Breaking News

Monthly Archives: January 2021

पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

उरण तहसील कार्यालय उरण : वार्ताहर उरण येथील तहसील कार्यालय येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त सकाळी 9.15 वाजता उरण तहसीलदार भाऊसाहेब अंधारे यांच्या हस्ते मुख्य शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी निवासी नायब तहसीलदार संदीप खोमणे, नायब तहसीलदार नरेश पेढवी, आशा म्हात्रे, स्वातंत्र्य सैनिक रामनाथ गायकवाड, मिलिंद पाडगावकर, नारायण पाटील, अफशा मुकारी, …

Read More »

पनवेल, उरणमध्ये प्रजासत्ताक दिनानिमित्त ध्वजारोहण उत्साहात

मोरू नारायण म्हात्रे विद्यालय पनवेल : रामप्रहर वृत्त प्रजासत्ताक दिनानिमित्त माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते पनवेल तालुक्यात विविध ठिकाणी ध्वजारोहण करण्यात आले. यात कोपर येथील छत्रपती शिवाजी विद्यालय, मोरू नारायण म्हात्रे विद्यालय, जिल्हा परिषदेची मराठी शाळा तसेच गव्हाण येथील प्राथमिक आरोग्य केंद्र व गव्हाण ग्रामपंचायतीच्या आवारात ध्वजारोहण झाले. …

Read More »

अस्वस्थ प्रजासत्ताक दिन

शेतकर्‍यांच्या समस्या अग्रक्रमाने सोडवण्याबाबत खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी आग्रही असतात. म्हणूनच शेतकरी नेत्यांसोबत केंद्रीय कृषी मंत्र्यांनी दहापेक्षा जास्त वेळा सकारात्मक चर्चा केली. ज्या तीन कृषी कायद्यांबद्दल शेतकर्‍यांमध्ये नाराजी आहे, ते कायदे दीड वर्ष स्थगित ठेवण्याचीही तयारी दर्शवली. शेतकरी नेत्यांनी खरे तर आंदोलन आटोपते घ्यावे. तेच त्यांच्या हिताचे आहे. शेतकर्‍यांचा उद्रेक …

Read More »

अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा; 24 एकांकिकांची महाअंतिम फेरीत निवड

पनवेल : रामप्रहर वृत्त श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ पुरस्कृत आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद पनवेल शाखा व खांदा कॉलनी येथील चांगू काना ठाकूर (सीकेटी) महाविद्यालय (स्वायत्त) यांच्या संयुक्त विद्यमाने यंदा सातवी अटल करंडक राज्यस्तरीय एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीतून 24 एकांकिकांची महाअंतिम …

Read More »

हा केवळ पब्लिसिटी स्टंट!; शेतकर्‍यांच्या आंदोलनावरून आठवलेंचा हल्लाबोल

मुंबई : प्रतिनिधी नव्या शेतकरी कायद्यांच्याविरोधात राजभवनवर मोर्चासाठी नाशिकहून मुंबईत दाखल झालेल्या हजारो शेतकर्‍यांनी आझाद मैदानात आंदोलन केले, मात्र हे आंदोलन म्हणजे केवळ एक पब्लिसिटी स्टंट असल्याचे केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी म्हटले आहे. किसान सभेने मुंबईत आंदोलन करण्याची गरज नव्हती, असेही आठवले म्हणाले. मुंबईतील शेतकरी आंदोलनासंदर्भात विचारलेल्या …

Read More »

अभाविपच्या बुद्धिबळ स्पर्धेस अलिबागमध्ये खेळाडूंचा प्रतिसाद

अलिबाग : प्रतिनिधीअखिल भारतीय विद्यार्थी परिषद अलिबाग शहराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या बौद्धिक गुणांना वाव देण्यासाठी अलिबाग शहरस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेचे आयोजन राम मंदिर हॉल या ठिकाणी करण्यात आले होते. या स्पर्धेत अलिबागमधील स्पर्धकांनी आपला सहभाग नोंदवत उत्स्फूर्त प्रतिसाद देत. सुमारे 80 बुद्धीबळपटूंनी या स्पर्धेत भाग घेतला.स्पर्धेचे उद्घाटन भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष …

Read More »

…म्हणून ऑस्ट्रेलियाचा संघ हरला -इयान चॅपल

सिडनी : वृत्तसंस्थानुकत्याच संपलेल्या बॉर्डर-गावसकर चषक कसोटी मालिकेतील भारतीय संघाच्या विजयाचे आणि ऑस्ट्रेलियाच्या पराभवाचे क्रिकेट तज्ज्ञांकडून वेगवेगळ्या अंगाने विश्लेषण सुरू आहे. खरेतर या मालिकेत भारतीय संघाच्या तुलनेत ऑस्ट्रेलियाला वरचढ ठरण्याची संधी होती. कारण ऑस्ट्रेलियन संघ मायदेशात खेळत होता. तिथल्या खेळपट्ट्या, वातावरण सर्वच त्यांना अनुकूल होते, पण युवा भारतीय संघाने बलाढ्य …

Read More »

वैयक्तिक कामगिरीपेक्षा संघ जिंकणे महत्त्वाचे

कर्णधार अजिंक्य रहाणेची भावना मुंबई : प्रतिनिधी‘माझ्या धावांमुळे जेव्हा संघ जिंकतो, तेव्हा त्या माझ्यासाठी खूप खास असतात. माझ्या वैयक्तिक कामगिरीपेक्षा कसोटी सामना आणि मालिका जिंकणे हे माझ्यासाठी नेहमीच महत्त्वाचे असते,’ असे ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऐतिहासिक विजय मिळविणार्‍या भारतीय संघाचा कर्णधार अजिंक्य रहाणेने म्हटले आहे.अ‍ॅडलेडला फलंदाजांच्या हाराकिरीमुळे भारताला मानहानीकारक पराभवाला सामोरे जावे लागले, …

Read More »

टीम इंडियाच्या यशाचे श्रेय घेण्यास द्रविडचा नकार

बंगळुरू : वृत्तसंस्थाऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताने मिळविलेल्या ऐतिहासिक विजयानंतर भारतीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख राहुल द्रविड यांच्यावरही कौतुकाचा वर्षाव झाला. अनेक तरुण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रिकेटसाठी तयार करणारा द्रविड या विजयाचा मानकरी असल्याचे अनेकांनी म्हटल आहे. द्रविडने मात्र ऑस्ट्रेलियातील यशासाठी कारण नसताना मला श्रेय दिले जात आहे, असे मत व्यक्त केले आहे.एका वृत्तसमूहाशी …

Read More »

डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्य सेवा द्या

आमदार प्रशांत ठाकूर यांची जिल्हाधिकार्‍यांकडे मागणी पनवेल : रामप्रहर वृत्तपनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब धर्माधिकारी उपजिल्हा रुग्णालयात कोविड व नॉन कोविड रुग्णांनाही आरोग्यसेवा देऊन त्यांच्यावर उपचार करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांनी रायगड जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे.      पनवेल येथील महाराष्ट्रभूषण डॉ. नानासाहेब …

Read More »