Breaking News

Ramprahar News Team

श्रीवर्धनमधील वीजपुरवठा सुरळीत करण्यात प्रशासनास अडचणी; बाहेरून आलेल्या कर्मचार्‍यास कोरोना

श्रीवर्धन ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन तालुक्यात थैमान घातले. वादळामुळे विजेचे खांब, तारा तुटून पडल्या. कांदळगाव ते पाभरे टॉवर लाईन, पाभरे ते श्रीवर्धन हाय टेन्शन लाइनचे काम मालेगाव, ठाणे, कल्याण, पनवेलहून आलेल्या महावितरणच्या स्टाफने चोखपणे केले, परंतु बाहेरून आलेल्या महावितरण कर्मचार्‍यांतील एकाला खोकला, ताप तसेच कोरोनासदृश लक्षणे दिसू लागल्याने विलगीकरणात …

Read More »

माणगावात 15 नवीन कोरोना रुग्ण; बाधितांची संख्या 28

माणगाव ः प्रतिनिधी रायगडात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने जिल्हावासीय चिंताग्रस्त आहेत. जिल्ह्यातील सर्वांत मोठा तालुका असणार्‍या माणगावात दोन महिन्यांपासून कोरोनाने कहर केला आहे. दोन महिन्यांत तालुक्यातील 28 गावांतून आजपर्यंत 94 जणांना कोरोनाची लागण होऊन त्यापैकी 64 जण बरे झाले असून दोघांचा मृत्यू झाला. सध्या तालुक्यात कोरोनाबाधितांची संख्या 28वर पोहचली आहे. …

Read More »

जनता बंदला पेणकरांचा 100 टक्के प्रतिसाद; नगराध्यक्षांनी मानले आभार

पेण : प्रतिनिधी पेण शहरात मागील आठवड्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढल्यामुळे खबरदारीचा उपाय म्हणून पेणमधील व्यापारी संघटनेचे प्रतिनिधी व नगर परिषद प्रशासन यांच्यात झालेल्या बैठकीत पेणकरांनी चार दिवस जनता कर्फ्यू पाळावा, असे आवाहन नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत 100 टक्के बंद पाळून पेणकरांनी तसेच ग्रामीण …

Read More »

कोरोनाविरोधातील लढ्यात महाविकास आघाडी अपयशी; केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांची राज्य सरकारवर टीका; व्हर्च्युअल रॅलीद्वारे मार्गदर्शन

पनवेल ः प्रतिनिधी  कोरोनाशी लढण्यासाठी महाविकास आघाडीचे सरकार अपयशी ठरत असताना भाजपचे कार्यकर्ते  तुमच्यासोबत असल्याचा विश्वास येथील जनतेला द्या, असे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी रविवारी (दि. 28) मुंबई आणि कोकण विभागाच्या भाजप व्हर्च्युअल रॅलीला संबोधित करताना सांगितले.पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारच्या प्रथम वर्षपूर्तीनिमित्त त्यांच्या सरकारने केलेल्या कामांची माहिती जनतेला करून …

Read More »

तरुणीवर सामूहिक बलात्कार; वर्धा हादरले

वर्धा ः प्रतिनिधी नोकरीचे प्रलोभन दाखवून एका 19 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची घटना शनिवारी दुपारच्या सुमारास घडली. या प्रकरणातील सहा आरोपींच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्या आहेत. दरम्यान, सामूहिक बलात्काराच्या या घटनेने संपूर्ण वर्धा हादरले आहे. नागपूरसह विदर्भात गेल्या काही दिवसांपासून गुन्ह्याच्या घटनांचे प्रमाण वाढले आहे. गुंडांना आणि गुन्हेगारांना पोलिसांचा …

Read More »

पंढरपुरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण; प्रदक्षिणा मार्ग होणार सील

पंढरपूर ः प्रतिनिधी आषाढी यात्रेनिमित्त पंढरीत येण्यासाठी भाविकांना बंदी करण्यात आली आहे. तरीही प्रदक्षिणा मार्गावर रोज भाविक पंढरपुरात आढळून येत आहेत. यामुळे 29 जून ते 2 जुलै असे यात्रेचे चार दिवस पंढरपूर शहर व शहरालगतच्या पाच किमी परिसरात संचारबंदी लागू करण्याबाबत पोलीस प्रशासनाकडून प्रस्ताव देण्यात आला होता, मात्र आता प्रदक्षिणा …

Read More »

पावसाअभावी रखडली भातलावणी; शेतकरी चिंताग्रस्त; मोठ्या पावसाची प्रतीक्षा

महाड ः प्रतिनिधी निसर्ग चक्रीवादळादरम्यान राज्यात सुरू झालेला पाऊस केवळ सलग 10 दिवस पडला व त्यानंतर मात्र पावसाने विश्रांती घेतली. गेली काही दिवस दिवसभरात कुठेतरी एखादी पावसाची सर कोसळत आहे. त्यातच ढग दिसेनासे झाल्याने कडक ऊन पडत आहे. त्यामुळे शेतात पाणी नसल्याने शेतकर्‍यांची भातलावणी रखडली आहे. गेली काही दिवस महाडसह …

Read More »

आजपासून कर्जतमध्ये कडकडीत बंद; केवळ वैद्यकीय सेवा राहणार सुरू

कर्जत ः प्रतिनिधी कर्जत तालुक्यात कोरोनाचा ससेमिरा सुरूच आहे. दररोज कोरोनाग्रस्तांमध्ये लक्षणीय वाढ होत आहे. शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही कोरोना वेगाने पसरत आहे. या पार्श्वभूमीवर कर्जतच्या व्यापारीवर्गाने सोमवारपासून (दि. 29) तीन दिवस कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून फक्त वैद्यकीय सुविधांना वगळण्यात आले आहे. तालुक्यात सुरुवातीला कोरोनाचा एकही …

Read More »

सेना भवनाला कोरोनाचा विळखा; तीन कर्मचारी पॉझिटिव्ह

मुंबई ः प्रतिनिधी राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. त्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या ‘कृष्णकुंज’वर कोरोना पोहचल्यानंतर आता सेना भवनालाही कोरोनाचा विळखा बसला आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शिवसेना भवनातील आणखी तीन जणांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर येत आहे. कार्यालयात काम पाहणार्‍या काही कर्मचार्‍यांना कोरोनाची …

Read More »

भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना चोख प्रत्युत्तर; पंतप्रधानांचा ‘मन की बात’द्वारे देशवासीयांशी संवाद

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था भारत मैत्री निभावतो, मात्र कोणी आमच्याकडे वाकड्या नजरेने पाहिल्यास त्याला प्रत्युत्तर देणेही आम्ही जाणतो. भारताकडे वाकड्या नजरेने पाहणार्‍यांना लडाखमध्ये जशास तसे प्रत्युत्तर देण्यात आले आहे. शत्रूला प्रत्युत्तर देताना आमचे जवान शहीद झाले. त्यांच्या शौर्याला संपूर्ण देश वंदन करीत आहे. त्यांच्या योगदानाबद्दल देश कृतज्ञ आणि नतमस्तक आहे, …

Read More »