मुंबई : प्रतिनिधी पब, डिस्को, बारना सवलतींचा प्रसाद आणि गणपती उत्सव बंदिवासात अशी स्थीती राज्यात निर्माण झाली आहे, अशी टीका भाजप नेते आमदार अॅड. आशिष शेलार यांनी येथे केली. गणेशोत्सवाबाबत राज्य शासनाने नियमावली जाहीर केली ती जाचक असल्याकडे लक्ष वेधीत शेलार यांनी या नियमावलीचा खरपूस समाचार घेतला. ते म्हणाले की, …
Read More »Yearly Archives: 2021
जनाब मुख्यमंत्र्यांना हे झेपेल का? -भातखळकर; धर्मांतर रॅकेट प्रकरणाच्या तपासावरून सवाल
मुंबई : प्रतिनिधी उत्तर प्रदेश एटीएसने काही दिवसांपूर्वी धर्मांतर रॅकेटचा पर्दाफाश केला होता. एटीएसने कारवाई करत दोघांना अटक केली होती. त्यानंतर या रॅकेटचे धागेदोरे राज्यातील बीड जिल्ह्यापर्यंत पोहचले आहेत. उत्तर प्रदेश पोलिसांच्या एटीएस पथकाने सोमवारी बीड जिल्ह्यातील मन्नू यादव, अब्दुल इरफान शेख आणि राहुल भोला यांना अटक केली. या अटकेनंतर …
Read More »कर्नाळा बँक घोटाळा : वैद्यकीय कारण पुढे करून जेलबाहेर पडण्याची विवेक पाटील यांची धडपड
12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी पनवेल ः प्रतिनिधी500 कोटींहून अधिक रुपयांच्या कर्नाळा बँक घोटाळ्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाच्या (ईडी)अटकेत असलेले बँकेचे अध्यक्ष व माजी आमदार विवेक पाटील यांना 12 जुलैपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे, मात्र वैद्यकीय कारण पुढे करून ते जामिनासाठी धडपड करीत आहेत. त्यांना निवडणूक लढविताना तसेच जेलमध्ये जाईपर्यंत वैद्यकीय कारण …
Read More »नगरसेवक विकास घरत यांनी सिडको प्रशासनाला फैलावर घेतल्यावर कामे सुरू
पनवेल : वार्ताहर कामोठे वसाहतीमधील सेक्टर 34 मधील नागरिकांना अनेक समस्या भेडसावत आहेत. येथील सांडपाणी वाहून नेणार्या वाहिन्या जीर्ण झाल्याने टाक्या मलमुत्राने ओथंबून वाहत आहेत. याची तक्रार करूनसुध्दा समस्या जैसे थे असल्याचे पाहून नगरसेवक विकास घरत आक्रमक झाले होते. रहिवाशांसह थेट सिडको कार्यालयात धडक देत त्यांनी अधिकार्यांना फैलावर घेताच कामे …
Read More »जेएनपीटीत मोबाइल एक्स-रे स्कॅनर्स सुविधा
उरण : प्रतिनिधी तंत्रज्ञानाच्या बाबतीत प्रगती व बंदराच्या एकूण कार्यक्षमतेमध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टने (जेएनपीटी) एनएसआयसीटी व एपीएमटी येथे दोन मोबाइल एक्स-रे स्कॅनर बसविले आहेत. या नवीन मोबाइल स्कॅनरचे उद्घाटन जेएनपीटीचे अध्यक्ष संजय सेठी व मुख्य कस्टम आयुक्त यू. निरंजन, जेएनसीएच यांनी बंदराचे भागधारक आणि व्यापार प्रतिनिधींच्या …
Read More »भारतीय जनता युवा मोर्चाच्या मागणीला यश; राज्यातील सर्वच विद्यापीठांसाठी शुल्क कपातीचा होणार निर्णय
पनवेल : वार्ताहर राज्यभरात सध्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शिक्षण ऑनलाइन पद्धतीने सुरू असल्याने विद्यार्थ्यांकडून पूर्ण शुल्क न घेता शुल्कामध्ये सूट द्यावी, अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चाने राज्य सरकारकडे लावून धरली होती. या मागणीसाठी राज्यभर निदर्शने करून शुल्क कपातीची मागणी करत निषेध ही व्यक्त केला होता. याच महत्त्वपूर्ण विषयात विद्यार्थी आणि …
Read More »ओएनजीसी प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार; आमदार महेश बालदी यांचे आश्वासन
उरण : वार्ताहर, प्रतिनिधी कोटगाव प्रकल्पग्रस्त ओएनजीसीच्या विरोधात मोर्चा काढण्यात येणार असून त्या संबंधित पत्र ओएनजीसी प्रशासनाला देण्यात आले आहे. प्रकल्पासाठी जमिनी गेल्या, परंतु अद्याप प्रकल्पबाधितांना रोजगार दिले नसल्याने त्यांनी आमदार महेश बालदी यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले. या वेळी त्यांनी कोटगाव प्रकल्पग्रस्तांचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन दिले. …
Read More »नव्या निर्बंधांमुळे व्यापार्यांमध्ये नाराजी; नवी मुंबईत मॉल, चित्रपटगृहे, नाट्यगृहे पुन्हा बंद
नवी मुंबई : रामप्रहर वृत्त कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे राज्यातील सर्व जिल्हे तिसर्या टप्प्यात घेतले गेल्याने नवी मुंबई शहरात सोमवारपासून 28 जून ते 5 जुलैपर्यंत कडक नियमावली लागू करण्यात आली आहे. त्याची अंमलबजावणी करण्यात आली असून व्यापारी वर्गामध्ये मात्र मोठी नाराजी पसरली आहे. दुकानांच्या वेळाही बदलण्यात आल्या असून आता दुपारी चार …
Read More »पनवेल मनपा आयुक्तपदी पुन्हा गणेश देशमुख
सुधाकर देशमुखांची बदली पनवेल ः वार्ताहरपनवेल महानगरपालिका आयुक्तपदी गणेश देशमुख यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर येथील आयुक्त सुधाकर देशमुख यांची भिवंडी-निजामपूर महापालिका आयुक्तपदी नियुक्ती करण्यात आली.साधारण एक वर्षापूर्वी गणेश देशमुख हे पनवेल महापालिकेच्या आयुक्तपदी कार्यरत होते. त्यानंतर त्यांची अचानकपणे ठाणे महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी बदली करण्यात आली होती व त्यांच्या …
Read More »उडता दहशतवाद
जम्मू-काश्मीरमधील 370 कलम केंद्र सरकारने रद्द केल्यानंतर पाकिस्तानने थयथयाट केला. भारताशी थेट युद्ध परवडणारे नाही हे पाकिस्तानी नेतृत्वाला चांगलेच ठाऊक आहे. कारण गेल्या तीन युद्धांमध्ये भारतीय सैन्याकडून पाकिस्तानने चांगला प्रसाद चाखला आहे. मथितार्थ एवढाच की भारत आणि पाकिस्तान या शेजारी देशांमध्ये चौथे युद्ध पेटण्याची शक्यता आता धुसर होत चालली आहे. …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper