पाली : प्रतिनिधी पोलिसांबरोबर हुज्जत घालणार्या वाहनचालकाला पाली येथील कनिष्ठ न्यायालयाने पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. त्यामुळे वाहतुकीचे नियम मोडणार्यांचे धाबे दणाणले आहेत. पालीसह सुधागड तालुक्यात वाहतूक पोलिसांकडून वाहनचालकांची तपासणी सुरू आहे. यादरम्यान वाहनचालकांची कागदपत्रे व लायसन्स तपासले जात आहेत. पाली-खोपोली मार्गावरील गणेश हॉटेलजवळ बिरप्पा कलप्पा पुजारी (वय 38) …
Read More »पाली येथील अंबा नदीत मेलेल्या कोंबड्या व मासे
पाली : प्रतिनिधी पालीतील अंबा नदी पुलाजवळ नदीपात्रात मोठ्या प्रमाणात मेलेल्या कोंबड्या व मासळी टाकलेली आढळली. त्यामुळे नदीचे पाणी दूषित झाले असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. सुधागड तालुक्यातील पाली गावाला पाणीपुरवठा करणारी अंबा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. कधी कारखान्याचे दूषित पाणी, तर कधी घाण व केरकचरा यामुळे नदी प्रदूषित …
Read More »शहरातील गोडाऊन अन्यत्र हलवावे; म्हसळाकरांची मागणी अद्यापही लालफितीत
म्हसळा : प्रतिनिधी शहरातील नागरी वस्तीत शासकीय धान्य गोडाऊन असून ते अन्यत्र हलवावे किंवा गोदामाला अन्य मार्गाने रस्ता द्यावा, अशी मागणी म्हसळ्याच्या पहिल्या नगराध्यक्षांनी केली होती, मात्र ही मागणी महसूल विभागाने अजूनही अनुत्तरित ठेवली आहे. म्हसळ्यातील कन्याशाळा परिसरांत 50 ते 52 वर्षापूर्वी अन्न नागरी पुरवठा विभागाने शासकीय गोडाऊन उभारले आहे. …
Read More »जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्केच निधी खर्च
अलिबाग : प्रतिनिधी राज्य शासनाकडून 2021-22 या आर्थिक वर्षासाठी प्राप्त झालेल्या रायगड जिल्हा विकास आराखड्यातील केवळ 25 टक्के निधी डिसेंबरपर्यंत खर्च झाला आहे. उर्वरित 75 टक्के निधी तीन महिन्यात खर्च करण्याचे आव्हान शासकीय यंत्रणांसमोर आहे. रायगड जिल्हा नियोजन समितीची बैठक बुधवारी (दि. 12) पालकमंत्री आदिती तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली दूरदृश्यप्रणालीद्वारे झाली. …
Read More »पुन्हा आयाराम, गयाराम
निवडणुकांच्या तारखा जाहीर झाल्या की पक्षफुटी आणि आयाराम-गयारामांच्या बातम्यांनी वृत्तपत्रांचे रकाने भरू लागतात. टीव्ही वृत्तवाहिन्यांवरच्या ब्रेकिंग न्यूजच्या केंद्रस्थानी या आयाराम-गयारामांचीच धावपळ असते. कुणाचे पारडे जड आणि कुणाचे खाली याचे आडाखे बांधून मगच दलबदलूंची ही पायदळे पळ काढत असतात. हा रोग सर्वपक्षीय आहे आणि एकदा लोकशाहीची चौकट मान्य केली की अशा …
Read More »चौक, मुरूड, रोह्यात राजमाता जिजाऊ, स्वामी विवेकानंद यांना अभिवादन
चौक : रामप्रहर वृत्त विद्याप्रसारिणी सभा या संस्थेच्या चौक येथील सरनौबत नेताजी पालकर विद्यामंदिर व यशवंतराव देशमुख कनिष्ठ महाविद्यालयामध्ये बुधवारी (दि. 12) राजमाता जिजाऊ आणि स्वामी विवेकानंद जयंती साजरी करण्यात आली. संस्थेच्या कार्याध्यक्षा शोभाताई देशमुख यांनी प्रतिमांचे पूजन करून राजमाता जिजाऊंच्या कार्याचे महत्त्व सांगितले. संस्थेचे सेक्रेटरी योगेंद्र शहा यांनीही मनोगत …
Read More »अखेर कर्जतमधील ‘तो’ ट्रान्सफार्मर हटविला
कर्जत : प्रतिनिधी नगर परिषद हद्दीतील गुंडगे येथील वाहतुकीला अडथळा ठरणारा धोकादायक ट्रान्सफार्मर अखेर महावितरणने हटविल्याने नागरिकांना दिलासा मिळाला आहे. मागील काळात एमएमआरडीएच्या माध्यमातून गुंडगे प्रभागातील रस्त्याचे क्रॉकीटीकरण व रुंदीकरण करण्यात आले होते. पूर्वी रस्त्याच्या कडेला असलेला ट्रान्स्फार्मर रुंदीकरणामुळे रस्त्याच्या मध्यभागी आला. सिमेंट क्रॉक्रिटचा रस्ता बनविताना ट्रान्स्फार्मर अन्यत्र स्थलांतरित करणे …
Read More »‘अवकाळी’मुळे रोहा तालुक्यात वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता
रोहे : प्रतिनिधी तालुक्यात मोठ्या प्रमाणात घेण्यात येत असलेल्या वालाच्या पिकाचे अवकाळी पडलेल्या पावसामुळे नुकसान झाले आहे. त्यामुळे रोहा तालुक्यात या वर्षी वालाचे उत्पादन घटण्याची शक्यता आहे. येत्या 10 ते 15 दिवसांत वाल येण्याची शक्यता आहे. त्यामुळे खवय्ये वालाच्या प्रतीक्षेत आहेत. भातशेतीनंतर रोहा तालुक्यात कडधान्याची लागवड केली जाते. वाल, तूर, मूग, …
Read More »रायगड जिल्ह्यात गुन्हेगारी वाढतेय!
रायगडचे पोलीस अधीक्षक अशोक दुधे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन जिल्ह्यातील गुन्हेगारी संबधातील महिती दिली. त्यात त्यांनी दिलेल्या माहितीनुसार जिल्ह्यात गुन्हे प्रकटीकरणाचे प्रमाण वाढले आहे. रायगड पोलिसांची ही कामगीरी नक्कीच चागंली आहे, परंतु दुसरीकडे आरोपींना शिक्षा होण्याचे प्रमाण मात्र कमी आहे. गुन्हे उघडकीस आणण्याचे प्रमाण 82 टक्के असले, तरी आरोपींना …
Read More »26 डिसेंबर वीर बाल दिवस म्हणून होणार सर्वत्र साजरा; पंतप्रधान मोदींची घोषणा
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 9) गुरू गोविंदसिंग यांची जयंती अर्थात गुरू पर्वानिमित्त मोठी घोषणा केली आहे. आता दरवर्षी 26 डिसेंबर हा दिवस वीर बाल दिन म्हणून साजरा केला जाणार आहे. पंतप्रधानांच्या या निर्णयाकडे गुरू गोविंदसिंग यांच्या चार पुत्रांना श्रद्धांजली म्हणून पाहिले जात आहे.पंतप्रधान मोदींनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper