जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था गेली 70 वर्षे भारतातील सर्व निवडणुका यशस्वीपणे पार पाडत आली आहे. यात केवळ यंत्रणेचा आणि मतदार संख्येचा बदल झाला आहे, मात्र आजही भारतातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय सेना, न्यायालय आणि भारतीय निवडणुका यांच्यावर ठाम विश्वास आहे. …
Read More »पवारांची गुगली
राजकीय बेधडक विधाने करून राजकारणात गुगली टाकण्याची कसब ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे.आता सुद्धा त्यांनी पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार अपेक्षित आहे हे जाहीर करून महाआघाडीत नवा चर्चेचा वाद उत्पन्न केलेला आहे. त्यांच्या या विधानाचा काय अन्वयार्थ काढायचा हे प्रत्येकानेच ठरवणे उचित ठरेल. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरळीत पार …
Read More »महाडमध्ये जयंती महोत्सव उत्साहात
महाड : प्रतिनिधी : वरंध बौद्धजन सेवा मंडळ आणि माता रमाई महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा 128 वा जयंती महोत्सव नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या क्रांतिभूमीतला मी एक कार्यकर्ता असून विधानसभेत मी प्रतिनिधित्व करतो, याचा मला अभिमान आहे, असे प्रतिपादन आमदार …
Read More »डॉ. आंबेडकर जयंती नागोठण्यात उत्साहात
नागोठणे : प्रतिनिधी : बौद्धजन पंचायत समिती नागोठणे विभाग शाखा क्रमांक 3 यांच्या विद्यमाने येथील शिवाजी चौकात शनिवारी (दि. 27) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शनिवारी सकाळी 9 वाजता बौद्धाचार्य किसन शिर्के, हेमंत जाधव, नितीन गायकवाड, मयूर गायकवाड, विलास कांबळे आदींच्या प्रमुख उपस्थितीत …
Read More »महामार्ग वाहनांनी फुलला
नागोठणे : प्रतिनिधी : चौथा शनिवार, तसेच रविवार आणि त्याला लागूनच सोमवारी लोकसभेच्या मतदानानिमित्त जाहीर करण्यात आलेली सुटी, याचा महामार्गावर परिणाम साधला असून मुंबई-गोवा महामार्ग वाहनांनी फुलून गेला आहे. कोकणाच्या बाजूकडे जाणारी बहुतांशी चार चाकी वाहने मुंबई, ठाणे, कल्याण, पालघर, पनवेल, नवी मुंबईचीच असल्याचे या वाहनांच्या क्रमांकांवरून स्पष्ट होत आहे. …
Read More »अलिबागमध्ये स्वच्छता मोहीम
अलिबाग : रामप्रहर : स्वच्छतेमुळे पर्यावरण रक्षणाबरोबरच आरोग्य सुदृढ बनण्यास मदत मिळते. स्वच्छतेचा मंत्र सर्वांनीच जोपसला पाहिजे, असे प्रतिपादन प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालयाच्या अलिबाग सेवा केंद्राच्या सहाय्यक संचालिका अंजू दिदी यांनी केले. प्रजापिता ब्रह्माकुमारी विश्वविद्यालय आणि रायगडचा युवक फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने अलिबाग शहरातील स्मशानभूमी समोरील फुल नगर झोपडपट्टी परिसरात स्वच्छता …
Read More »सुधागडात दारूच्या नशेत एकाची हत्या, आरोपी अटकेत
पाली : दारूच्या नशेत झालेल्या बाचाबाचीतून एकाची हत्या झाल्याची घटना शनिवारी (दि. 27) रात्री सुधागड तालुक्यातील कोशिंबळे येथे घडली. याबाबत पाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपीला तत्काळ अटक करण्यात आली आहे. राजेश शंकर राजिवडे (वय 42, रा. कोशिंबळे, ता. सुधागड) शनिवारी (दि. 27) रात्री 7.30 वाजण्याच्या सुमारास …
Read More »रोहा बीडीओंकडून मढाली, वांदोली गावांची पाहणी
रोहे ः प्रतिनिधी : पाणीटंचाईचे सावट असलेल्या मढाली, वांदोली व वांदोली आदिवासी वाडी (ता. रोहा) या गावांची गटविकास अधिकारी पंडित राठोड व विस्तार अधिकारी सुनील गायकवाड यांनी पाहणी केली. या गावात पिण्यासाठी पाणी उपलब्ध आहे, मात्र ते लांबून आणावे लागते. टंचाई भासली, तर या गावाला पाणीपुरवठा करण्याचे नियोजन करण्यात येईल, …
Read More »श्रीवर्धन तालुक्यात पाणीटंचाई
आठ गावांमधील महिलांची पायपीट सुरू, टँकरची मागणी करूनही प्रशासनाचे दुर्लक्ष श्रीवर्धन : प्रतिनिधी : तालुक्यातील आठ गावांमध्ये पाण्याची भीषण टंचाई निर्माण झाली असून, तेथे टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्याची मागणी करण्यात आली आहे, मात्र त्याकडे श्रीवर्धन पंचायत समिती दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप टंचाईग्र्रस्त ग्रामस्थांकडून केला जात आहे. श्रीवर्धन तालुक्यामधील साक्षीभैरी, कोढे पंचायतन, …
Read More »सचिनने केले हार्दिकचे कौतुक; पण अन्य खेळाडूंवर नाराज
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकाता नाइट रायडर्सच्या 232 धावांचा पाठलाग करताना मुंबई इंडियन्सचे तगडे फलंदाज फक्त कागदावरील वाघ ठरले. हार्दिक पांड्या वगळता मुंबईचे अन्य फलंदाज तगड्या आव्हानाच्या दडपणाखाली विकेट देऊन माघारी परतले. हार्दिकने 34 चेंडूंत 6 चौकार व 9 षटकार खेचून 91 धावांची वादळी खेळी केली, पण त्याची ही फटकेबाजी मुंबईला …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper