मुंबईतील डोंगरी येथे चार मजली इमारत कोसळली. त्यात 14 लोकांचे जीव गेले. 40 जणांपेक्षा जास्त लोक जखमी झाले आहेत. या दुर्घटनेनंतर धोकादायक इमारतींचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला. दरवर्षी पावसाळ्यात मुंबई, ठाणे, कल्याण, कळवा, मुंब्रा आदी परिसरात इमारत कोसळून जीवित व वित्तहानी होत असते. एखादी दुर्घटना घडल्यानंतर त्याबद्दल चर्चा होते. …
Read More »नवीन पनवेलमधील पाणीपुरवठा सुरळीत करा
महापौरांचे निर्देश पनवेल : प्रतिनिधी पनवेल महापालिका हद्दीतील सिडको नोडमधील पाणीपुरवठा विस्कळीत होत असल्याने लवकरात लवकर उपाययोजना करून पाणीपुरवठा सुरळीत करण्याचे निर्देश महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी (दि. 24) दिले. महाराष्ट्र जीवन प्राधीकरण आणि सिडको अधिकार्यांची बैठक महापौर डॉ. कविता चौतमोल यांनी बुधवारी दुपारी 2 वाजता महापालिका मुख्यालयात बोलावली …
Read More »पावसाचे पुनरागमन
रायगड जिल्ह्यात जोरदार पर्जन्यवृष्टी अलिबाग : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यात पावसाने जोरदार पुनरागमन केले आहे. जिल्ह्याच्या सर्वच भागांत बुधवारी (दि. 24) पर्जन्यवृष्टी झाल्याने जनजीवन विस्कळीत झाले. अलिबाग, महाड, माणगाव, रोहा, सुधागड या तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक होता. मंगळवारी रात्री पावसाने दमदार हजेरी लावल्यानंतर सकाळी दोन तास त्याने विश्रांती घेतली. त्यानंतर धुवाँधार …
Read More »शासनाच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचवा
पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे अधिकार्यांना आदेश अलिबाग : जिमाका शहरी व ग्रामीण भागातील जनतेच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य शासन अनेक लोकाभिमुख योजना राबवित आहे. या योजनांचा लाभ तळागाळातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे आदेश रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकारिवर्गाला दिले. ते बुधवारी (दि. 24) काशिद येथील प्रकृती रिसॉर्ट येथे …
Read More »‘सावधान’ चित्रपट उद्या होणार प्रदर्शित
लोकनेते रामशेठ ठाकूर यांची उपस्थिती पनवेल ः रामप्रहर वृत्त एनसीजी एंटरटेंमेंटची निर्मिती असलेला ‘सावधान-एक अद्भुत कहानी’ हा हॉरर हिंदी चित्रपट शुक्रवारी (दि. 26) प्रदर्शित होत आहे. यानिमित्ताने नवीन पनवेल येथील ओरियन मॉलमध्ये प्रदर्शन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले असून, माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर या वेळी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार …
Read More »थरकाप उडविणार्या 26 जुलैच्या आठवणी
पोलादपूर तालुक्यामध्ये 25 व 26 जुलै 2005 रोजी अतिवृष्टीने हाहाकार माजविला. काय झाले असेल? कानावर येणार्या बातम्या अफवा तर नसतील ना? खरंच तसे घडलं असेल तर? प्रत्येकाच्या मनातील मानवतावादी विचार अंतकरण चर्रऽऽ करीत होता. तालुक्यातील उत्तरवाहिनी सावित्री, चोळई, कामथी, घोडवनी आणि ढवळी नद्यांची पात्रे तुडूंब भरून वाहताना काठावरील शेतजमीन अन् …
Read More »रस्ते सुरक्षित होवोत
रस्ते अपघातात बळी जाणार्यांमध्ये 18 ते 35 वयोगटातील व्यक्तींची अर्थातच तरुण-तरुणींची संख्या सर्वाधिक आहे. अपघातांतील एकूण बळींपैकी 65 टक्के बळी हे या वयोगटातील असतात. अर्थातच, इथे अपघातांना रस्त्यांची दुर्दशा वा अन्य कुठल्याही कारणांपेक्षा या वयोगटातील वाहनचालकांचे अति वेगाने वाहन चालवणे जबाबदार असते. मोबाइलचा वापर बोकाळल्यापासून तर त्यात भरच पडली असावी. …
Read More »शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी करा ः पालकमंत्री
अलिबाग ः जिमाका अलिबाग तालुक्यातील विकासकामांबाबत रायगडचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बुधवारी (दि. 24) आढावा बैठक घेतली. या वेळी त्यांनी शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी काटेकोरपणे करा, असे निर्देश दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राजस्व सभागृहात आयोजित या बैठकीस सिडको अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रभारी जिल्हाधिकारी दिलीप हळदे, …
Read More »स्वच्छ शहरांसाठी 500 कोटींची पारितोषिके
मुंबई : प्रतिनिधी लोकसहभाग व सवयी बदलल्यामुळे स्वच्छ सर्वेक्षणामध्ये परिवर्तन घडले आणि महाराष्ट्राने देशात सर्वाधिक पुरस्कार मिळविले आहेत. सन 2020च्या स्वच्छ सर्वेक्षणात राज्यातील 200 शहरे ‘थ्री स्टार’ करण्याचा निर्धार करण्यात आला आहे. जी शहरे थ्री स्टार होतील, त्या शहरांना विविध योजनांसाठी निधी वितरणात प्राधान्य देण्यात येईल, तसेच सर्वोत्तम कामगिरी करणार्या …
Read More »पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर जम्बो ब्लॉक
मुंबई : प्रतिनिधी पुणे-मुंबई रेल्वेमार्गावर तांत्रिक दुरुस्ती व अन्य कामांसाठी 26 जुलै ते 9 ऑगस्टदरम्यान वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे. त्यामुळे पुण्याहून मुंबईला येणार्या सिंहगड व प्रगती एक्स्प्रेस या गाड्या आठ दिवस बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. याशिवाय अन्य 13 गाड्या पुण्यापर्यंत, तसेच पुण्यापासून पुढे धावणार आहेत. लोणावळा ते …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper