Breaking News

Yearly Archives: 2019

प्रजनेश गुणेश्वरचे आव्हान संपुष्टात

इंडियन वेल्स : वृत्तसंस्था भारताचा अव्वल टेनिसपटू प्रजनेश गुणेश्वरनची इंडियन वेल्समधील शानदार वाटचाल संपुष्टात आली आहे. प्रजनेशनला क्रोएशियचा खेळाडू इवो कार्लोविचविरुद्ध 3-6, 6-7 (4-7)ने पराभव स्वीकारावा लागला. पहिला सेट एकतर्फी झाल्यानंतर दुसर्‍या सेटमध्ये प्रजनेशने जबरदस्त झुंज देताना कार्लोविचला चांगली लढत दिली. या वेळी सेट टायब्रेकमध्ये गेल्यानंतर मोक्याच्या वेळी प्रजनेशने केलेली …

Read More »

मोहम्मद गुफरान, काजल कुमारी विजेते

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र राज्य गुणांकन कॅरम स्पर्धेत मुंबईचा दुसरा मानांकित मोहम्मद गुफरान आणि अग्रमानांकित काजल कुमारी यांनी अनुक्रमे पुरुष व महिला एकेरी गटाचे विजेतेपद पटकावले. अंतिम फेरीत गुफरानने रंगतदार तीन गेम रंगलेल्या लढतीत बिनमानांकित ठाण्याच्या राजेश गोहिलचा 21-25, 25-14, 25-11 असा पराभव करून पहिल्या विजेतेपदाला गवसणी घातली. महिला एकेरीमध्ये …

Read More »

ऋतुराजचा अफलातून झेल

मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्र संघाने सय्यद मुश्ताक अली ट्वेन्टी-20 क्रिकेट स्पर्धेच्या सुपर लीग गटात अव्वल स्थान पटकावताना अंतिम फेरीत प्रवेश केला. लीगच्या शेवटच्या सामन्यात महाराष्ट्राने रेल्वेवर 21 धावांनी विजय मिळवला. या सामन्यात महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडने सीमारेषेवर अफलातून झेल टिपला. हा झेप पाहून पंचही चक्रावले. ऋतुराजच्या या झेलचा व्हिडीओ सोशल मीडियावर …

Read More »

ऑस्ट्रेलियाची आव्हानात्मक मजल

नवी दिल्ली : वृत्तसंस्था भारताविरुद्ध बुधवारी (दि. 13) खेळल्या गेलेल्या पाचव्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यात उस्मान ख्वाजाने शतकी (100) खेळी केली. त्याला पीटर हँड्सकॉम्बने अर्धशतक (52) करून चांगली साथ दिली. या दोघांच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने भारतापुढे 273 धावा केल्या. नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. 43 चेंडूंत 27 …

Read More »

आरपीआयचे मारुती गायकवाड यांच्या घरी चोरी

कर्जत : बातमीदार नेरळ जवळील जिते येथे राहणारे आरपीआय (आठवले गट)चे कोकण विभाग संघटक मारुती गायकवाड यांच्या बंगल्यात मंगळवारी (दि. 12) रात्री चोरी झाली. पोलिसांनी श्वान पथक बोलावून चोरट्यांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मारुती गायकवाड यांच्या जिते गावातील बंगल्याच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी मंगळवारी रात्री 3 ते सकाळी 7 यावेळेत …

Read More »

धामोते येथील शिबिरात 338 जणांची नेत्र तपासणी, 108 रुग्णांना चष्मे वाटप, भाजप नेरळ शहर संयोजित 75वे शिबिर यशस्वी

कर्जत : बातमीदार नेरळ शहर भाजपच्या सहकार्याने आणि धामोते येथील शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने बुधवारी (दि. 13) नेत्र चिकित्सा शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात 338 रुग्णांची नेत्र चिकित्सा करण्यात आली, त्यापैकी 45 रुग्णांना मोतीबिंदू दोष आढळल्याने त्यांच्यावर पनवेल येथे शस्त्रक्रिया केली जाणार आहे. शिबिरात  109 रुग्णांना मोफत चष्मे …

Read More »

रोह्यात आदिवाशी महिला शेतकरी मेळावा

रोहे ः प्रतिनिधी पोषण आहाराविषयी जागृकता आणि शेतीपुरक व्यवसायाविषयी मार्गदर्शन करण्यासाठी  किल्ला येथील कृषी विज्ञान केंद्राच्या वतीने सोमवारी (दि. 11) मढाली बुद्रुक (ता. रोहा) येथील आदिवाशी वाडीवर महिला शेतकरी मेळावा आयोजित करण्यात आला. कृषी विज्ञान केंद्राचे विषय विशेषतज्ज्ञ डॉ. प्रमोद मांडवकर यांनी  प्रास्ताविकात पोषण आहारसंबंधी विवेचन करून  आदिवाशी उपयोजनेअंतर्गत कृषी …

Read More »

महाड तालुक्यात बेकायदेशीर वाळू उपसा, अधिकृत व्यावसाईक अडचणीत,

महाड : महेश शिंदे रॉयल्टीच्या स्वरुपात शासनाला करोडो रुपये भरून लिलावात घेतलेला वाळू उपसा ठेका महाड तालुक्यात सुरु असलेल्या बेकायदेशीर उपशामुळे अडचणीत येत आहे. स्थानिक प्रशासन मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहे. त्यातच  सॅडक्रशर व्यवसायालादेखील परवानगी दिली आहे. क्रश वाळूचा फटकादेखील या वाळू उपशाला बसत आहे. रायगड जिल्हाधिकारी कार्यालयाने ड्रेजरच्या सहाय्याने …

Read More »

बलात्कारपीडितेशी लावले पतीचे लग्न

कर्नाटक ः वृत्तसंस्था अल्पवयीन मुलीवर बलात्कार करणार्‍या आपल्या पतीला वाचवण्यासाठी पत्नीने पीडित मुलीशीचीच पतीचे लग्न लावून दिल्याची घटना समोर आली आहे. कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यात ही घटना घडली आहे. पीडित मुलीच्या वडिलांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी आरोपीला आणि त्याच्या पत्नीला अटक केली आहे. आरोपी गंगाराजू याची गावातील तरुणी पल्लवीशी मैत्री होती. गंगाराजू …

Read More »

पश्चिम बंगालमध्ये निवडणुकांच्या काळात हिंसाचाराची शक्यता ः भाजपा

नवी दिल्ली ः वृत्तसंस्था निवडणुकांच्या काळात पश्चिम बंगालमध्ये कायमच हिंसाराच्या घटना घडतात. नुकत्याच इथल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि पंचायत निवडणुकांमध्ये झालेल्या हिंसाचारात 100 लोकांना जीव गमवावा लागला होता. त्यामुळे लोकसभा निवडणुकांच्या काळातही इथे हिंसाचाराची शक्यता आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने या राज्याला अतिसंवेदनशील राज्य म्हणून घोषित करावे, अशी मागणी केंद्रीय मंत्री …

Read More »