Breaking News

Ramprahar News Team

आयपीएलपर्यंत वाट बघा; धोनीच्या, निवृत्तीच्या चर्चांवर रवी शास्त्रींचे सूचक विधान

नवी दिल्ली : वृत्तसंस्था महेंद्रसिंह धोनी भारतीय क्रिकेट संघात पुनरागमन करण्याच्या शक्यता धुसर झालेल्या आहेत, मात्र अशा परिस्थितीत भारतीय संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांनी धोनीच्या निवृत्तीबद्दल सूचक विधान केले आहे. तो पुन्हा कधी खेळायला सुरुवात करतोय आणि आयपीएलदरम्यान कसा खेळ करतोय यावर सर्वकाही अवलंबून असणार आहे. सध्याच्या यष्टीरक्षकांची कामगिरी आणि …

Read More »

धोनी पुनरागमनाच्या तयारीत

रांची : वृत्तसंस्था 2019 विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने भारतीय संघातील आपले स्थान गमावले आहे. आगामी टी-20 विश्वचषक आणि धोनीचे वाढते वय लक्षात घेता, त्याच्या संघातील पुनरागमनाच्या शक्यता कमी झाल्या आहेत. मात्र आगामी वर्षात धोनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळताना दिसू शकतो. बांगलादेश क्रिकेट बोर्डाने आगामी …

Read More »

ख्रिस गेलची ‘एमएसएल’मधून माघार, कोणीही मान राखत नसल्याची भावना

केपटाऊन : वृत्तसंस्था वेस्ट इंडिजचा दमदार सलामीवीर ख्रिस गेल याने  आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दी बाबत अद्याप आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही, पण मझन्सी सुपर लीग (एमएसएल) या ट्वेन्टी 20 लीगमधून त्याने भावनिक होत माघार घेतल्याचे वृत्त आहे. जेव्हा मी तीन-चार सामन्यांत चांगली कामगिरी करण्यात अपयशी ठरतो, त्या वेळी ख्रिस गेल म्हणजे …

Read More »

स्पेनने सहाव्यांदा जिंकला डेव्हिस चषक

माद्रिद : वृत्तसंस्था राफेल नदालने डेनिस शापोव्हालोव्हला नमवून स्पेनला सहावे डेव्हिस चषक टेनिस स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. माद्रिद येथे झालेल्या अंतिम सामन्यात स्पेनने कॅनडाचा 2-0 असा पराभव केला. अंतिम सामन्यात रॉबटरे बॉटिस्टा एग्युटने फेलिक्स ऑगेर-अ‍ॅलिआसिमेचा 7-6 (7/3), 6-3 असा पराभव करून स्पेनला 1-0 अशी आघाडी मिळवून दिली. मग नदालने शापोव्हालोव्हला …

Read More »

महाराष्ट्राच्या उपांत्य फेरीच्या आशा धुसर, मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा

मुंबई : प्रतिनिधी राहुल चहर (3/5) आणि चंद्रपाल सिंग (3/21) या फिरकी जोडीने केलेल्या प्रभावी कामगिरीच्या बळावर राजस्थानने सोमवारी (दि. 26) सय्यद मुश्ताक अली करंडक ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेत ‘अ’ गटातील सामन्यात गतउपविजेत्या महाराष्ट्राला सहा गडी आणि 22 चेंडू राखून धूळ चारली. तीन सामन्यांत दुसरा पराभव पत्करणारा महाराष्ट्राचा संघ सध्या गुणतालिकेत …

Read More »

मयांक ‘टॉप 10’मध्ये

दुबई : वृत्तसंस्था विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाने बांगलादेशविरुद्ध कसोटी मालिकेत 2-0 असे निर्भेळ यश मिळवले. याचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी क्रमवारीत भारतीय फलंदाजांना फायदा झालेला आहे. सलामीवीर मयांक अग्रवाल फलंदाजांच्या क्रमवारीत दहाव्या स्थानी दाखल झाला आहे. मयांकच्या खात्यात सध्या 700 गुण आहेत. याआधी तो 11व्या स्थानावर होता. दुसर्‍या …

Read More »

‘पीबीएल’मधून श्रीकांतचीही माघार

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताचा आघाडीचा बॅडमिंटनपटू किदम्बी श्रीकांतने प्रीमियर बॅडमिंटन लीगमधून (पीबीएल) माघार घेत असल्याचे स्पष्ट केले. 2020च्या टोकियो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय स्पर्धाकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी हा निर्णय घेत असल्याचे श्रीकांतने सांगितले. 26 वर्षीय श्रीकांत गेल्या हंगामात बंगळुरू रॅप्टर्सचे प्रतिनिधित्व करताना संघाला पहिलेवहिले पीबीएल जेतेपद मिळवून दिले …

Read More »

चौथ्यांदा गाठले जेतेपदाचे ‘लक्ष्य’

इमिरात अरेना : वृत्तसंस्था भारताचा उदयोन्मुख बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने स्कॉटिश खुल्या बॅडमिंटन स्पर्धेचे जेतेपद मिळवताना पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत ब्राझीलच्या इगर कोएल्होचा पराभव केला. लक्ष्यचे हे तीन महिन्यांत हंगामातील चौथे विजेतेपद ठरले. लक्ष्यने इगरचा 56 मिनिटांत 18-21, 21-18, 21-19 असा पराभव केला. उत्तराखंडच्या 18 वर्षीय लक्ष्यने सप्टेंबरपासून सॉरलॉरलक्स खुली, डच …

Read More »

कांद्यामुळे डोळ्याला पाणी

भारताच्या कांदा निर्यातबंदीनंतर शेजारी राष्ट्रांनी म्यानमार, इजिप्त, तुर्कस्तान आणि चीन येथून कांदा आयात करण्यास सुरूवात केली आहे. भारत प्रतिवर्षी वीस लाख टनाहून अधिक कांद्याची निर्यात करतो. इतक्या मोठ्या प्रमाणातील कांद्याची टंचाई भरून काढणे शेजारी देशांना अद्यापही शक्य झालेले दिसत नाही. कांद्याच्या चढ्या भावांमुळे देशातील सर्वसामान्यांच्या सहनशक्तीचाही अंत होण्यापूर्वी कांद्याच्या भावांकडे …

Read More »

कशेळ व अतिवृष्टीमुळे भातपीक नष्ट

एकेकाळी भाताचे कोठार अशी ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील भाताचे कोठार रिकामे होत चालले आहे. अतिवृष्टी आणि लहरी हवामानामुळे तसेच मोठ्या प्रमाणात जमिनींची विक्री आणि भातशेती परवडत नसल्याने होत असलेले स्थलांतर यामुळे भातजमिनींकडे शेतकर्‍यांनी दुर्लक्ष केले. यामुळे या भात जमिनीवर कशेळ (कशेड) या गवताने आक्रमण करून ताबा मिळवला आहे. यामुळे महाडसह …

Read More »