आरोग्यसेविकांनी मुख्यालयालगत राहण्याची नागरिकांची मागणी पाली-बेणसे ः प्रतिनिधी सार्वजनिक आरोग्यसेवेतील आरोग्यसेविकांनी मुख्यालयाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक असतानाही सुधागड तालुक्यातील बहुसंख्य आरोग्यसेविका आपल्या मुख्यालयाच्या ठिकाणापासून दूर वास्तव्यास आहेत. परिणामी उपचारासाठी आलेल्या रुग्णांची गैरसोय होते. त्याबरोबरच दूरवर राहत असल्याने आरोग्यसेविकांकडूनही उत्तम सुविधा देण्यास कसूर राहते. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्राचा दर्जा सुधारण्याबरोबरच रुग्णांना वेळच्या …
Read More »Yearly Archives: 2019
अश्वरोहक फवाद मिर्झा ऑलिम्पिकसाठी पात्र
नवी दिल्ली : वृत्तसंस्था आशियाई क्रीडा स्पर्धेतील दुहेरी पदकविजेत्या फवाद मिर्झाने अश्वारोहणमध्ये ऑलिम्पिकसाठी पात्र होण्याचा मान मिळवला आहे. 27 वर्षीय फवादने पात्रता स्पर्धेत अग्रस्थान गाठून दोन दशकांची भारताची प्रतीक्षा संपुष्टात आणली आहे. आंतरराष्ट्रीय अश्वारोहण महासंघाकडून 20 फेब्रुवारी 2020ला यासंदर्भात अधिकृत पुष्टी मिळू शकेल. याआधी इम्तियाझ अनीस (2000, सिडनी) आणि आय. …
Read More »उंबरवाडी वाळीत प्रकरण चिघळणार
पीडित कुटुंबीयांचा आमरण उपोषणाचा इशारा पाली : प्रतिनिधी वाळीत प्रकरणात गुन्हे दाखल झालेल्या आरोपींवर जलदरीत्या कायदेशीर व कडक कारवाई करण्यात यावी, अन्यथा कुटुंबासह आमरण उपोषण करण्याचा इशारा गाव कमिटीने वाळीत टाकलेल्या हाशा हंबीर यांनी दिला आहे. त्यामुळे हे वाळीत प्रकरण चिघळण्याची चिन्हे दिसत आहेत. सुधागड तालुक्यातील उंबरवाडी (राबगाव) येथील हाशा …
Read More »पाकिस्तानचा बोगसपणा! पदार्पणाचा विक्रम करणारा 2016पासून 16 वर्षांचाच?
कराची : वृत्तसंस्था ब्रिस्बेनमध्ये ऑस्ट्रेलिया आणि पाकिस्तान यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्यातून नसीम शाह या वेगवान गोलंदाजाचे पदार्पण झाले आहे. नसीमचे वय 16 वर्षे सांगण्यात येत असले तरी त्याच्या याच वयावरून आता वाद सुरु झाला आहे. पहिल्या कसोटीच्या दुसर्या दिवशी ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एक बाद 312 एवढी झाली आहे. नसीम शाहने 16 …
Read More »बागायतदारांनी फळपीक विमा उतरविणे गरजेचे
कृषी अधिकारी अनाप यांच्या सूचना म्हसळा : प्रतिनिधी प्रतिकूल हवामानात पिकांच्या होणार्या नुकसानीत शेतकर्यांना विम्याचे संरक्षण मिळावे यासाठी प्रधानमंत्री फसल विमा योजनेंतर्गत हवामानावर आधारित फळपीक विमा योजना 2019 शासनाने जाहीर केली आहे. म्हसळा तालुक्यातील प्रत्येक बागायतदाराने आंबा व काजू पिकाचा विमा उतरविणे त्यांच्या दृष्टीने फायद्याचे असल्याचे म्हसळा तालुक्याचे (प्र) कृषी …
Read More »सुधागडातील जि. प.च्या 18 शाळांना टाळे
सुधागड-पाली ः प्रतिनिधी सुधागडातील जिल्हा परिषदेच्या एकूण 154 शाळांपैकी 2016 ते 2018पर्यंत 18 शाळांना टाळे लागले असून, ग्रामीण भागात पोट भरण्याचे साधन नसल्याने पालकवर्ग स्थलांतरित होत आहे. त्यामुळे अनेक शाळा बंद होण्याच्या मार्गावर आहेत. बंद असलेल्यांत तोरंकेवाडी, मढाळी, कासारवाडी, कळंबोशी, कळंब धनगरवाडी, खेमवाडी, केवणी धनगरवाडा, बलाप, रासळवाडी, कोंडगाव, गोंडाळे, हरनेरी, …
Read More »निवड चाचणी कबड्डी स्पर्धा : सह्याद्री, वक्रतुंड, जागर, संघर्ष संघांची आगेकूच
मुंबई : प्रतिनिधी मुंबई उपनगर कबड्डी असोसिएशनने आयोजित केलेल्या जिल्हा अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धेच्या कुमार गटात सह्याद्री मित्र मंडळ, वक्रतुंड क्रीडा मंडळ, जागर क्रीडा मंडळ, संघर्ष क्रीडा मंडळ यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला, तर महिला गटात स्वराज्य स्पोर्ट्स क्लब, नवशक्ती स्पोर्ट्स क्लब यांनी तिसरी फेरी गाठली. नेहरू नगर-कुर्ला येथील …
Read More »आदिवासी बांधवांवर उपासमारीची वेळ
हक्काचे वरी-नाचणीचे पीक वाया; अवकाळी पावसाचा कहर पाली-बेणसे ः प्रतिनिधी सुधागडसह जिल्ह्यात मुसळधार व परतीच्या पावसाने जिल्ह्यातील शेतकर्यांच्या हातचे भाताचे पीक घालवले. माळरान किंवा वरकस जमिनीवर आदिवासी बांधवांनी लावलेले वरी व नाचणीचे हक्काचे पीकही वाया गेले आहे. त्यामुळे वर्षभर काय खावे आणि जगावे कसे, अशा द्विधा मनःस्थितीत आदिवासी बांधव सापडले …
Read More »टीम इंडियाकडून बांगलादेशी वाघांची शिकार, मालिकेतही मारली बाजी
कोलकाता : वृत्तसंस्था कोलकात्याच्या इडन गार्डन्स मैदानावर खेळवण्यात आलेल्या ऐतिहासिक दिवस-रात्र कसोटी सामन्यात भारतीय संघाने बाजी मारत कसोटी मालिकेवर निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. ट्वेन्टी-20 मालिकेत 2-1ने बाजी मारल्यानंतर कसोटी मालिकेतही भारताने 2-0 असा विजय मिळवत आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या (आयसीसी) कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील आपले अव्वल स्थान अधिक भक्कम केले आहे. भारताने …
Read More »महाराष्ट्रात पुन्हा देवेंद्रच!
फडणवीस सलग दुसर्यांदा बनले मुख्यमंत्री अजित पवारांनी घेतली उपमुख्यमंत्रिपदाची शपथ मुंबई ः प्रतिनिधी राज्यात शिवसेना-राष्ट्रवादी-काँग्रेस यांचे सरकार स्थापन होणार असताना शनिवारी (दि. 23) भल्या पहाटे राज्यात राजकीय भूकंप झाला. देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची दुसर्यांदा शपथ घेतली. फडणवीस यांच्यासोबतच राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राजभवनात राज्यपालांनी फडणवीस …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper