Breaking News

महत्वाच्या बातम्या

रोहित, हे वागणं बरं नव्हं!

कोलकाता : वृत्तसंस्था आंद्रे रसेल आणि हार्दिक पांड्या यांच्या तुफान आतषबाजीनं कोलकातातील इडन गार्डन दणाणून सोडलं. कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सकडून झुंज पाहायला मिळाली. मुंबईने लक्ष्याचा पाठलाग करताना 7 बाद 198 धावा केल्या. लक्ष्याचा पाठलाग करताना मुंबईची सुरुवात साजेशी झाली नाही. क्विंटन डी कॉक आणि रोहित …

Read More »

शमीच्या पत्नीचा घरात घुसून गोंधळ; पोलिसांनी घेतले ताब्यात

लखनौ : वृत्तसंस्था भारतीय संघाचा जलदगती गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्यांची पत्नी हसीन जहा यांच्यातील वाद शमण्याचे नाव घेत नाही. एकीकडे आयपीएलमध्ये शमीकडून चांगली कामगिरी होत असताना दुसरीकडे त्याची पत्नी हसीन जहाला पोलिसांनी अटक केली आहे. उत्तर प्रदेशातील अमरोहामध्ये हसीन जहाला पोलिसांनी शांतता भंग केल्याच्या आरोपावरून ताब्यात घेतले आहे. हसीनने …

Read More »

पांड्याने मोडला पंतचा विक्रम

मुंबई : प्रतिनिधी मुंबई इंडियन्स विरुद्ध कोलकाता नाईट रायडर्स या मुकाबल्यात जोरदार फटकेबाजी पाहावयास मिळाली. या सामन्यात कोलकाताच्या डोंगराएवढ्या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या हार्दिक पांड्याने जोरदार फटकेबाजी केली. झुंजार खेळी करून तो माघारी परतला, पण यात त्याने एक विक्रम केला. कोलकात्याने 2 बाद 232 धावांचा डोंगर उभा केला आणि मुंबईला …

Read More »

दिल्लीची प्रतीक्षा सात वर्षांनी फळाला

नवी दिल्ली : वृत्तसंस्था आयपीएलच्या बाराव्या हंगामात बंगळुरू रॉयल चॅलेंजर्सवर मात करून दिल्लीने प्ले-ऑफ (बाद फेरी)मध्ये दाखल होण्याचा बहुमान मिळवला आहे. घरच्या मैदानावर दिल्लीने बंगळुरूवर मात केली. या विजयासह दिल्लीची तब्बल सात वर्षांची प्रतीक्षा फळाला आली आहे. 2012 साली दिल्लीचा संघ शेवटचा प्ले-ऑफसाठी पात्र ठरला होता. गेल्या काही हंगामांमध्ये दिल्लीच्या …

Read More »

कोलकाताची मुंबईवर सरशी

हार्दिक पांड्याची एकाकी झुंज अपयशी कोलकाता : वृत्तसंस्था आयपीएलमध्ये रविवारी (दि. 28) मुंबई इंडियन्सला कोलकाता नाईट रायडर्सकडून 34 धावांनी हार पत्करावी लागली. रसेलच्या (नाबाद 80) फटकेबाजीच्या जोरावर कोलकाताने मुंबईपुढे 233 धावांचे महाकाय लक्ष्य ठेवले होते. या आव्हानाचा पाठलाग करताना हार्दिक पांड्याने प्रयत्नांची शर्थ करीत 91 धावांची खेळी केली, पण त्याची …

Read More »

कोकणही तापले! पोलादपुरातील लोहारमाळमध्ये 44 अंश तापमान

पोलादपूर : प्रतिनिधी राज्यात तापमानाचा पारा सातत्याने वर चढत असताना कोकणातही उष्मा वाढत असून, पोलादपूर तालुक्यातील लोहारमाळ येथे रविवारी (दि. 28) 44 अंश एवढ्या तापमानाची नोंद मोबाईलमध्ये दिसून आली. सर्वसाधारणपणे राज्यात विदर्भात उष्णतेचा भडका उडालेला पाहावयास मिळतो, पण रखरखीत उन्हाच्या झळा आता कोकणातही जाणवू लागल्या आहेत. रविवारी दुपारी दोन ते …

Read More »

शेकापच्या कार्यकर्त्याला पुन्हा पैसे वाटताना पकडले; सुकापूरमधील घटना; पोलिसांत गुन्हा दाखल

पनवेल : बातमीदार कामोठ्यात मतदारांना पैसे वाटप करताना शेकाप कार्यकर्त्यांना रंगेहाथ पकडल्याची घटना ताजी असतानाच, रविवारी (दि. 28) सुकापूरमध्येही असाच प्रकार घडला. याप्रकरणी प्रताप रामचंद्र आरेकर या शेकाप कार्यकर्त्याला अटक करून त्याच्या विरोधात खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मावळ लोकसभा मतदारसंघातील महाआघाडीचे उमेदवार पार्थ पवार यांना मतदान …

Read More »

चौथ्या टप्प्यासाठी आज मतदान ; मावळमध्ये 12,659 अधिकारी-कर्मचारी सज्ज

पनवेल : रामप्रहर वृत्त लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात सोमवारी (दि. 29) नऊ राज्यांतील 71 जागांसाठी मतदान होणार आहे. यात महाराष्ट्रातील 17 जागांचा समावेश असून, सर्वांचे लक्ष मावळ मतदारसंघाकडे लागले आहे. मावळमधील सहा विधानसभा मतदारसंघांसाठी 12 हजार 659 अधिकारी व कर्मचार्‍यांची मतदान प्रक्रियेसाठी नेमणूक करण्यात आली आहे. भौगोलिकदृष्ट्या मोठ्या असलेल्या मावळ …

Read More »

आता राष्ट्रवादीच्या नेत्याने उधळली मुक्ताफळे; म्हणे स्वातंत्र्यलढ्यात जिनांचे मोठे योगदान!

नवी दिल्ली : वृत्तसंस्था काँग्रेसचे उमेदवार शत्रुघ्न सिन्हा यांनी पाकिस्तानचे जनक मोहम्मद अली जिनांवर स्तुतिसुमने उधळल्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते माजीद मेनन यांनीही जिनांचे भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात मोठे योगदान असल्याचे म्हटले आहे. पत्रकारांशी बोलताना त्यांनी हे वादग्रस्त वक्तव्य केले. भारताच्या स्वातंत्र्यात आणि प्रगतीत काँग्रेसमधील जवाहरलाल नेहरूंपासून मोहम्मद अली जिना यांचे योगदान असल्यामुळे …

Read More »

भाजपच्या ताकदीच्या जोरावर गीते विजयी होणार!

अलिबाग-मुरूड विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. महेश मोहिते यांचा विश्वास मुरूड : प्रतिनिधी : भारतीय जनता पार्टीची कोकणात ताकद वाढली असून केंद्र व राज्य शासनाच्या कामावर लोकांचा विश्वास वृद्धिंगत झालेला आहे.विद्यमान सरकारने लोकांच्या विकासाच्या योजनांना प्राधान्य देत मूलभूत सुविधा लोकांना जास्तीत जास्त मिळाव्यात यासाठी कोकणातील विकासाला सुद्धा चालना दिली आहे. कोकणातील लोक …

Read More »