नवी मुंबई : रामप्रहर वृत्त नवी मुंबई शहरात रुग्णाच्या संपर्कातील फक्त 15 जणांचा शोध घेतला जात होता. मात्र आता एका कोरोना बाधिताच्या संपर्कातील 24 जणांचा शोध घेण्यात येणार आहे. नागरिकांनीही टाळेबंदी टाळण्यासाठी कोरोना नियमावलींचे पालन करून सहकार्य करण्याचे आवाहन पालिका आयुक्तांनी केले आहे. पालिका प्रशासनाने आता कोरोना संपर्क साखळी तोडण्यासाठी …
Read More »मालमत्ता कर भरता येणार ऑनलाइन
पनवेल : प्रतिनिधी कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केल्याने नागरिकांना आता ऑनलाइन मालमत्ता कर भरता येणार आहे. याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेण्याचे आवाहन पनवेल महापालिकेने केले आहे. कोविडच्या पार्श्वभूमीवर पालिकेने ऑनलाइन भरणा केंद्र सुरू केले आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्याच्यादृष्टीने या सुविधेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा …
Read More »महापौर डॉ. कविता चौतमोल यांचे नागरिकांना आवाहन
पनवेल : प्रतिनिधी पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाचे संसर्ग गेले काही दिवसापासून पुन्हा वाढू लागला आहे. या पार्श्वभूमीवर नागरिकांनी काळजी घेणे अत्यंत महत्त्वाचे आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेने मास्क वापरा, सॅनिटायझर वापरा, सामाजिक अंतर ठेवा अशी त्रिसूत्री सांगितली आहे. याचे नागरिकांनी पालन करावे, असे आवाहन महापौर डॉ. कविता किशोर चौतमोल यांनी …
Read More »एलआयसी-लोकमान्य सोसायटी कराराचे नूतनीकरण
मुंबई : प्रतिनिधी एलआयसी ऑफ इंडियाने लोकमान्य मल्टिपर्पज को-ऑप. सोसायटी सोबत व्यवसाय सामंजस्य कराराचे नूतनीकरण केले. एलआयसीचे वरिष्ठ विभागिय व्यवस्थापक ए. डी. वारकरी व लोकमान्य सोसायटीचे अध्यक्ष किरण ठाकुर यांनी करारपत्रावर स्वाक्षर्या केल्या. लोकमान्य सोसायटी 2017 पासुन एलआयसीची कार्पोरेट सहयोगी संस्था म्हणून कार्यरत आहे. लोकमान्यने पहिल्या दिवसापासून एलआयसीच्या पोलिसीची विक्री …
Read More »‘उमेद’ अंतर्गत गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये वर्धिनी फेरी; विविध विषयांवर चर्चा व मार्गदर्शन; पं. स. सदस्य रत्नप्रभा घरत यांची उपस्थिती
पनवेल : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (उमेद) अंतर्गत तालुका अभियान व्यवस्थापन कक्ष पनवेल पंचायत समिती यांच्या सौजन्याने गव्हाण ग्रामपंचायतीमध्ये पनवेल तालुका पंचायत समिती सदस्या रत्नप्रभा घरत यांनी कनिष्ठ वर्धिनी फेरी आयोजनाबाबत बैठक घेतली. या बैठकीमध्ये त्यांनी महिलांचे संघटीकरण स्वयंसहाय्याता समुहाच्या माध्यमातून करणे, बचत गट तयार करणे तसेच …
Read More »वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपच्या सोनाली पाटील बिनविरोध
उरण : वार्ताहर उरण तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सोनाली पाटील यांची बिनविरोध निवड बुधवारी (दि. 3) करण्यात आली. सोनाली पाटील या वेश्वी ग्रामपंचायतीचे माजी सरपंच तथा जासई विभागातील सामाजिक कार्यकर्ते आणि भाजपचे युवा नेते विलास पाटील यांच्या पत्नी आहेत. वेश्वी ग्रामपंचायतीच्या नुकत्याच झालेल्या निवडणुकीत सोनाली पाटील या भरघोस मताधिक्याने विजयी …
Read More »आता 24 तास कोरोना लसीकरण; केंद्र सरकारचा मोठा निर्णय
नवी दिल्ली : वृत्तसंस्था एकीकडे देशातील काही भागांत कोरोनाच्या रुग्णांची संख्या पुन्हा एकदा वाढू लागली असतानाच दुसरीकडे सरकारने सर्वसामान्यांचे कोरोना लसीकरण करण्यास सुरुवात केली आहे. 1 मार्चपासून देशभरातील 60 वर्षांवरील नागरिक आणि 45 वर्षांवरील सहव्याधी असलेल्या व्यक्तींना लस देण्यास सुरुवात करण्यात आली आहे. दरम्यान, देशातील कोरोना लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी केंद्रीय …
Read More »कोर्लई जमीन व्यवहार प्रकरण ; ठाकरे, वायकर परिवाराविरोधात सोमय्यांची रेवदंडा पोलिसात तक्रार
रेवदंडा : प्रतिनिधीकोर्लई येथील जमीन व्यवहारात गैरव्यवहार झाल्याचा आरोप करून भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी या प्रकरणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच रवींद्र वायकर यांच्या परिवाराविरोधात रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दिला आहे. यावर सात दिवसांत एफआरआय दाखल करा; अन्यथा उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करू, असा इशाराही सोमय्या …
Read More »कर्नाळा बँक घोटाळाप्रकरणी संचालक मंडळाची मालमत्ता जप्त करून खातेदार, ठेवीदारांना रक्कम परत करता येईल
राज्याच्या सहकारमंत्र्यांनी सूचविला उपाय मुंबई, पनवेल : रामप्रहर वृत्तकर्नाळा नागरी सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची स्थावर व जंगम मालमत्ता जप्त करून मालमत्तेच्या लिलावातून खातेदार व ठेवीदारांना त्यांच्या ठेवीची रक्कम परत केली जाऊ शकते, असे लेखी उत्तर राज्याचे सहकारमंत्री शामराव ऊर्फ बाळासाहेब पाटील यांनी मुंबई येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात …
Read More »लग्नासाठी बुमराहची मालिकेतून माघार
मुंबई : प्रतिनिधीटीम इंडियाचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह अहमदाबादमध्ये होणार्या इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या व अखेरच्या कसोटीत खेळणार नाहीये. बुमराहने वैयक्तिक कारणांमुळे बीसीसीआयकडे सुटी मागितली होती, ती स्वीकारण्यात आली होती. सूत्रांच्या माहितीनुसार बुमराह लग्न करणार असून, त्यासाठीच त्याने मालिकेतून माघार घेतल्याचे समजते.इंग्लंडविरुद्ध कसोटी मालिका संपल्यावर होणार्या पाच सामन्यांच्या टी-20 मालिकेसाठीही बुमराहला आराम …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper