चंद्रपूर ः प्रतिनिधीतापमानात अचानक झालेल्या या वाढीमुळे सामान्य नागरिक चांगलेच हैराण झाले आहेत. राज्यात काही ठिकाणी मागील आठवड्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे तापमान खाली आले होते, मात्र तापमानाने उसळी घेतली आहे. राजस्थान आणि गुजरातमधून येणार्या उष्ण वार्यांमुळे मध्य भारतात ही उष्णता वाढ झाल्याचे विशेषज्ञांचे मत आहे.राज्यात तापमानात दिवसेंदिवस वाढ होत असून, …
Read More »Yearly Archives: 2021
शेती संशोधक मिनेश गाडगीळ यांना कृषिभूषण पुरस्कार जाहीर
पनवेल पंचायत समितीकडून सन्मान मोहोपाडा ः प्रतिनिधीराज्य शासनाच्या वतीने दिला जाणारा कृषिभूषण पुरस्कार पनवेल तालुक्यातील गुळसुंदे येथील शेती संशोधक मिनेश मोहन गाडगीळ यांना जाहीर झाला आहे. त्यांनी सेंद्रिय शेतीच्या अनुषंगाने धान्य टरफलावर संशोधन केले आहे. दरम्यान, शासनाचा पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल पनवेल पंचायत समितीच्या वतीने सभापती देवकीबाई कातकरी यांच्या हस्ते गाडगीळ …
Read More »रायगड विकास प्राधिकरणाच्या मदतीला ‘नाम’
काँग्रेस नेते माणिक जगतापांनी दिले देवेंद्र फडणवीसांना धन्यवाद महाड : प्रतिनिधीकिल्ले रायगड विकास प्राधिकरणाच्या माध्यमातून परिसरातील 21 गावांचा विकास होत असताना या गावांतील पाणीटंचाई दूर करण्यासाठी नाम फाऊंडेशन काम करणार आहे. तशी घोषणा नाम फाऊंडेशनचे सर्वोसर्वा नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी शुक्रवारी (दि. 2) पाचाड येथे केली. या वेळी …
Read More »घरातील दोघे कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांनी भूमिपूजन कसे काय केले?
भाजपचा सवाल; खुलासा करण्याची मागणी मुंबई ः प्रतिनिधीराज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत बुधवारी स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मारकाच्या भूमिपूजनाचा सोहळा झाला. घरातील दोन सदस्य कोरोना पॉझिटिव्ह असताना मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भूमिपूजन सोहळा कसा पार पडला, असा सवाल भाजप नेते आमदार अतुल भातखळकर यांनी केला आहे.मुंबईच्या महौपार किशोरी पेडणेकर यांनी बेजबाबदार …
Read More »कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये पोलिसांचे संचलन
मुरूड : प्रतिनिधी राज्यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर मुरूडमध्ये रात्रीची संचारबंदी लागू करण्यात आली असून, नागरिकांनी कोरोनासंबंधीचे नियम पाळावेत तसेच कायदा व सुव्यस्था अबाधित राहावी यासाठी मुरुड पोलीस ठाण्याचे निरीक्षक परशुराम कांबळे यांच्या मार्गदर्शनखाली पोलिसांनी बुधवारी (दि. 31) मुरूडमध्ये संचलन केले. मुरुड नगर परिषद कार्यालायापासून पोलीस संचलानास सुरूवात झाली. शहरातील …
Read More »‘त्या’ रस्त्यांची कामे रायगड विकास प्राधिकरणामार्फत करावी; स्वराज्य संघटनेतर्फे खा. छत्रपती संभाजीराजेंना निवेदन
माणगाव : प्रतिनिधी रायगड विकास प्राधिकरणामार्फत माणगाव व महाड तालुक्यातील खर्डी खुर्द, नेराव, सुतारवाडी ते उंडरेवाडी या रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम करावे, अशी मागणी स्वराज्य संघटनेचे संस्थापक पंकज तांबे यांनी प्राधिकरणाचे अध्यक्ष खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. पंकज तांबे यांनी पाचाड (ता. महाड) येथे खासदार छत्रपती संभाजीराजे भोसले यांची …
Read More »आवक घटल्याने मासळी महागली; खोल समुद्रात एलइडी मासेमारी सुरू असल्याचा मच्छीमारांचा दावा
मुरूड : प्रतिनिधी खोल समुद्रात जाऊनसुद्धा मासळी मिळत नसल्याने रायगड जिल्ह्यातील मच्छीमार हवालदिल झाला आहे. मासळी पकडण्याचा खर्च जास्त व उत्पन्न कमी मिळत असल्याने सर्व मच्छीमार त्रस्त झाले आहेत. दरम्यान, बाजारात फार थोड्या प्रमाणात येत असलेल्या मासळीचे भाव कडाडले आहेत. किनार्यालगत मासळी मिळत नसल्याने आठ दहा तास प्रवास करून मच्छीमार …
Read More »ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज सज्ज -सुमा शिरूर
मुंबई ः प्रतिनिधी टोकियो ऑलिम्पिकच्या आव्हानासाठी भारतीय नेमबाज पूर्णपणे सज्ज आहेत, असे मत भारतीय कनिष्ठ नेमबाजी संघाच्या प्रशिक्षिका सुमा शिरूर यांनी व्यक्त केले आहे. भारताने 15 सुवर्णपदकांसह एकूण 30 पदके मिळवत आयएसएसएफ विश्वचषक नेमबाजी स्पर्धेवर वर्चस्व गाजवले. त्या पार्श्वभूमीवर शिरूर बोलत होत्या. भारतीय राष्ट्रीय रायफल संघटना (एनआरएआय) आणि भारतीय क्रीडा …
Read More »शार्दुल ठाकूरला मिळाली महिंद्रांनी गिफ्ट केलेली गाडी
मुंबई ः प्रतिनिधी टीम इंडियाचा वेगवान गोलंदाज टी. नटराजन याच्यापाठोपाठ शार्दुल ठाकूरलाही महिंद्रा अॅण्ड महिंद्राचे प्रमुख आणि देशातील मोठे उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी गिफ्ट म्हणून पाठवलेली दमदार थार एसयूव्ही गुरुवारी (दि. 1) मिळाली. याबद्दल शार्दुलने महिंद्रा यांचे पुन्हा एकदा आभार मानले आहेत. अलिकडेच विराट कोहलीच्या अनुपस्थितीत आणि संघातील अनेक महत्त्वाचे …
Read More »फणसाड अभयारण्यात कृत्रिम पाणवठे
सध्या वातावरणात मोठा बदल झाला असून, कडक उन्हामुळे भूतलावरील तापमानात मोठी वाढ झाली आहे.त्यातच वणवे लागण्याच्या घटना वाढू लागल्या आहेत. मार्च अखेर व एप्रिल, मे महिन्यात मुरुड तालुक्याचे तापमान 34 ते 36 डिग्री सेल्सियसपेक्षा जास्त राहिल्याने लोक घामाघुम झाले आहेत. अशा कडक उन्हात वन्यजीवांनासुद्धा मुबलक पाणी मिळावे, यासाठी फणसाड अभयारण्य …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper