Breaking News

महत्वाच्या बातम्या

भाजप नेत्यांचा राऊतांवर पलटवार

…म्हणून शिवसेनेने सुरक्षित अंतर राखले -चंद्रकांत पाटील मुंबई : प्रतिनिधी शिवसेना फायरब्रँड नेते संजय राऊत यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत भाजपवर टीकास्त्र सोडले. संजय राऊत यांच्या पत्रकार परिषदेवर भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी निशाणा साधला आहे. राऊत यांची भाषा राजकीय सभ्यतेत बसणारी नव्हती. याचसाठी शिवसेनेने राऊतांपासून सुरक्षित अंतर राखले असावे, …

Read More »

महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभेची युवा कार्यकारीणी जाहीर

पेण : रामप्रहर वृत्त महाराष्ट्र प्रांतिक तैली महासभा कोकण विभाग अध्यक्ष व भाजप ओबीसी मोर्चाचे कोकण विभाग अध्यक्ष डॉ. सतिश भालचंद्र वैरागी यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड जिल्हा महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा व युवा कार्यकारिणी पेण येथे झाली. या सभेमध्ये रायगड जिल्हा युवा अध्यक्षपदी सिध्दांत शेलार (खोपोली), युवा कार्याध्यक्ष चंद्रकांत निगडे (उसरबुद्रुक …

Read More »

सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे अॅड. मनोज भुजबळ यांचे आभार

पनवेल : रामप्रहर वृत्त सह्याद्री सामाजिक विकास संस्थेतर्फे एक दिवसीय सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीमध्ये संस्थेचे सदस्य व पनवेल महापालिकचे नगरसेवक अ‍ॅड. मनोज भुजबळ यांनीही सहभाग घेतला होता तसेच त्यांनी निशुल्क फार्महाऊस उपलब्ध करून दिले त्याबद्दल संस्थेच्या वतीने त्यांचे आभार मानण्यात आले. एक दिवसीय सहलीमध्ये क्रिकेट, संगीत खुर्ची, …

Read More »

उरणमध्ये महिलांसाठी आरोग्याविषयी मार्गदर्शन शिबिर

उरण : वार्ताहर मी उरणकर सामाजिक व सांस्कृतिक प्रतिष्ठान उरण आयोजित आणि आर्ट ऑफ लिव्हींगच्या माध्यमातून महिलांसाठी मोफत आरोग्यविषयी मार्गदर्शन शिबिर सोमवारी (दि. 14) आयोजित करण्यात आले होते. उरण-बोरी दत्ता रहाळकर मैदान येथे झालेल्या या शिबिरात आर्ट ऑफ लिविंगचे प्रशिक्षितता रेश्मा परब यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले. या शिबिरात योगासने, ध्यान …

Read More »

गृहीतकांच्या चाचणीवर व्याख्यान

खारघच्या रामशेठ ठाकूर कॉलेजमधील उपक्रम खारघर : रामप्रहर वृत्त जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या खारघर येथील रामशेठ ठाकूर वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयातील व्यवस्थापन विभागातर्फे मंगळवारी (दि. 15) रोजी गृहीतकांच्या चाचणीवर टेस्टींग ऑफ हायपोथेसिस या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. या कार्यक्रमासाठी खांदा कॉलनीच्या चांगू काना ठाकूर महाविद्यालयातील गणित विभागाच्या …

Read More »

‘अभाविप’चा मुंबईत रास्ता रोको

तमिळनाडूतील आत्महत्याग्रस्त विद्यार्थिनीला न्याय मिळण्याची मागणी मुंंबई : प्रतिनिधी तमिळनाडूमधील बळजबरी धर्मांतरणाच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केलेल्या एम. लावण्या या विद्यार्थिनीला न्याय मिळण्यासाठी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी मुंबईत सायन सर्कल येथे तीव्र रास्ता रोको आंदोलन केले. तामिळनाडू राज्यातील तंजावर जिल्ह्यात सेक्रेड हार्ट या उच्च माध्यमिक शाळेत शिकणारी विद्यार्थीनी एम.लावण्या …

Read More »

तुकाराम हरी वाजेकर मार्ग नामफलकाचे आमदार महेश बालदी यांच्या हस्ते अनावरण

उरण : बातमीदार श्रमजीवी जनतेचे नेते, उरणचे भाग्यविधाते स्व. तुकाराम हरी वाजेकर यांची 41वी पुण्यतिथी मंगळवारी (दि. 15) उरण पेठा मिठागर कामगार संघाच्या कोटनाका येथील कार्यालयात साजरी करण्यात आली. त्यानंतर उरण शहरातील राजपाल नाका ते राघोबा मंदिर कोटनाका या रस्त्याचे तुकाराम हरी वाजेकर मार्ग असे नामकरण करण्यात येऊन या नामफलकाचे …

Read More »

खासदार संभाजीराजेंच्या उपोषणाला भाजपचा पाठिंबा

पुणे : प्रतिनिधी मराठा आरक्षण व इतर प्रलंबित मागण्यांसाठी 26 फेब्रुवारीपासून उपोषण करण्याचे खासदार संभाजीराजे यांनी जाहीर केले असून त्यांच्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. मराठा समाजासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराजांच्या परंपरेतील मान्यवरांनी केलेल्या आंदोलनात भारतीय जनता पक्ष पूर्ण समर्थन देईल, असे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी (दि. 15) …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालयाचे उद्घाटन

पनवेल : रामप्रहर वृत्त बी. सी. ठाकूर सनच्या वेअरफाऊस अ‍ॅण्ड लॉजिस्टिकचे कार्यालय उद्योजक भरतशेठ चांगू ठाकूर यांनी पनवेलजवळील करंजाडे येथे सुरू केले आहे. या कार्यालयाचे उद्घाटन माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 15) करण्यात आले. या वेळी बी. सी. ठाकूर कंपनीच्या व्यवस्थापकीय संचालकपदी प्रतिक ठाकूर यांची निवड …

Read More »

तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही : फडणवीस

मुंबई : प्रतिनिधी राज्याचे विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या काळात मोठ्या प्रमाणात घोटाळे झाल्याचा आरोप केला आहे तसेच या सरकारमध्ये सगळे केवळ पैशांच्या पाठीमागे लागल्याचे सांगत सरकारचे मंत्री पैशांचा हव्यास करू लागले तर महाराष्ट्राचा बट्ट्याबोळ झाल्याशिवाय राहणार नाही, असेही फडणवीसांनी म्हटले. ते एका …

Read More »