बोर्ली पंचतन ः श्रावणाच्या आगमनाने निसर्गाचे नवचैतन्य सौंदर्य बहरून आले आहे. मुसळधार पडणार्या पावसाने सध्या विश्रांती घेतली आहे. त्यामुळे सर्वत्र उनसावल्यांचा खेळ पाहायला मिळत आहे. (छाया ः अमेय नाझरे)
Read More »Yearly Archives: 2020
बेपत्ता नागरिकांमध्ये वाढ; सुधागडात चिंतेचे वातावरण
पाली ः प्रतिनिधी सुधागड तालुक्यात अचानकपणे बेपत्ता होणार्या नागरिकांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. नंदीमाळ नाका येथील प्राजक्ता प्रदीप खाडे (32, मूळ राहणार रासळ, ता. सुधागड) ही महिला 9 जूनपासून पालीतून बेपत्ता झाली आहे. सदर महिला 9 जूनला सकाळी 9 वाजता पेण येथून पाली अडुळसे येथे जाण्याकरिता निघून 11 वाजता …
Read More »दूध उत्पादक शेतकर्यांच्या प्रश्नांसाठी भाजप आक्रमक
अलिबाग ः प्रतिनिधी राज्यातील दूध उत्पादक शेतकर्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी सोमवारी (दि. 20) राज्यभर सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना निवेदनासह दुधाच्या पिशव्या भेट देऊन आंदोलन करण्याचा निर्णय महायुतीतील घटक पक्षांनी घेतला होता. त्यानुसार भाजपने अलिबाग तालुका तहसीलदारांना दुधाची पिशवी देऊन आंदोलन केले. अलिबाग तहसीलदारांना भारतीय जनता पक्ष रायगड जिल्हा दक्षिण विभाग अध्यक्ष …
Read More »कृष्णा कोबनाक यांची सदस्यपदी नियुक्ती
माणगाव ः प्रतिनिधी भारतीय जनता पक्षाचे म्हसळा तालुक्यातील शिवाजीनगर चाफेवाडी गावचे क्रियाशील कार्यकर्ते कृष्णा कोबनाक यांची नुकतीच महाराष्ट्र प्रदेश भाजप कार्यकारिणी समितीवर सदस्यपदी निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे. पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपचे दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष अॅड. महेश …
Read More »अॅसिडिटीवर करा घरगुती उपाय
आरोग्य प्रहर अॅसिडिटी, छातीतील जळजळ याचा अनुभव आपण सर्वांनीच घेतला आहे. याची अनेक कारणे आहेत. धावपळीची जीवनशैली, खाण्या-पिण्याच्या चुकीच्या वेळा, अनहेल्दी फूड, अपूर्ण झोप अशा अनेक कारणांमुळे अॅसिडिटी आणि अपचन होते. त्यामुळेच पित्त, अपचन, अॅसिडिटी अशा समस्या अनेकांमध्ये सर्रास आढळतात, पण यावर वारंवार औषधे घेणे आरोग्यासाठी नुकसानकारक ठरतील. यावर काही …
Read More »उरणचे रानसई धरण वाहू लागले
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यातील नागरिकांना पाणीपुरवठा करणारे रानसई धरण पूर्णपणे भरून ओसंडून वाहू लागले आहे. पाऊस आणि डोंगरमाथ्यावरून येऊन थेट धरणात मिळणार्या पाण्यामुळे धरण दुथडी भरून वाहत असल्याची माहिती उरण एमआयडीसीचे उपअभियंता रंजित बिरजे यांनी दिली. उरण तालुक्यातील 52 गावे, उरण शहर आणि काही औद्योगिक विभागाला रानसई धरणातून …
Read More »नवीन पनवेलच्या भुयारी मार्गात साचतेय पाणी
अपघाताला निमंत्रण; रेल्वे प्रशासनाने लक्ष देण्याची मागणी पनवेल : प्रतिनिधी – नवीन पनवेलमधून पनवेल (तक्का)मध्ये जाण्यासाठी रेल्वेने बांधलेल्या भुयारी मार्गाच्या कामात असलेल्या तांत्रिक चुकांमुळे त्यामध्ये पाणी साचत असून, या साचलेल्या पाण्यातून वाहनचालकांना गाडी चालवण्यास भाग पडत असल्याने घसरून अपघात होत आहेत. त्यामुळे हा मार्ग अपघाताला निमंत्रण देणारा ठरत असताना रेल्वे …
Read More »शासनाकडून निराधारांची उपेक्षा!
अपंग-विधवांना श्रावणबाळ पेन्शन योजनेची प्रतीक्षा कर्जत ः बातमीदार रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदिती तटकरे यांच्याकडून जिल्हास्तरीय आणि तालुकास्तरीय संजय गांधी निराधार योजनेच्या अंतर्गत येणारी अशासकीय समिती बनविण्यात आली नाही. परिणामी समिती नसल्याने लाभार्थ्यांचे अर्ज मंजूर करता आले नाहीत. त्यामुळे या योजनेचे लाभार्थी असलेल्या सभासदांना शासनाला श्रावणबाळ योजनेमधून मदत देता आली नाही. …
Read More »कोरोनाग्रस्तांसाठी भाजप सरसावला
आमदार मंदा म्हात्रे यांच्या निधीतून नवी मुंबई पालिकेला तीन रुग्णवाहिका सुपूर्द नवी मुंबई : बातमीदार – संपूर्ण जगात कोरोना व्हायरस आजाराने थैमान घातले असताना कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नवी मुंबईतील नागरिकांना रुग्णवाहिकांची कमतरता भासू नये, याकरिता बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी आमदार निधीतून तीन सुसज्ज अशा …
Read More »राम मंदिराची उभारणी
अयोध्येत राम मंदिराच्या बहुप्रतिक्षित शुभारंभाचा मुहूर्त अखेर ठरला आहे. मंदिर ट्रस्टच्या बैठकीत 3 आणि 5 ऑगस्ट या दोन तारखांचा प्रस्ताव देण्यात आला होता. त्यापैकी 5 ऑगस्टची तारीख पंतप्रधान कार्यालयाकडून निश्चित करण्यात आल्याचे वृत्त आहे. त्यामुळे ‘रामलल्ला हम आयेंगे, मंदिर वहीं बनाऐंगे’ ही घोषणा आता प्रत्यक्षात साकार होणार आहे. राम मंदिर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper