Breaking News

Monthly Archives: March 2019

द्रुतगती मार्गावर टप्प्याटप्प्यात मेगाब्लॉक

पुणे ः प्रतिनिधी : पुणे-मुंबई महामार्गावर प्रवास करणार्‍या प्रवाशांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. कारण कालपासून खंडाळा येथील बोगद्याजवळील धोकादायक दरड हटवण्याचे काम सुरू करण्यात आल्याने पुढील आठवडाभर येथे टप्प्याटप्प्याने काही काळासाठी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. दरम्यान, काल येथे 15 मिनिटांचा पहिला मेगाब्लॉक घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून द्रुतगती …

Read More »

‘रमजानमध्ये कामाला जाता, मग मतदानात अडचण काय?’

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : रमजानच्या महिन्यात मतदानाचे दिवस येत असल्याने यावर पश्चिम बंगाल, बिहार आणि उत्तर प्रदेशातील मुस्लीम समुदायाने आक्षेप घेतला आहे. या काळात मतदान नको, अशी त्यांची मागणी आहे, मात्र या वादावरून एमआयएम पक्षाचे नेते आणि खासदार असुदुद्दीन ओवेसी यांनी निवडणूक आयोगाची बाजू घेत तारखांवरून वाद निर्माण करणार्‍यांना …

Read More »

नवर्याकडून पत्नीचा न्यूड व्हिडीओ अपलोड

बंगळुरु ः वृत्तसंस्था : एका 26 वर्षीय विवाहित महिलेने नवरा, सासू-सासरे आणि दिरावर तिचे न्यूड फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड केल्याचा गंभीर आरोप केला आहे. नवर्‍याला नपुंसकतेवर शस्त्रक्रिया करण्यासाठी पैसे दिले नाहीत म्हणून त्यांनी आपले सोशल मीडिया अकाऊंट हॅक केले व त्यावर आपले न्यूड फोटो, व्हिडीओ अपलोड केले. सोशल मीडियावर …

Read More »

धावत्या गाडीला लागली आग

तिघांचा होरपळून मृत्यू नवी दिल्ली ः वृत्तसंस्था : पूर्व दिल्लीमधील अक्षरधाम उड्डाणपुलाजवळ झालेल्या एका भीषण अपघातात एका महिलेसहत तिच्या दोन मुलींचा होरपळून मृत्यू झाला. धावत्या गाडीला अचानक आग लागली. गाडी मध्येच थांबवली असती तर मागून येणार्‍या गाड्यांचाही अपघात होऊन अनेकांचे प्राण धोक्यात आले असते म्हणूनच गाडीचालक उपेंद्र मिश्रा यांनी उड्डाणपुलावर …

Read More »

राजू शेट्टींचा आघाडीला अल्टीमेटम!

3 जागा द्या, अन्यथा 15 ठिकाणी उमेदवार सज्ज पुणे ः प्रतिनिधी : आघाडीकडून अद्याप कोणताही प्रकारच्या जागावाटपाची तयारी नाही. आघाडीने आम्हाला तीन जागा सोडाव्यात, अन्यथा राज्यात 15 ठिकाणी स्वाभिमानी शेतकरी संघटना स्वतंत्रपणे निवडणुका लढण्यास सज्ज आहे, असा निर्वाणीचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी काल पुण्यात काँग्रेस-राष्ट्रवादी …

Read More »

आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमके काय?

10 मार्च 2019 रोजी संध्याकाळी 5 वाजता लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली  आणि ती झाल्यापासून आदर्श आचारसंहिता लागू झाली. आदर्श आचारसंहिता हा शब्द तुमच्या कानावर पुढचे काही दिवस वारंवार पडेल… तो प्रत्येक निवडणुकीत पडतोच, पण आदर्श आचारसंहिता म्हणजे नेमकं काय? लोकसभा निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाली आहे. ही घोषणा होताच देशभरात आचारसंहिता …

Read More »

समाजमाध्यमांवर नजर

सर्वच नागरिकांनी एका मोठ्या लोकशाही देशाचे नागरिक असल्याची जबाबदारी ओळखून समाजमाध्यमांचा वापर करण्याची गरज आहे, परंतु तसे होताना दिसत नाही. ज्यांच्या मताला कालपरवापर्यंत कुणीही विचारत नव्हते अशी मंडळीही आता हिरिरीने समाजमाध्यमांवर लिहिती होतात. मतमतांतरांचे क्षणार्धात कडवट वादात रूपांतर होते. लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करतानाच निवडणूक आयोगाने त्या संबंधातील एका महत्त्वाच्या …

Read More »

शाळकरी मुले सोशल साईट्सच्या विळख्यात

नवी मुंबई : प्रतिनिधी सोशल मीडियातील विविध माध्यमे मानवाला वास्तविक जगापासून दूर घेऊन जात आहेत. याच्या वापराने लोक भ्रामक विश्वात राहण्यावर विश्वास ठेवत आहेत, परंतु या समस्येवर योग्य निदान शोधण्याकडे कोणाचे लक्ष नाही. युवकांसोबत शाळकरी मुलेसुद्धा या भ्रामक जगात गुंग होत आहेत. समाजाच्या दृष्टीने ही चांगली लक्षणे नाहीत, असे निरामय …

Read More »

विवाहितेचा विनयभंग करणारा अटकेत

पनवेल : बातमीदार पेण तालुक्यातील एका विवाहितेला रस्त्यात अडवून तिला दमदाटी करीत, तसेच तिचा हात पकडून विनयभंग करणार्‍याला पनवेल शहर पोलिसांनी अटक केली आहे. पेण तालुक्यातील एक महिला दररोज पनवेल ते पेण असे ये-जा करीत असते. तिचा उलवे येथील बामणडोंगरी येथे राहाणारा गौतम कृष्णा कदम (38) हा पाठलाग करीत असे. …

Read More »

चिर्ले येथे रंगले पोपटी कविसंमेलन

चिरनेर : प्रतिनिधी उरण तालुक्यातील चिर्ले येथील इतिहास संशोधक तथा काव्यदरबार मंडळाचे अध्यक्ष के. एम. मढवी त्यांच्या निवासस्थानी पोपटी कविसंमेलन रंगले. या वेळी काव्य संमेलनाचे अध्यक्ष तथा ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ जांभळे यांनी, सगुण साकार ईश्वराची उपासना आपण करतो तशी साहित्याची साधना करा. साहित्याला स्थळ काळाची मर्यादा नसते; तर शब्दभावना महत्त्वाच्या …

Read More »