Breaking News

Ramprahar Reporters

फेरीवाल्यांना मिळणार ‘पंतप्रधान स्वनिधी’चा लाभ

सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत ऑनलाइन आढावा बैठक पनवेल ः रामप्रहर वृत्तदेशातील ग्रामीण आणि शहरी भागातील फेरीवाल्यांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 1 जून 2020 रोजी केंद्र सरकारच्या माध्यमातून पंतप्रधान स्वनिधी योजना जाहीर केली आहे. पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील फेरीवाल्यांनाही या योजनेचा लाभ मिळण्याकरिता सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख …

Read More »

लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडून दिवंगत पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना पाच लाखांची मदत जाहीर

पनवेल ः रामप्रहर वृत्तदिवंगत ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्यातर्फे पाच लाख रुपयांची आर्थिक मदत जाहीर करण्यात आली आहे. माथेरान येथे राहणारे पत्रकार संतोष पवार यांचे नुकतेच कोरोनामुळे अकस्मात निधन झाले. सतत हसतमुख असणारे आणि लोकांच्या मदतीला धावणारे संतोष पवार यांच्या निधनाने रायगड जिल्ह्यातील …

Read More »

ज्येष्ठ पत्रकार संतोष पवार यांच्या मृत्यूची सखोल चौकशी करा

आमदार प्रशांत ठाकूर यांची मागणी पनवेल ः रामप्रहर वृत्तरायगड जिल्ह्यातील ज्येष्ठ पत्रकार दिवंगत संतोष पवार यांच्या कुटुंबीयांना न्याय मिळण्याच्या दृष्टीने त्यांच्या मृत्यूची सखोल चौकशी व्हावी तसेच त्यांच्या परिवाराला शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक सहकार्य मिळावे, अशी आग्रही मागणी आमदार प्रशांत ठाकूर यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे तसेच सार्वजनिक आरोग्यमंत्री राजेश टोपे …

Read More »

मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनी घेतली राज्यपालांची भेट

मुंबई :मराठा क्रांती मोर्चाच्या पदाधिकार्‍यांनीशनिवारी (दि. 12) महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेतली. नुकत्याच आलेल्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मराठा समाजामध्ये असलेल्या आक्रोशाची कल्पना या वेळी राज्यपालांना देण्यात आली. त्यासोबतच मराठा समाजाच्या अन्य प्रलंबित मागण्यांसंदर्भातसुद्धा राज्यपालांसोबत चर्चा करण्यात आली. दरम्यान, मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी मी जास्तीत जास्त प्रयत्न करेन …

Read More »

रायगडात 25 रुग्णांचा मृत्यू; 834 नवे पॉझिटिव्ह

पनवेल : रामप्रहर वृत्त रायगड जिल्ह्यात शुक्रवारी (दि. 11) एकाच दिवशी 25 कोरोना रुग्णांच्या मृत्यूची आणि नव्या 834 रुग्णांची नोंद झाली, तर दिवसभरात 862 जण बरे झाले आहेत. मृत रुग्णांमध्ये पनवेल तालुक्यातील आठ, उरण पाच, खालापूर व पेण प्रत्येकी तीन, कर्जत व रोहा प्रत्येकी दोन आणि अलिबाग व महाड तालुक्यातील …

Read More »

भातशेतीला झोडपल्याने शेतकरी हवालदिल

कोरोना, निसर्ग चक्रीवादळ आणि आता परतीच्या पावसाचा तडाखा माणगाव : प्रतिनिधीखरीप हंगामातील भातशेती सध्या कापणीस तयार होत आहे. कोरोना साथीच्या संकटात शेतकरी भातशेतीकडून मोठ्या अपेक्षा ठेवून आहेत, मात्र परतीचा पाऊस भातशेतीला झोडपून काढत असून, त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडले आहेत.कोरोनाचा प्रादुर्भाव आणि निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या शेतकर्‍यांना आता परतीच्या पावसाचा फटका …

Read More »

राज्य सरकारला कोरोनाशी नाही, कंगनाशी लढायचेय!

देवेंद्र फडणवीस यांचा टोला मुंबई : प्रतिनिधीमहाराष्ट्र सरकारला आता असे वाटतेय की कोरोनाशी लढाई संपली आहे आणि आता कंगनाशी लढायचे आहे, असा टोला विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लगावला आहे. कंगनासोबत लढण्यासाठी वापरत आहेत त्यातील 50 टक्के क्षमता जरी कोरोनाशी लढण्यासाठी वापरली तर लोकांचे जीव वाचतील, …

Read More »

पनवेल मनपा प्रभाग 19मधील विकासकामासंदर्भात आढावा बैठक

पनवेल : रामप्रहर वृत्त कार्यसम्राट आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रयत्नातून पनवेल विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात विविध विकासकामे झाली आहेत. त्याच अनुषंगाने सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या माध्यमातून महापालिका प्रभाग 19मध्ये विकासकामे झाली असून, या प्रभागातील आणखी विकासकामांसंदर्भात नुकतीच ऑनलाईन आढावा बैठक झाली. या बैठकीला महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, स्थायी …

Read More »

आता अयोध्येत उद्धव ठाकरेंचे स्वागत नाही तर तीव्र विरोध होणार

विश्व हिंदू परिषदेची घोषणा अयोध्या : वृत्तसंस्थामुंबई महापालिकेकडून बांधकाम अवैध ठरवून अभिनेत्री कंगना रानौत हिचे घर उद्ध्वस्त केल्यानंतर शिवसेनेवर आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर अनेकांकडून टीका करण्यात आली. आता विश्व हिंदू परिषदेने यापुढे उद्धव ठाकरेंचे अयोध्येत स्वागत होणार नाही तर तीव्र विरोध केला जाईल, अशी घोषणा केली आहे. ’उद्धव ठाकरे …

Read More »

मराठा आरक्षणासाठी अध्यादेश काढा; अन्यथा परिणामाला सामोरे जा

उदयनराजेंचा राज्य सरकारला इशारा सातारा : प्रतिनिधीसर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला स्थगिती दिल्यामुळे समाजाच्या प्रगतीला खीळ बसली आहे. राज्य सरकारने समाजाला विश्वासात घेवून योग्य ती कार्यवाही केली असती, तर मराठा आरक्षण कायम टिकवता आले असते. मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत महाविकास आघाडी सरकार कधीच गंभीर नव्हते. त्यामुळे आज त्याचा परिणाम मराठा समाजाला भोगावा …

Read More »