Breaking News

महत्वाच्या बातम्या

उरण तालुक्यातील ऐतिहासिक शिलालेखांच्या संवर्धनाची गरज

उरण : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिरनेर, कळंबुसरे, आवरे आदी परिसरातील काही ठिकाणी अनेक वर्षांपूर्वी सापडलेले अतिपुरातनकालीन पाषाणातील दुर्मिळ शिलालेख आढळून आले आहेत. ऐतिहासिक नोंदित गधेगळ नावाने ओळखले जाणारे शिल्प, शिलालेखांच्य संवर्धनाची गरज निर्माण झाली आहे. कारण येथील शिलालेख अडगळीत पडलेेेले आहेत, तसेच काही जणांनी देवी-देवतांच्या नावाने शेंदूर फासलेल्या अवस्थेत आढळून …

Read More »

महात्मा गांधी जयंतीनिमित्त भाजयुमोतर्फे कापडी पिशव्या वाटण्याचा संकल्प

पनवेल : वार्ताहर महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन भारतीय जनता युवा मोर्चातर्फे संपूर्ण महाराष्ट्रात केले गेले आहे. त्याचाच एक भाग म्हणून प्लास्टिकमुक्त अभियानांतर्गत भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष राजेंद्र साबळे यांनी संभाजीनगर जिल्ह्यात 10 हजार कापडी पिशव्या मोफत वाटण्याचा संकल्प केला आहे. या कापडी पिशवीचे विमोचन भाजयुमो प्रदेश अध्यक्ष विक्रांत …

Read More »

नवी मुंबईने ओलांडला 36 हजार रुग्णसंख्येचा टप्पा

नवी मुंबई : बातमीदार कोरोनाबाधितांच्या संख्येत दररोज वाढ होत असल्यामुळे प्रशासनासमोर चिंतेचे वातावरण निर्माण झालेले आहे. नवी मुंबई महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची संख्या 36 हजार पार झाली असून, आतापर्यंत शहरात  एकूण 36 हजार 257 कोरोनाबधित आढळले आहेत. मंगळवारी (दि. 29) शहरात 323 नवे कोरोनाबधित रुग्ण आढळले आहेत. तर, शहरात कोरोनामुक्तीचा दर …

Read More »

विकास हीच भाजपची परिभाषा : आमदार प्रशांत ठाकूर

पेणमधील शेकाप कार्यकर्ते भाजपमध्ये पेण : प्रतिनिधीपंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशाची सूत्र हाती घेतली तेव्हापासून ते कोणीही कोणत्या जाती-धर्माचा असो वा कोणत्या प्रातांचा असो विकास हीच परिभाषा समोर ठेवून काम करीत आहेत. पक्षाची वाटचालही त्या दृष्टीनेच सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी …

Read More »

सायन-पनवेल महामार्गावर विचित्र अपघात

30 वाहने एकमेकांवर आदळली मुंबई : प्रतिनिधीसायन-पनवेल महामार्गावर कळंबोली उड्डाणपुलावर बुधवारी (दि. 30) सकाळी विचित्र अपघात झाला. या वेळी 30 वाहने एकमेकांवर आदळली. या अपघातात वाहनांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. सुदैवाने यात कुणीही जखमी अथवा जीवितहानी झाली नाही.सायन-पनवेल महामार्गावर बुधवारी सकाळी 10.15च्या सुमारास दोन विचित्र अपघात झाले. पहिल्या अपघातात एका …

Read More »

अलिबागेत जिवंत माशांचे विक्री केंद्र

पारंपरिक व्यवसायाला तरुणाकडून आधुनिकतेची जोड अलिबाग ः प्रतिनिधीकोरोनाची साथ आणि टाळेबंदीमुळे अनेकांच्या नोकर्‍या गेल्या, मात्र त्यातूनही संधी शोधून काही तरुणांनी नवी उभारी घेतली. अलिबाग तालुक्यातील पीयूष म्हात्रे याने तर मोठ्या पगाराची नोकरी सोडून पारंपरिक मासेविक्री व्यवसायाला आधुनिकतेची जोड देत जिवंत ताजे मासेविक्रीचा व्यवसाय सुरू केला आहे.पीयूष म्हात्रेने मुंबईच्या व्हीजेटीआय कॉलेजमधून …

Read More »

नागोठण्यात प्रकल्पग्रस्तांचे हात जोडो आंदोलन

नागोठणे : प्रतिनिधीयेथील रिलायन्सच्या प्रकल्पग्रस्तांना नोकरी द्यावी तसेच 6 सप्टेंबरच्या शांतता मोर्चात 34 जणांवर केलेले खोटे गुन्हे मागे घ्यावे या मागणीसाठी लोकशासन आंदोलन संघर्ष समितीच्या वतीने शेकडो प्रकल्पग्रस्तांनी नागोठणे पोलीस ठाण्यावर मोर्चा काढून हात जोडो आंदोलन केले. गुन्हे मागे घ्या; अन्यथा आम्हाला अटक करा असा, पवित्रा या वेळी प्रकल्पग्रस्तांनी घेत …

Read More »

नोंदणी व व मुद्रांक विभागातील कमर्चार्‍यांचे आजपासून लेखणी बंद आंदोलन

पेण : प्रतिनिधीमहाराष्ट्र राज्य नोंदणी व मुद्रांक विभाग अराजपत्रित अधिकारी व कर्मचारी संघटनेमार्फत मांडलेल्या विविध मागण्या तीन वर्षांपासून प्रलंबित असल्याने या विभागातील अधिकारी व कर्मचार्‍यांनी 1 ऑक्टोबरपासून बेमुदत लेखणी बंद आंदोलन पुकारले आहे. रायगड जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील दुय्यम निबंधक कार्यालयात हे आंदोलन करण्यात येणार आहे. या आंदोलनामुळे दुय्यम निबंधक कार्यालयातील …

Read More »

हाथरसच्या घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून दखल

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील हाथरस सामूहिक बलात्कार घटनेची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गंभीर दखल घेतली असून, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी चर्चा केली आहे. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनीच ट्विट करीत ही माहिती दिली. पंतप्रधान मोदींनी आरोपींविरोधात कठोर कारवाई करण्यास सांगितले असल्याचे मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी सांगितले. मुख्यमंत्री आदित्यनाथ यांनी ट्विटमध्ये …

Read More »

दरोडेखोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद

अलिबाग : प्रतिनिधी दरोडे टाकणारी आंतराज्यीय टोळी रायगड पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून एकूण 45 लाख 34 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या टोळीने 14 सप्टेंबर रोजी पेण-खोपोली मार्गावर गागोदे येथे दरोडा टाकला होता. नागोठणे येथील सुप्रीम कंपनीचा एक ट्रक प्लास्टिकचे दाणे भरलेल्या गोण्या घेऊन चेन्नईला निघाला होता. …

Read More »