Breaking News

Ramprahar Team

रस्त्यांवर संदेश रेखाटून कोरोनाविषयक जनजागृती

रोहे : प्रतिनिधी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. अत्यावश्यक सेवांना मात्र लॉकडाऊनमधून वगळण्यात आले आहे, परंतु रोह्यात लॉकडाऊनच्या काळात अत्यावश्यक सेवेतील भाजीपाला व अन्य साहित्य खरेदीसाठी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने 10 ते 13 एप्रिल या कालावधीत रोहा अष्टमी नगरपालिका क्षेत्रात स्वयंस्फूर्तीने संपूर्ण लॉकडाऊन घेण्यात आला आहे. या …

Read More »

अंगणवाड्यांत अमृत आहारचा घरपोच पोषण आहार

कर्जत ः बातमीदार कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मागील 15 दिवसांपासून सुरू असलेले लॉकडाऊन वाढविण्यात आले आहे. अशा वेळी समाजातील स्तनदा माता आणि गरोदर महिलांच्या अतिरिक्त पोषण आहाराचा प्रश्न समोर आला होता, मात्र तालुक्यातील 135 अंगणवाड्यांमधील स्तनदा माता, गरोदर महिला आणि बालकांना घरपोच पोषण आहार पोहचवला जात आहे. डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार …

Read More »

नागरिकांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर फवारा कक्ष

माणगाव ः प्रतिनिधी माणगाव ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्थेने ग्राहक व आपल्या कर्मचारीवर्गाच्या सुरक्षेसाठी संस्थेच्या प्रवेशद्वाराजवळ तसेच माणगाव पोलीस ठाणे येथे प्रवेशद्वाराजवळ पोलिसांच्या व या ठिकाणी येणार्‍या नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी (दि. 11) सॅनिटायझर फवारा कक्ष उभारला. पतसंस्थेने काही दिवसांपूर्वी कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे माणगाव नगर पंचायतीला डास फवारणी मशिनही …

Read More »

मजुरांची काळजी घेण्यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध

जिल्हाधिकारी निधी चौधरी यांचे प्रतिपादन अलिबाग ः जिमाका कोरोना विषाणूंचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन-प्रशासन मिळून अहोरात्र विविध उपाययोजना राबवत आहेत. याच पार्श्वभूमीवर सर्वत्र लॉकडाऊनही सुरू आहे. या कालावधीत जिल्ह्यात काही ठिकाणी निराश्रित, मजूर, कामगारवर्गही अडकला आहे, मात्र त्यांची काळजी घेण्यास, त्यांच्यापैकी एकही मजूर उपाशी राहणार नाही यासाठी जिल्हा प्रशासन कटिबद्ध आहे, …

Read More »

श्वसनमार्गाचे आजार

आपल्या कुटुंबातील लहान बाळ म्हणजे एक आनंदाचा व चैतन्याचा झरा असतो. साहजिकच असे बाळ आजारी झाले की त्याचा सर्व कुटुंबावर परिणाम होतो. त्यात बाळ वारंवार आजारी होऊ लागले की आईवडिलांच्या चिंतेला पारावर उरत नाही. लहान मुलांची प्रतिकारशक्ती कमी असते. त्यामुळे जंतुसंसर्ग, विषाणूसंसर्ग लवकर होतो. त्यांच्या श्वसनमार्गाचा आकार लहान असल्याने जंतुसंसर्ग …

Read More »

ग्रामीण भागातील लोकसंख्येत वाढ

मुरूडमधील नियोजन ढासळले; पाणी जपून वापरण्याचे आवाहन मुरूड ः प्रतिनिधी मुरूडमधील बहुसंख्य लोक कामानिमित्त मुंबई, ठाणे, दहिसर, भांडूप, बोरिवली, कल्याण, विरार व पनवेल परिसरात आहेत, परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी व लॉकडाऊनमुळे लोकांना काम मिळेनासे झाले आहे. त्यामुळे घरी बसून दिवस काढण्यापेक्षा लोकांनी आपल्या मूळ गावी येणे पसंत केले. रेल्वे व …

Read More »

आसल ग्रामपंचायतीकडून गरजूंना जीवनावश्यक वस्तू

कडाव ः वार्ताहर कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कर्जत तालुक्यातील आसल ग्रामपंचायतीचे सरपंच रमेश लदगे यांच्या पुढाकाराने सर्व ग्रामपंचायत सदस्य, परिसरातील बांधकाम व्यावसायिक व फॉर्म हाऊसधारकांच्या मदतीने आसल ग्रुप ग्रामपंचायत हद्दीतील आदिवासीवाडी, वस्त्या आणि दलित वस्तीतील 350 कुटुंबांना कडधान्यासह जीवनाश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले.  चिंचवाडी, सागाचीवाडी, बोरीचीवाडी, भूतिवलीवाडी, धामण दांडवाडी, नाण्याचा माळवाडी, आसलवाडी, …

Read More »

‘रोटरी’कडून आदिवासींना वस्तूंची मदत

पनवेल : रामप्रहर वृत्त कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉकडाऊनचा परिणाम झालेल्या आदिवासी बांधवांना शुक्रवारी (दि. 10) रोटरी क्लब ऑफ पनवेल इंडस्ट्रीयल टाऊनकडून जीवनावश्यक वस्तूंची मदत करण्यात आली आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी केलेल्या लॉक डाऊनचा परिणाम डोंगरदर्‍यांत राहून लाकूड फाटा विकून मोलमजुरी करणार्‍या आदिवासी समाजावर होत असल्याची परिस्तिथी पाहिल्यानंतर …

Read More »

पनवेलमध्ये वेबलिंकद्वारे आरोग्य सर्वेक्षण

पनवेल : प्रतिनिधी, वार्ताहर कोरोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी पनवेल महानगरपालिकेमार्फत विविध उपाययोजना केल्या जात असून या अनुषंगाने महपालिका क्षेत्रातील नागरिकांची सध्याची आरोग्य स्थिती जाणून घेण्यासाठी आरोग्य सर्वेक्षण केले जात आहे. त्यासाठी नागरिकांनी फोन तसेच वेबलिंकद्वारे आपली माहिती देऊन सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्तांनी केले आहे.  आरोग्य सर्वेक्षणांतर्गत नागरिकांच्या मोबाइलवर 022-35155022 या …

Read More »

महाड तालुक्यात गारांचा पाऊस

दासगाव, सापे गावात वादळी पावसाने मोठे नुकसान महाड : प्रतिनिधी एकीकडे कोरोनामुळे नागरिक त्रस्त झाले असतानाच महाड तालुक्यात आलेल्या गारांसह वादळी पावसाने नागरिकांचे मोठे नुकसान झाले आहे. दासगाव आणि सापे गावात वादळी पाऊस झाल्याने घरांचे नुकसान झाले आहे. तर विजेचे पोल देखील कोलमडून पडल्याने दासगावमधील वीज पुरवठा देखील खंडित झाला …

Read More »