प्राण्यांचा राजा सिंह बरेच दिवस जंगलामध्ये नेहमी प्रमाणे फेरफटका मारत होता. तो खूप चिंतेत होता. एक दिवस त्याने सर्व प्राण्यांची बैठक बोलाविली. सिंहाने बैठक बोलविल्यामुळे सर्व प्राणी बैठकीला हजर राहिले. सिंहाने बैठकीला सुरुवात केली व सुरुवातीलाच सांगितले की, आज आपण एका अति गंभीर विषयावर बैठक बोलाविली आहे. सिंह म्हणाला की …
Read More »मुंबईत कोरोनामुळे 12 जणांचा मृत्यू; 281 नवे रुग्ण
मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचे संकट दिवसागणिक अधिकच गहिरे होत चालले आहे. मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतच आहे. शनिवारी दिवसभरात कोरोनाच्या संसर्गामुळे 12 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 281 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. मुंबईतील रुग्णांचा आकडा आता 4870 वर पोहोचला आहे. मुंबईत शनिवारी दिवसभरात 167 रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना …
Read More »वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणाला स्थगिती नाही -सुप्रीम कोर्ट
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पदव्युत्तर वैद्यकीय अभ्यासक्रमात मराठा आरक्षणानुसार प्रवेश प्रक्रियेचा मार्ग काही अटींसह तूर्तास मोकळा झाला आहे. सुप्रीम कोर्टाने 2020-21या शैक्षणिक वर्षासाठी मराठा आरक्षणांतर्गत प्रवेश करण्यास तूर्तास स्थगिती दिलेली नाही. याबाबत महाराष्ट्र सरकारला नोटीस बजावण्यात आली आहे. या आरक्षणांतर्गत झालेले प्रवेश हे आरक्षणाच्या मूळ याचिकेवरच्या निर्णयावर अधीन असतील असे …
Read More »लॉकडाऊन वाढवण्यासंबंधी अद्याप निर्णय नाही -राजेश टोपे
मुंबई : प्रतिनिधी राज्यात 18 मे पर्यंत लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्या काही माध्यमांमधून येत आहे. मात्र, अद्याप तसा कोणताही निर्णय झाला नसल्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी स्पष्ट केले. हॉटस्पॉट असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची शिथिलता येणार नसल्याचंही त्यांनी सांगितले. त्यामुळे राज्यातील दुकाने उघडण्याची तुर्तास शक्यता नाही. मात्र, ग्रीन झोन असलेल्या …
Read More »आमदार रविशेठ पाटील यांच्याकडून गरिबांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील 70 कुटुंबांनी घेतला लाभ पाली : रामप्रहर वृत्त सुधागड तालुक्यातील अतोणे ग्रामपंचायत हद्दीतील दुर्गम भागात असलेल्या खेड्या पाड्यातील गोरगरिबांना आमदार रविशेठ पाटील यांच्या उपस्थित जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले. सोशल डिस्टन्सिंगने धान्याचे वाटप करण्यात आले. देशावर कोरोना व्हायरसचे मोठे संकट आले असून संपूर्ण देशात 3 मे पर्यंत …
Read More »अक्षय तृतीया : शुभ मुहूर्त
हिंदू संस्कृतीत मुहूर्ताला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. कोणतेही शुभ कार्य करायचे म्हणजे त्यासाठी चांगला मुहूर्त असावा लागतो. चांगल्या मुहूर्तावर सुरू केलेल्या कार्यात हमखास यश मिळणारच असा विश्वास असतो. वैशाख महिन्यातील शुध्द तृतीयेला येणार्या अक्षय तृतीया हा साडेतीन मुहूर्तापैकी एक शुभ मुहूर्त म्हणून समजल्या जाते. संपूर्ण दिवसभर हा दिवस चांगल्या समजल्या …
Read More »पुरोहितांना केले धान्याचे वाटप
पनवेल : वार्ताहर घरोघरी धार्मिक अनुष्णनांच्या माध्यमातून भक्तीचे दीप उजळणारे पुरोहित लॉकडाऊनमुळे संकटात सापडले आहे. धार्मिक विधींच्या माध्यमातून घराघरांना चमक देणार्या या पौरोहित्य करणार्या वर्गावर उपासमारीचे संकट ओढवले आहे. या वेळी सोशल मीडियाच्या माध्यमातून मदतीची हाक पनवेलमधील पुरोहितांकडून देण्यात आली होती. त्या हाकेला साद देत पत्रकार मित्र असोसिएशन व श्री …
Read More »मुस्लिम रमजान मासारंभ
घरातच रोजा, इप्तार, तरावीह पठण उरण : वार्ताहर कोरोना या संसर्गजन्य विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात सरकारने 3 मेपर्यंत लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे. या काळात सार्वजनिक ठिकाणी सर्व धर्माचे धार्मिक कार्यक्रम, प्रार्थना आदीवर निर्बंध घालण्यात आले आहेत. त्या अनुषंगाने लॉकडाऊनच्या कालावधीत नियमित नमाज पठण, तरावीह व इप्तारसाठी एकत्र न येण्याबाबत …
Read More »जलाशय कोरडे पडण्याच्या मार्गावर
मोहोपाडा : प्रतिनिधी उन्हाळ्याची चाहूल लागताच बहुतेक पाण्याचे स्त्रोत जवळ जवळ तळ गाठण्याच्या मार्गावर असताना पाण्यांचे संकट अधिक गडद होत चालले असताना पिण्याच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर निर्माण होत असल्याची चाहूल नागरिकांना जाणवू लागली आहे. मात्र काही ठिकाणी डोंगरांच्या जवळ असलेले तुरळक झर्याच्या माध्यमातून निर्माण होणारे पाणी याच पाण्यावरती काही आदिवासी …
Read More »पोलीस मुख्यालयातील रक्तदान शिबिराला प्रतिसाद
पनवेल : वार्ताहर पोलीस मुख्यालय कळंबोली येथे आयोजित रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या शिबिराचा शुभारंभ नवी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय कुमार व पोलीस उपायुक्त शिवराज पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. दिवसेंदिवस फैलावणारा कोरोना आजार आणि ब्लड बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये असणारा रक्ताचा तुटवडा या सगळ्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईचे पोलीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper