्चला एका …

Read More »

सचिन वाझे उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती

केंद्र सरकारने चौकशी करावी -राज ठाकरे मुंबई ः प्रतिनिधीदहशतवादी बॉम्ब ठेवतात अशा घटना आपण आजवर पाहत आलो, पण आता पोलीस बॉम्ब ठेवतात ही महाराष्ट्राच्या इतिहासातील अतिशय धक्कादायक बाब आहे. बॉम्ब ठेवणारा सचिन वाझे हा उद्धव ठाकरेंच्या अत्यंत जवळचा व्यक्ती आहे. त्यामुळे या प्रकरणाची चौकशी राज्य सरकारकडून योग्य पद्धतीने होणार नाही. …

Read More »

हे तर चोरांचे आणि खुन्यांचे सरकार -प्रकाश आंबेडकर

मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासोबतच महाविकास आघाडी सरकारवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ लागले आहे. यावरून आता वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी राज्य सरकारवर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. हे चोरांचे आणि खुन्यांचे सरकार आहे. त्यामुळे ते बरखास्त …

Read More »