Breaking News

Yearly Archives: 2019

नियोजन विभागाचे काम आता पेपरलेस

अलिबाग : प्रतिनिधी नियोजन विभागाचा संपुर्ण कारभार पेपरलेस करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. जिल्हा नियोजन विभागाचे कामकाज संगणकीय कार्यप्रणालीच्या आधारे कार्यान्वयीत केले जाणार आहे. नियोजन विभागाचे कामकाज 1एप्रिलपासून पेपरलेस होणार आहे. त्यामुळे कुठलीही फाईल निरनिराळ्या विभागात फिरवण्याची गरज भासणार नाही. ही सर्व काम आता एका क्लिकवर होणार आहेत. परिणामी …

Read More »

नागोठण्यातील बिल्डरविरोधात ’महारेरा’कडे तक्रार, आज मुंबईत सुनावणी

नागोठणे : प्रतिनिधी बांधकाम चालू करण्यापूर्वी ’महारेरा’कडे नोंदणी केली नसल्याचा ठपका ठेवत येथील एका नागरिकाने केलेल्या तक्रारीची संबंधित विभागाने तातडीने दखल घेतली असून, उद्या शुक्रवारी (दि. 22) मुंबईत सुनावणी घेण्यात येणार आहे. एखाद्या बिल्डरचे विरोधात नागोठण्यातून महारेराकडे पहिल्यांदाच अशी तक्रार झाली असल्याने निर्णय कसा असेल, याकडे येथील जनतेचे लक्ष केंद्रित …

Read More »

मुरुड तालुक्यातील सहा ग्रामपंचायतींमध्ये पोटनिवडणूक

मुरुड : प्रतिनिधी तालुक्यातील सहा ग्रामपंचायतीमधी सदस्यपदाच्या पोटनिवडणूकीकरिता उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या आज शेवटच्या दिवशी फक्त नांदगाव ग्रामपंचायतीमध्ये एकमेव अर्ज दाखल करण्यात आला आहे.  मुरुड तालुक्यातील राजपुरी (3 सदस्य), एकदरा (8 सदस्य), सावली, वावडुंगी, चोरडे, आणि नांदगाव (प्रत्येकी एक सदस्य) या सहा ग्रामपंचायतीमध्ये पोटनिवडणुक जाहीर झाली आहे. त्यापैकी नादगांव ग्रामपंचायतीच्या …

Read More »

कर्जत तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी 64 अर्ज दाखल

कर्जत : प्रतिनिधी, बातमीदार तालुक्यातील तिवरे आणि वरई या दोन ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका 8 डिसेंबर रोजी होत आहेत. या दोन ग्रामपंचायतीमधील थेट सरपंच पदासाठी 7 उमेदवारांनी नामांकन अर्ज दाखल केले आहेत. तर ज्या दोन ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुक होणार आहे तेथे प्रत्येकी एक उमेदवार असल्याने त्या दोन्ही ठिकाणी पोटनिवडणुक बिनविरोध होणार आहे. …

Read More »

न्यूझीलंडच्या खासदारांनी घेतली अपर मुख्य सचिवांची भेट

मुंबई ः प्रतिनिधी न्यूझीलंडचे खासदार ग्रेग ओ कॉनॉर यांच्या अध्यक्षतेखालील खासदारांच्या शिष्टमंडळाने गुरुवारी (दि. 21) राज्य शासनाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांची मंत्रालयात भेट घेतली. महाराष्ट्र विधान मंडळाचे सचिव राजेंद्र भागवत या वेळी उपस्थित होते. न्यूझीलंडचे खासदार कंवलजीतसिंग बक्षी, टीम मॅकलँडो, मेलीसा ली, न्यूझीलंड संसदेच्या (चेंबर) संसदीय मैत्र गटाच्या …

Read More »

नवी मुंबई डाक विभागात डाकसेवकांची पदभरती

नवी मुंबई : प्रतिनिधी भारतीय डाक विभागांतर्गत महाराष्ट्र मंडळ कार्यालयांची 3650 ग्रामीण डाक सेवकपदासाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून त्यामध्ये अधीक्षक डाकघर, नवी मुंबई विभाग यांच्या कार्यक्षेत्रातील शाखा डाकपालाच्या 19 पदांसाठी तसेच इतर भरती कार्यालयांमार्फत 41 डाक सेवक/सहाय्यक शाखा डाकपाल ही पदे भरली जाणार आहेत, असे वरिष्ठ अधीक्षक डाकघर, पनवेल यांनी …

Read More »

राज्यपालांकडून हुतात्म्यांना आदरांजली

मुंबई : प्रतिनिधी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राच्या निर्मितीसाठी झालेल्या आंदोलनातील शहीद 105 हुतात्म्यांना गुरुवारी (दि. 21) राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी फोर्टमधील हुतात्मा स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी मुंबईचे महापौर विश्वनाथ महाडेश्वर, सामान्य प्रशासन विभागाचे अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे, बृहन्मुंबई महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जर्‍हाड, कोकण विभागाचे आयुक्त शिवाजी …

Read More »

रस्त्यांवर नोटांचा पाऊस

कोलकाता : कोलकातातील एका इमारतीत असलेल्या कंपनीच्या कार्यालयावर महसूल गुप्तचर संचालनालयाच्या पथकाने छापा टाकला होता. त्यानंतर या इमारतीतून 2000, 500 आणि 100च्या नोटांचे बंडल खाली रस्त्यांवर फेकण्यात आले. हे पैसे गोळा करण्यासाठी रस्त्यांवरून जाणार्‍यांची झुंबड उडाली होती. कोलकातातील एमके पॉइंट इमारतीतील सहाव्या मजल्यावरून बुधवारी दुपारी अचानक नोटांचा पाऊस पडू लागला. …

Read More »

शिवसेनेशी संभाव्य आघाडीस संजय निरूपम यांचा विरोध

मुंबई : प्रतिनिधी शिवसेना-काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे नवे सरकार राज्यात सत्तेवर येणार हे जवळपास निश्चित झाले असले तरी काही नेत्यांचा विरोधाचा सूर कायम आहे. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरूपम यांनी संभाव्य आघाडीला कडाडून विरोध दर्शवला आहे. ’शिवसेनेच्या सरकारमध्ये तिसर्‍या क्रमांकाचा पक्ष म्हणून सहभागी होणे म्हणजे काँग्रेसला गाडून टाकण्यासारखे आहे,’ असे …

Read More »

पालघर भूकंपाच्या धक्क्यांनी हादरले

वित्त व जीवितहानी नाही; सतत हादरे सुरू पालघर : प्रतिनिधी पालघर जिल्ह्यातील काही भाग गुरुवारी (दि. 21) सकाळी पुन्हा भूकंपाच्या धक्क्यांनी हादरला. रिश्टर स्केलवर भूकंपाची तीव्रता 3.5 इतकी नोंदली गेली. यात कोणतीही वित्त अथवा जीवितहानी झाली नाही. गेल्या वर्षभरापासून या परिसराला भूकंपाचे हादरे बसत आहेत. पालघर जिल्ह्यातील अनेक भागांत गेल्या …

Read More »