Breaking News

Ramprahar Team

नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे

उरण पोलिसांचे आवाहन उरण : प्रतिनिधी कोरोना संसर्गावर मात करण्यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात लॉकडाऊन करण्याचे आदेश दिल्यानंतर फक्त अत्यावश्यक सेवा सुरू राहणार आहेत. मात्र ठिकठिकाणी नागरिकांचा संयम सुटून विनाकारण घराबाहेर पडत आहेत. आवश्यक असणार्‍या वस्तू खरेदी करण्यासाठी उरणमध्ये मोठी गर्दी होत आहे. मात्र लोकांनी गर्दी न …

Read More »

नवी मुंबई परिमंडल 2 डीसीपी आणि पोलीस ठाणे यांचे परिसरातील झोपडपट्टीत धान्याचे वाटप

कळंबोली : कोरोना विषाणूच्या प्रतिबंधाकरिता देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला. त्यामुळे हातावर पोट असणार्‍या नागरिकांची उपासमार होऊ नये म्हणून नवी मुंबई परिमंडल 2 डीसीपी आणि पोलीस ठाणे यांनी परिसरातील झोपडपट्टीत धान्याचे वाटप केले. (छाया : लक्ष्मण ठाकूर) कळंबोलीत सोडियम हायपो क्लोराईडच्या फवारणी कळंबोली : कोरोनाला रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेने रस्त्यांवर …

Read More »

जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी ग्रामस्थांना मोफत बोट, टेम्पो सेवा

घारापुरी ग्रामपंचायतीचा उपक्रम उरण : प्रतिनिधी, वार्ताहर कोरोना वायरस प्रादुर्भाव टाळण्यासाठी शासनाकडून 21 दिवसांचा लॉकडाऊन करण्यात आला आहे. या काळात घारापुरी बेटावरील ग्रामस्थांना जीवनावश्यक वस्तू व्यवस्थित मिळाव्यात यासाठी घारापुरी ग्रामपंचायतीच्या वतीने घारापुरी ते मोरा अशी बोटसेवा तसेच मोरा ते उरण वाहन (टेम्पो) सेवा मोफत ठेवण्यात आली आहे. या मोफत बोट …

Read More »

पोलीस ठाण्यातर्फे ट्रकचालकांना फूड पॅकेट्स, पाणी बॉटल्स

पनवेल : वार्ताहर पनवेल तालुका पोलीस ठाण्यातर्फे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत व अधिकारी व कर्मचारी मिळून ट्रकचालकांसह इतर अनेक गरजूंना फुड पॅकेट व पिण्याच्या पाण्याच्या बाटल्यांचे वाटप परिसरात करण्यात आले. पनवेल तालुका पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक राजपूत यांना अनेक ठिकाणी लॉकडाऊनमुळे सद्या कुठेही …

Read More »

कामोठ्यात चोरांचा सुळसुळाट

पनवेल : वार्ताहर सर्वत्र कोरोना विषाणूच्या प्रादूर्भावामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. लोक जीव मुठीत घेऊन एकएक दिवस जगत असताना चोरट्यांना या विषाणूचे गांभीर्य नसल्याने ते बंद असलेली घरे, दुचाकी किंवा चारचाकी वाहने त्याचप्रमाणे हातसफाईने मोबाइल व रोखरक्कम पळविण्याचे प्रकार सध्या कामोठे वसाहतीत सुरू झाले आहेत. कामोठे वसाहतीमध्ये सध्या दोन रहिवासीयांना …

Read More »

‘रोटरी’तर्फे पोलिसांसाठी मास्क, सॅनिटायझर वाटप

पनवेल : वार्ताहर कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्र शासनातर्फे लॉकडाऊन जाहीर केल्यामुळे पोलीस अधिकारी व कर्मचारी सातत्याने कर्तव्यावर असतात. अशा व्यक्तींच्या आरोग्याची काळजी म्हणून पनवेल परिसरातील विविध रोटरी क्लबने एकत्र येऊन सामाजिक बांधिलकीचे उपक्रम हाती घेतले आहेत. त्यातील एक भाग म्हणून शुक्रवारी (दि. 27) पनवेल शहर पोलीस ठाण्यातील …

Read More »

करंजा बंदर 14 एप्रिलपर्यंत बंद

मासळी विक्रीसाठी शेकडो मच्छीमारांची ससून डॉकमध्ये मोठी गर्दी उरण : प्रतिनिधी लॉकडाऊनमुळे ससुनडॉक बंदरात लॅण्डींग करण्यास बंदी घालण्यात आल्यानंतर शेकडो टन मासळीने भरलेल्या शेकडो मच्छीमार बोटी मासळी विक्रीसाठी करंजा बंदरात दाखल होऊ लागल्या आहेत. यामुळे करंजा बंदरामध्ये मोठ्या प्रमाणात होणार्‍या गर्दीमुळे कोरोना संसर्गाचा धोका आणखीनच वाढला आहे. या गर्दीमुळे होणारा …

Read More »

दलित साहित्यिक : बाबुराव बागुल

माणसासाठी लढलेला माणूस. दलित, शोषित, पीडितांच्या सामाजिक सांस्कृतिक चळवळीमध्ये आघाडीवर असणारा आणि मराठी साहित्याला क्रांतिकारी विचारांचे अधिष्ठान प्राप्त करून देणारा लेखक म्हणजे बाबूराव बागुल. ’वेदाआधी तू होतास, परमेश्वराच्याआधीही तू होतास’ अशा शब्दातून माणसातील श्रेष्ठत्व सांगणारे बाबूराव बागुल मराठी साहित्यातले एक मोठे नाव. आज त्यांची पुण्यतिथी. बाबुराव बागूल हे दलित साहित्यासाठी …

Read More »

वाढत्या उष्णतेने सापांचा मोर्चा मानवी वस्तीकडे

उरण : प्रतिनिधी मार्च महिन्यातील वाढत्या उष्णतेने सापांनी आपला मोर्चा मानवी वस्तीकडे वळविला असून, या वन्यजीवांना जंगली परिसरात आत्ता संरक्षण राहिले नसून, जंगलाच्या ठिकाणी बेसुमारपणे लावण्यात येणार वणवे या वन्यजीवांचे जीवन उद्धवस्त करीत असल्याने त्यांचे उदर निर्वाहासाठी लागणारे भक्ष नष्ट होऊ लागल्याने सापांनी आपला मोर्चा ग्रामीण परिसरातील गावांकडील मानवी वस्तीकडे …

Read More »

प्राध्यापक हेमंत धायगुडे-पाटील यांच्याकडून वृक्षांवर पाणवठे, पशुखाद्य भांडी उभारणी

कळंबोली : प्रतिनिधी रायगड जिल्ह्यातील विविध तालुक्यात जसजसा उन्हाळा वाढु लागला की, माणूस तहानेने व्याकूळ होतो तशीच काहीशी अवस्था मुक्या पशुपक्षांची देखील  होते. या गोष्टीचा विचार करून  पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी पर्यावरणातील महत्त्वाचा घटक म्हणजे पशुपक्षी. या पशुपक्षांसाठी हेमंतराजे धायगुडे पाटील सामाजिकदृष्ट्या पर्यावरणप्रेमी अभ्यासक पर्यावरणतज्ञ प्राध्यापक हेमंत धायगुडे पाटील यांनी पशुपक्षांसाठी …

Read More »