Breaking News

Monthly Archives: February 2022

निर्बंध शिथिलतेमुळे पर्यटन क्षेत्र बहरले; रायगडातील समुद्रकिनारी तुफान गर्दी, स्थानिक व्यवसाय तेजीत

मुरूड : प्रतिनिधी कोरोनाची तिसरी लाट ओसरल्याने शासनाने टप्प्याटप्प्याने निर्बंध शिथील केले. त्या त्या विभागातील कोरोनाच्या रुग्णसंख्येनुसार तेथील स्थानिक प्रशासनाने निर्बंध हटविले. त्यामुळे नागरिकांची पावले पर्यटन क्षेत्राकडे वळू लागली आहेत. रायगडातील समुद्रकिनारे पर्यटकांनी बरहलेले दिसू लागले आहेत. पर्यटकांच्या येण्याने तेथील स्थानिक व्यवसाय मोठ्या प्रमाणात तेजीत आहे. मुरूड व काशीद समुद्रकिनारी …

Read More »

पालीमध्ये एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरीच्या घटना

पाली ः प्रतिनिधी पाली व उन्हेरे फाट्यावर चार ठिकाणी चोर्‍या झाल्या आहेत. चोरट्यांनी घर, बियर शॉपी व गोडाऊन फोडून ऐवजाची चोरी केली तसेच दुचाकीही पळवून नेली आहे. याबाबत पाली पोलीस ठाण्यात शनिवारी रात्री उशिरा गुन्हा दाखल करण्यात आला. आता चोरट्यांना शोधून काढण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे. या संदर्भात पाली पोलीस …

Read More »

सुधागडात शस्त्रास्त्रे आणि युद्धकलेची जोपासना

पाली ः प्रतिनिधी छत्रपती शिवाजी महाराजांचे देदीप्यमान शौर्य साडेतीनशे वर्षांनंतरही जनतेच्या तनामनात आहे. शिवरायांच्या याच रोमहर्षक व थरारक शस्त्रास्त्र व युद्धकलेची माहिती सर्वसामान्यांना व प्रामुख्याने तरुण व लहानग्यांना मिळावी आणि त्यांना या कलेचे प्रशिक्षण मिळून स्वसंरक्षणाचे धडे मिळावेत यासाठी रायगड जिल्ह्यात विविध संस्था व व्यक्ती शिवकालीन शस्त्रास्त्रे व युद्ध कलेची …

Read More »

रोहा तहसीलच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था

नागोठणे ः प्रतिनिधी रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाची दूरवस्था झाली असून या परिसरात दुर्गंधी पसरू लागली आहे. त्यामुळे रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. रोहा तहसील कार्यालयाच्या स्वच्छतागृहाच्या स्वच्छतेकडेच दुर्लक्ष होत असून येथील अवस्था पाहण्यासारखी राहिलेली नाही. हे स्वच्छतागृह तहसील कार्यालयाच्या प्रांगणात असल्याने येथे नेहमी येणार्‍या-जाणार्‍या नागरिकांना तसेच शासकीय कर्मचार्‍यांना दुर्गंधीचा …

Read More »

स्वच्छ सर्वेक्षण आणि माझी वसुंधरा!

कर्जत नगर परिषदेने यंदा स्वच्छ सर्वेक्षण अभियान आणि माझी वसुंधरा अभियानासाठी जोरदार तयारी सुरू केली आहे. स्वच्छ सर्वेक्षण अभियानात देशात थ्री स्टार मानांकन मिळविणार्‍या कर्जत पालिका प्रशासनाने आता 2022च्या अभियानाची तयारी सुरू केली आहे. सन 2019मध्ये स्वच्छ सर्वेक्षण अभियानाला सुरुवात झाली. त्या वेळी पहिल्याच वर्षी कर्जत नगर परिषदेला दोन लाखांचे …

Read More »

‘अवकाळी’मुळे पांढरा कांद्यावर परिणाम; उत्पादनात 50 टक्के घट

अलिबाग : रामप्रहर वृत्त अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरण, उष्ण, दमट, थंड अशा वातावरणामुळे पांढर्‍या कांद्याच्या लागवडीमध्ये करपा रोग श्रीप्स तसेच किडीचा रोग अशा विविध समस्येने या वर्षी शेतकर्‍यांच्या 50 टक्के उत्पादनात घट झाली आहे. अलिबाग तालुक्यातील प्रगतशील शेतकरी सतिश म्हात्रे व रंजन म्हात्रे यांनी निसर्गाच्या अनेक समस्यांवर मात करून कठोर …

Read More »

ब्रम्हगुरु फाउंडेशनतर्फे आदिवासीवाडीत ब्लँकेटचे वाटप

कर्जत : बातमीदार कर्जत तालुक्यातील नसरापूर ग्रामपंचायतमधील आदिवासी वाड्यांमधील आदिवासी लोकांसाठी माघी गणेशोत्सवाच्या निमित्ताने ब्रह्मगुरु फाउंडेशनच्या वतीने ब्लँकेट वाटप करण्यात आले. ग्रुप ग्रामपंचायत नसरापूर हद्दीतील कळंबोली, सालवड आदिवासी वाडी येथे आदिवासी बांधवांना माघी गणेश उत्सवाच्या निमित्ताने ब्रम्हगुरु फाऊंडेशनच्या माध्यमातून ब्लँकेट वाटप करण्यात आले. समाजातील आदिवासी बांधवांना अनेक सुखसुविधा मिळाव्या हा …

Read More »

नेरळ रेल्वे स्थानकातील लिफ्टचे काम पूर्ण

सुविधा कार्यान्वित करण्याची मागणी कर्जत : बातमीदार मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे या मार्गावरील नेरळ जंक्शन रेल्वे स्थानकात प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्टची सोय करावी अशी मागणी होत होती. त्यामुळे रेल्वे बोर्डने नेरळ रेल्वे स्थानकात उदवाहनची व्यवस्था करण्याची मागणी पूर्ण केली आहे. नेरळ रेल्वे स्थानकातील उदवाहनचे काम पूर्ण झाले असून आता ती सुविधा कधी …

Read More »

दासगावजवळ अपघात; नऊ जण गंभीर जखमी

महाड : प्रतिनिधी मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर महाडजवळ दासगाव गावानजीक  रविवारी (दि. 13) पहाटे 5.40 वाजण्याच्या सुमारास एका वळणावर स्कॉर्पिओवरील चालकाचा ताबा सुटल्याने गाडी रस्त्याच्या बाजूला 25 फूट खोल खड्यात पडली. या अपघातात  नऊ प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना महाड ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले आहे. डोंबिवली ते सातारा जाणारी …

Read More »

वाशी विभागाचा पाणीप्रश्न सुटणार

आमदार रविशेठ पाटील यांची ग्वाही; काळेश्री हद्दीत रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन पेण : प्रतिनिधी मागील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला पेण वाशी खारेपाट विभागातील पाणी टंचाईचा प्रश्न या मे महिना अखेरीस मार्गी लागून प्रत्येक घरात नळाचे पाणी येणार, असा विश्वास पेणचे आमदार रविशेठ पाटील यांनी काळेश्री येथे बोलताना व्यक्त केला. पेण तालुक्यातील …

Read More »