कर्जत : बातमीदार निसर्ग चक्रीवादळात कर्जत तालुक्यातील अनेक शाळांच्या इमारती क्षतीग्रस्त झाल्या होत्या. छतांचे पत्रे आणि कौल उडून नुकसान झाले होते. शासकीय मदत मिळण्यास उशीर होत असल्याने तालुक्यातील दुर्गम भागातील काही शाळांची दुरुस्ती करण्यास सेवाभावी संस्था धावून आल्याने या शाळांच्या इमारती नव्याने उभ्या राहिल्या आहेत. कर्जत तालुक्यातील नांदगाव येथील मराठी …
Read More »शेतकर्यांना तत्काळ नुकसानभरपाई द्यावी; भाजप किसान मोर्चाची मागणी
कर्जत ः बातमीदार परतीच्या पावसाने कर्जत तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तालुक्यातील शेतीची 100 टक्के नासाडी झाली असून या नुकसानीचे शासनाने तत्काळ पंचनामे करून शेतकर्यांना नुकसानभरपाई द्यावी, अशी मागणी गुरुवारी (दि. 15) भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. अवकाळी आणि वादळी पावसामुळे कर्जत तालुक्यातील सर्व …
Read More »मुरूडच्या गिर्यारोहकांनी केला वानरटोक सुळका सर
मुरूड : प्रतिनिधी गिर्यारोहकांच्या साहसाला आव्हान देणारा अलिबाग जवळील वानरटोक सुळका मुरूड शेगवाडा येथील अतुल मोरे, विशाल मोरे व तोषित नायडू या गिर्यारोहकांनी अवघ्या 40 मिनिटात सर केला. आणि या सुळक्यावर तिरंगा फडकवला. अलिबागपासून हाकेच्या अंतरावरावर सागरगड उर्फे खेडदुर्ग हा किल्ला आहे. या गडाच्या दक्षिणेला असलेला वानरटोक नामक सुळका दुर्ग …
Read More »वाहन चालवताना मोबाइलवर बोलू नका, अन्यथा कारवाई -पोलीस निरीक्षक रामदास इंगवले
माणगाव : प्रतिनिधी रायगड जिल्ह्याचे नुतन पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी वाहतूक व्यवस्थेबाबत काही कडक निर्बंध आखले आहेत. पोलीस अधीक्षकांनी वाहतूक व्यवस्था विना अपघात सुरळितपणे सुरू ठेवण्यासाठी काही महत्त्वाच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार आता माणगावात दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरणे सक्तीचे आहे. तसेच वाहन चलविताना मोबाईलवर बोलणे टाळा, असे आवाहन माणगावचे …
Read More »देवदूतांच्या कार्यामुळे सर्वसामान्यांना आधार; राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांचे प्रतिपादन; लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सन्मान
मुंबई ः हरेश साठे कोरोना महामारीच्या काळात डॉक्टर्स, नर्सेस, पोलीस, सामाजिक कार्यकर्ते, संस्थांनी देवदूताप्रमाणे अतुलनीय कार्य केले. या कौतुकास्पद कार्याची प्रशंसा करू तेवढी कमीच असून कोरोनाच्या कष्टकाळात देवदूतांनी केलेल्या कार्यामुळे सर्वसामान्यांना कोरोनावर मात करण्याची ताकद आणि आधार मिळाला, असे प्रतिपादन महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी बुधवारी (दि. 14) राजभवन येथे …
Read More »जिते येथे ट्रकची रिक्षाला धडक; तीन प्रवासी जखमी
पेण : प्रतिनिधी मुंबई- गोवा महामार्गावरील जिते (ता. पेण) गावच्या हद्दीत एका ट्रकने रिक्षेला पाठिमागून ठोकर दिली. मंगळवारी मध्यरात्रीच्या सुमारास झालेल्या या अपघातात रिक्षेमधील प्रवासी जखमी झाले. फिर्यादी (रा. बारपाडा, ता. पनवेल) हे त्यांच्या ताब्यातील रिक्षे (एमएच-46, बीडी-7296) मध्ये मंगळवारी (दि. 13) रात्री प्रवाशी घेवून मुंबई -गोवा महामार्गाने पेण येथे …
Read More »परतीच्या पावसाचे थैमान
रोहा तालुक्यातील भातशेती गेली पाण्याखाली रोहे : प्रतिनिधी गेले चार दिवस रोहा तालुक्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे. विजेच्या कडकडाटासह कोसळणार्या जोरदार पावसाने तालुक्यातील भातशेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तालुक्यातील शेतकर्यांकडून होत आहे. यावर्षी चांगला पाऊस झाल्यामुळे रोहे तालुक्यात भात पीक जोमात आले होते. …
Read More »परतीच्या पावसाने भातशेतीचे नुकसान
रायगडातील बळीराजा हताश अलिबाग : प्रतिनिधी मागील तीन दिवसापासून परतीच्या पावसाने रायगड जिल्ह्याला झोडपून काढले आहे. जिल्ह्यातील 8 हजार हेक्टर क्षेत्रावरील भात शेती झोपली आहे. हातातोंडाशी आलेले भात पीक गमावण्याची चिंता शेतकर्यांना सतावत आहे. राजाने मारलं आणि पावसाने झोडपले तर दाद कुणाकडे मागायची, याची प्रचिती सध्या संपुर्ण महाराष्ट्रात येत आहे. …
Read More »अवकाळी पावसाने भातपिक पाण्याखाली
जोमदार पिकात साचले चिखल; बळीराजा चिंतेत राज्य शासनाकडून नुकसान भरपाईची मागणी चिरनेर : रामप्रहर वृत्त – सध्या सुरू असणार्या धुव्वाधार अवकाळी पावसामुळे उरण पूर्व विभागातील शेकडो एकर भातपिक पाण्याखाली गेले आहे. पावसाच्या आस्मानी संकटामुळे तयार झालेल्या भातपिकाचा चिखल झाल्याने बळीराजा पार उध्वस्त झाला आहे. आता वर्षभर कुटुंबाचे पोट कसे भरू …
Read More »दिव्यत्वाची जेथ प्रचिती…
उत्तम वेव्हारे जोडोनिया धन, उदास विचारे वेचकरी, ही तुकोबा माऊलींची शिकवण लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी आपल्या व्यक्तिमत्त्वात संपूर्णपणे भिनवून घेतली आहे. या अभंग ओळीतील उदासीचा अर्थ विरक्त असा घ्यावा. अशा जणू विरक्तीनेच रामशेठ यांनी अक्षरश: हजारो कुटुंबांना जगण्यासाठी आधार दिला. शेकडो विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या वाटेवर आणून सोडले. सध्याच्या कोरोनाच्या संकटकाळात तर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper