रोहे : प्रतिनिधी घटनात्मक दृष्टीने मतदान नोंदणी महत्वाची असून अठरा वर्षे पूर्ण झालेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांने मतदान नोंदणी करणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन नायब तहसीलदार तथा तालुका निवडणूक निर्णय अधिकारी साठे मॅडम यांनी केले. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 1 जानेवारी 2022 या अहर्ता दिनांकावर आधारीत छायाचित्रासह यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम घोषीत …
Read More »चौल मुख्य रस्त्याची साईडपट्टी धोकादायक
झाडे-झुडपे देताहेत अपघाताला निमत्रंण रेवदंडा : प्रतिनिधी अलिबाग ते रेवदंडा मार्गावरील चौल भाटगल्ली ते मुखरी गणपती मंदिर या मुख्य रस्त्यालगतची साईडपट्टी झाडे, झुडपांनी वेढली गेल्याने अपघातास निमत्रंण ठरत आहे. अलिबागकडून रेवदंड्याकडे जाताना मुखरी गणपती मंदिर ते चौल भाटगल्ली मुख्य रस्त्यालगत डाव्या बाजूस पावसाळी पाण्याचा निचरा होण्यासाठी मोठे गटार आहे. या …
Read More »बल्लाळेश्वर भाजपला कौल देणार
पाली नगरपंचायतीमध्ये कमळ फुलणार -आमदार प्रशांत ठाकूर पाली : प्रतिनिधी भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी अंगारक चतुर्थीच्या पूर्वसंध्येला सोमवारी (दि. 22) पालीतील बल्लाळेश्वराचे दर्शन घेतले. बल्लाळेश्वराचा कौल भाजपच्या बाजूने असून नगरपंचायतीच्या आगामी निवडणुकीत पालीमध्ये ‘कमळ’ फुलणार असल्याचा विश्वास आमदार ठाकूर यांनी या वेळी व्यक्त केला. काही दिवसांत …
Read More »नेरळ मोहाचीवाडीतील महिलांची फसवणूक
सोन्या-चांदीच्या दागिन्यासह भांडी घेऊन फेरीवाल्या महिला फरारी कर्जत : बातमीदार जुनी भांडी नवीन करून देतो, असे भासवून दोन फेरीवाल्या महिलांनी नेरळ मोहाचीवाडी (ता. कर्जत) गावातील 15 महिलांची फसवणूक केली. तसेच गावातील काही महिलांचे सोन्याचांदीचे दागिने घेऊन या फेरीवाल्या महिला फरार झाल्या आहेत. याबाबत काही ग्रामस्थ महिलांनी नेरळ पोलीस ठाण्यात तक्रार …
Read More »बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी पालीमध्ये गर्दी
पाली : प्रतिनिधी अष्टविनायकांपैकी एक स्थळ असलेल्या पाली (ता. सुधागड) येथील बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी मंगळवारी (दि. 23) भाविकांची अलोट गर्दी झाली होती. धार्मिक स्थळे, मंदिरे दर्शनासाठी खुली झाल्याने भाविकांच्या संख्येत कमालीची वाढ झाली आहे. अंगारकी चतुर्थीच्या निमित्ताने बल्लाळेश्वराच्या दर्शनासाठी आलेल्या भाविकांनी मंगळवारी पालीमध्ये गर्दीचा उच्चांक गाठला. मुबंई, ठाणे, पुणे आदी शहरांतील …
Read More »माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा
अन्यथा उपोषण; मनसेचा इशारा कर्जत : बातमीदार महाराष्ट्र जीवन प्राधिकरणकडून माथेरानमध्ये पाणीपुरवठा केला जातो. त्या पाण्याचा प्रति एक हजार लिटरचा दर हा देशात सर्वात जास्त आहे. त्यामुळे येथील सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले असून माथेरानमधील पाण्याचे दर कमी करा; अन्यथा उपोषण करण्याचा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने दिला आहे. पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची …
Read More »वृद्धाश्रमाची होतेय फॅशन?
नितीन देशमुख : आपल्याकडे डान्स बार, क्लबमध्ये जाणे एक फॅशन आहे. त्यामुळे सगळीकडे त्याचे पेव फुटत आहे. तशीच वृद्धाश्रमाची फॅशन होत असल्याने पुढील काळात वृद्धाश्रमात वाढ होईल. ते थांबवण्यासाठी जनरेशन गॅप भरली पाहिजे. नवरा-बायको दोघेही नोकरी करीत असतील आणि घरात काळजी घेण्यासाठी कोणी नाही म्हणून ज्येष्ठांना वृद्धाश्रमात ठेवणे ठीक आहे. …
Read More »पनवेल ः भाजपचे कळंबोली शहर चिटणीस संतोष मानसिंग गायकवाड यांच्या सौजन्याने प्रकाशित करण्यात आलेल्या टी-शर्ट्सचे अनावरण माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते करण्यात आले. गायकवाड यांनी या टी-शर्ट्सचे युवावर्गास वाटप केले.
Read More »‘भारत श्री’ विजू पेणकरांच्या चरित्राचे 29 नोव्हेंबरला प्रकाशन
मुंबई ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे पहिले ‘भारत श्री’ विजेते शरीरसौष्ठवपटू आणि राष्ट्रीय विजेते कबड्डीपटू विजू पेणकर यांच्या खेळचरित्राचे प्रकाशन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी हॉकीस्टार धनराज पिल्ले आणि व्यायामहर्षी मधुकर तळवलकर प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. येत्या सोमवारी 29 नोव्हेंबरला सायंकाळी 6 वाजता या प्रकाशन सोहळ्याचे …
Read More »ट्वेन्टी-20 मालिकेतील निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे -रोहित; अश्विनचे खास कौतुक
कोलकाता ः वृत्तसंस्था न्यूझीलंडविरुद्धच्या ट्वेन्टी-20 मालिकेतील 3-0 अशा निर्भेळ यशात गोलंदाजीचे योगदान महत्त्वाचे होते, असे भारताचा नवनिर्वाचित कर्णधार रोहित शर्माने म्हटले आहे. ट्वेन्टी-20 सामन्यातील मधल्या षटकांत संघाला बळींची नितांत आवश्यकता असते तेव्हा रविचंद्रन अश्विन हा नेहमीच कर्णधाराचा हुकमी पर्याय असतो, अशा शब्दांत कर्णधार रोहितने त्याची प्रशंसा केली. ईडन गार्डन्सवर भारताने …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper