अत्यावश्यक सेवा वगळून इतरांना सक्त मनाई पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहरकोरोना विषाणूच्या प्रादुर्भावापासून बचाव करण्यासाठी आपल्या घरात सुरक्षित राहणे हा एकमेव पर्याय आहे. तरीही अनेक लोक रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. त्यामुळे नवी मुंबई पोलिसांनी आणखी कडक पाऊल उचलत शहरातील हॉस्पिटल्स, केमिस्ट व अन्य अत्यावश्यक सेवा वगळून इतर आस्थापने सायंकाळी 5 वाजल्यानंतर …
Read More »पुण्यात आठ जणांचा मृत्यू; देशातील रुग्णसंख्या पाच हजारांवर
पुणे : येथे कोरोना रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण वाढतच चालले असून बुधवारी (दि. 8) सायंकाळपर्यंत एकाच दिवसात आठ कोरोनाग्रस्तांचा मृत्यू झाला. पुण्यासह राज्यात दिवसभरात 117 नवे रुग्ण आढळल्याने एकूण संख्या 1135 झाली, तर देशातील कोरोनाबाधितांचा आकडा पाच हजारांच्या वर गेला आहे. दरम्यान, कोरोनाला रोखण्यासाठी करावयाच्या उपाययोजनांसाठी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून …
Read More »खारघरमध्ये रिक्षाचालकाला कोरोना
पनवेल तालुक्यातील रुग्णांची संख्या 21 पनवेल : प्रतिनिधीखारघर येथे बुधवारी (दि. 8) कोरोनाचा आणखी एक नवीन रुग्ण आढळला आहे. त्यामुळे पनवेल तालुक्यातील कोरोनाग्रस्तांची संख्या 21 झाली आहे. खारघरमधील एका रिक्षाचालकाचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटिव्ह आल्याने महापालिका क्षेत्रात कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या 17वर पोहचली आहे. यामध्ये कळंबोलीत 11 (सीआयएसएफ जवान), कामोठ्यात …
Read More »गंभीर होण्याची गरज
कोरोना विषाणूच्या फैलावामुळे देशात सामाजिक आणीबाणीसदृश परिस्थिती निर्माण झाली असून त्यामुळे आता काही कठोर निर्णय घ्यावे लागतील, असेही मोदीजींनी म्हटले आहे. पंतप्रधानांनी बुधवारी लोकसभा व राज्यसभेतील विविध पक्षांच्या नेत्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली. देशातील एकूण एका व्यक्तीचा जीव वाचवण्याला आपले सरकार प्राधान्य देत आहे, हे मोदीजींचे उद्गार केंद्रातील सरकारचे लक्ष्य …
Read More »भागधारकांना सहाय्य करून जेएनपीटीत अत्यावश्यक सेवा
उरण : वार्ताहर भारत सरकारच्या नौकानयन मंत्रालयाच्या निर्देशानुसार देशामध्ये पुरवठा साखळी (सप्लाय चेन) चालू ठेवण्यासाठी बंदर क्षेत्र हे अत्यावश्यक सेवा म्हणून घोषित केले गेले आहे. जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्ट (जेएनपीटी) भारताचे एक प्रमुख बंदर असून आवश्यक सेवांच्या कक्षेत येते त्यामुळे जेएनपीटीच्या सर्व टर्मिनल्सचे कार्य सुरूच राहील. जेएनपीटीचे अध्यक्ष श्री संजय …
Read More »मोहोपाडा परिसरात जंतुनाशक फवारणी
मोहोपाडा : प्रतिनिधी वासांबे-मोहोपाडा ग्रामपंचायतीच्या वतीने परिसरात टँकरच्या साहाय्याने जंतुनाशक औषध फवारणी करुन परिसर निर्जंतुक करुन नागरिकांना दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. यावेळी नागरिकांना कोरोना विषाणुबाबत मार्गदर्शन व घ्यावयाची खबरदारी यावर सरपंच ताई पुंडलिक पवार, उपसरपंच राकेश बाबूराव खारकर, ग्रामविकास अधिकारी संजय बडे, स्वच्छता कमिटी अध्यक्ष अरुण गायकवाड यांच्याकडून मार्गदर्शन …
Read More »आमदार मंदा म्हात्रे यांच्या माध्यमातून गरजू नागरिकांना मोफत धान्याचे वितरण
नवी मुंबई : प्रतिनिधी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांच्या पुढाकाराने गरीब व गरजू नाका कामगार, दगडखाण कामगार यांना बुधवारी (दि. 8) तुर्भे येथील डॉ. आंबेडकरनगर, हनुमाननगर, व इंदिरानगर परिसरात 3000 किलो तांदूळ, 300 लिटर खाद्यतेल व 300 किलो डाळ अशा मोफत धान्याचे वितरण करण्यात आले. हे धान्यवाटप स्थानिक …
Read More »प्रवीण पाटील यांच्या वाढदिवशी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप
खारघर : पनवेल महानगरपालिकेचे स्थायी समिती सभापती प्रवीण पाटील यांनी बुधवारी त्यांच्या वाढदिवशी गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. अशाचप्रकारे मंगळवारी त्यांनी त्यांचा मुलगा हर्षिल याच्या वाढदिवसानिमित्तही वस्तूंचे वाटप केले होते. अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने बँकांमध्ये सॅनिटायझर फवारणी उलवे नोड : वहाळ ग्रामपंचायत व उपसरपंच अमर म्हात्रे यांच्या पुढाकाराने परिसरातील बँकांमध्ये …
Read More »पत्रकार संघर्ष समितीकडून गोरगरीब आणि दानशूरांना आवाहन
पनवेल : वार्ताहर उपासमारीमुळे कोणाचा बळी जाऊ नये, या हेतूने पनवेलमधील पत्रकारांची सेवाभावी संस्था पनवेल तालुका पत्रकार संघर्ष समिती यांच्याकडून ज्या ठिकाणी खरोखर उपासमार आहे व ज्याठिकाणी एका वेळचे अन्नदेखील काही लोकांना मिळत नाही अशा गरजू ठिकाणी जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार आहे. पनवेल तालुक्यात अद्यापही अनेक अशा आदीवासी वाड्या, …
Read More »रायगड जिल्ह्यात पाच हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप
अलिबाग ः प्रतिनिधी लॉकडाऊनमध्ये कोणीही उपाशी राहू नये म्हणून अन्न नागरी पुरवठा विभागाकडून उपाययोजना केल्या आहेत. त्यानुसार रायगड जिल्ह्यात पाच हजार 152 मेट्रिक टन अन्नधान्याचे वाटप केले. आतापर्यंत अंत्योदय व प्राधान्य कुटुंब शिधापत्रिका धारकांना 16.5 मेट्रिक टन मोफत तांदूळ वितरित झाला. लॉकडाऊनमुळे जिल्ह्यात अडकलेल्या सुमारे दोन हजार 598 शिधापत्रिकाधारकांनी ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper