अलिबाग : प्रतिनिधी शासनाने गुरुवारी रायगड जिल्हा नियोजन समितीवर 2 नामनिर्देशित सदस्य तर 11 विशेष निमंत्रित सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर केल्या. नियोजन विभागाने याबाबतचा शासन निर्णय जारी केला आहे. माजी आमदार देवेंद्र साटम, अॅड . महेश मोहिते, सतीश धारप, जगदीश गायकवाड यांचा या सदस्यांमध्ये समावेश आहे. रायगड जिल्हा नियोजन मंडळावर नामनिर्देशित …
Read More »Yearly Archives: 2019
उरणमध्ये रविवारी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम
उरण ः प्रतिनिधी उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत रविवारी (दि. 16) रायगड जिल्ह्यातील पनवेल, उरण, कर्जत, खालापूर या चार तालुक्यांत उपराष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. या चारही तालुक्यांतील मिळून शहरी व ग्रामीण भागात 99 हजार 484 बालकांचे लसीकरण करण्यात येणार आहे. सकाळी 8 ते सायंकाळी 5 या …
Read More »बेशिस्त वाहनचालकांवर गांधीगिरीची मात्रा ; नगराध्यक्षा प्रीतम पाटील यांचा नगरसेवकांसह पुढाकार
पेण ः प्रतिनिधी पेण शहरात होत असलेले अवैध वाहन पार्किंग नागरिकांसाठी डोकेदुखी ठरत असून, वाहनचालकांच्या बेशिस्तपणाला आवर घालण्यासाठी पेण नगरपरिषदेच्या वतीने गांधीगिरीच्या माध्यमातून हा प्रश्न सोडविण्यासाठी नगराध्यक्षा प्रीतम पाटील व नगरसेवकांनी पुढाकार घेतला आहे. शहरात बेशिस्त वाहनचालकांमुळे वाहतूक कोंडी निर्माण झाली असून यावर उपाय म्हणून शहरात वाहतुकीचे नियम न पाळणार्यांवर …
Read More »महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळेच विजय
कर्जतमधील सत्कार सोहळ्यात खा. श्रीरंग बारणे यांचे प्रतिपादन कर्जत : बातमीदार मावळ लोकसभा मतदारसंघात आपण थेट अजित पवारांचा आणि पवार कुटुंबाचा पराभव करून विजय मिळविला आहे. हे महायुतीच्या कार्यकर्त्यांमुळे शक्य झाले आहे. या निवडणुकीत भाजपच्या कार्यकर्त्यांनी दोन पावले पुढे जाऊन काम केले, असे सांगून खासदार बारणे यांनी आगामी काळात विकासकामे …
Read More »वटपौर्णिमा
वटपौर्णिमा हा सण स्त्रीयांसाठी फक्त उपवासाचा दिवस नव्हे, तर हिंदू पतिव्रतेच्या ह्दयात अढळ स्थान असलेल्या सावित्रीच्या तत्त्वज्ञान, दृढनिश्चय, सुशिलता, त्याग, सदाचार, शालीनता, पतिव्रता या गुणांची स्वामिनी असलेल्या गुणवती कुळवती लावण्यवती सावित्रीकडून शिकवण व अखंड आयुष्यभरासाठी प्रेरणा घेण्याचा दिवस म्हणजे वटपौर्णिमा आज तसा जास्तच उशीर झाला होता. रस्त्यावर एका ठिकाणी बायकांची …
Read More »वीजचोरीचे आव्हान
महाराष्ट्रापुरते बोलायचे झाले तर सततच्या दुष्काळामुळे मुळात कृषीक्षेत्राकडे महावितरणची सर्वाधिक थकबाकी आहे. खेरीज शासकीय सार्वजनिक पाणीपुरवठा योजना, रस्त्यांवरील दिवे यांकरिता पुरवल्या जाणार्या विजेच्या किंमतीची वसुलीही मोठ्या प्रमाणात थकितच असते. खरे तर योग्य वेळेत वीजबिलांची वसुली झाल्यास संबंधित कंपनी ग्राहकांना उत्तम रीतीने वीजपुरवठा करू शकते. परंतु यासंदर्भातील दुष्टचक्र भेदणे अद्यापतरी संबंधितांच्या …
Read More »सरफराजचे “नाचता येईना अंगण वाकडे”
मॅन्चेस्टर : वृत्तसंस्था यंदाच्या क्रिकेट वर्ल्डकपमध्ये सगळ्यात महत्त्वाचा भारत-पाकिस्तान सामना 16 जूनला खेळवण्यात येणार आहे. या मॅचआधीच पाकिस्तानचा कर्णधार सरफराज अहमद याने रडीचा डाव खेळायला सुरुवात केली आहे. टीम इंडियाला अनुकूल अशा खेळपट्ट्या आयसीसीने बनवल्याचा आरोप सरफराज अहमदने केला आहे. वर्ल्डकपमध्ये सरफराज पाकिस्तानच्या टीमला मिळणार्या खेळपट्ट्यांवर नाराज आहे. आम्हाला मिळणार्या …
Read More »टीम इंडियाला पुरेशा सुविधा नाहीत; बीसीसीआयची नाराजी
लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे चार सामने रद्द झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या नियोजनावर टीका होत आहे. त्यात आणखी एक प्रकार समोर आला आहे. भारतीय संघाची ज्या हॉटेलमध्ये राहण्याची सोय करण्यात आली त्यात पुरेशी सुविधाच उपलब्ध नाहीत आणि त्यामुळे खेळाडूंना नामुष्कीला सामोरे जावे लागत आहे. हॉटेलमधील जिममध्ये पुरेशी उपकरणे नसल्यानं खेळाडूंना व्यायामासाठी …
Read More »पाकसाठी सचिनचा ‘मास्टर’प्लॅन
लंडन : वृत्तसंस्था पावसामुळे भारत-न्यूझीलंड सामना रद्द झाल्यानंतर सर्वांचे लक्ष रविवारच्या लढतीकडे लागले आहे. येत्या रविवारी भारत आणि पाकिस्तान हे पक्के शेजारी अन् कट्टर वैरी समोरासमोर येणार आहेत. वर्ल्ड कप स्पर्धेत या प्रतिस्पर्धींचा सामना पाहण्याची संधी कोणीच दवडू इच्छित नाही. या महत्त्वाच्या सामन्यासाठी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं भारतीय संघाला एक …
Read More »जिल्ह्यातील 25 हेक्टर क्षेत्रावर भात पेरणी पूर्ण
अलिबाग : प्रतिनिधी गेल्या दोन दिवसांपासून रायगड जिल्ह्याच्या विविध भागामध्ये पावसाने दमदार हजेरी लावल्याने बळीराजा कमालीचा सुखावला आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार 15 जूननंतर बरसणारा मान्सून आधीच बरसल्याने शेतकर्यांनी शेतीच्या कामाच्या कामांना सुरुवात केली आहे. जिल्ह्यात एक लाख चार हजार भाताचे क्षेत्र आहे. त्यातील 10 टक्के क्षेत्रावरच भाताचे पीक घेतले जाते. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper