Breaking News

Yearly Archives: 2022

कर्जतच्या रामदास लोभी यांचे दुबईत चित्रप्रदर्शन

कर्जत : प्रतिनिधी तालुक्याच्या दुर्गम भागात असलेल्या बिड बुद्रुक गावातील उदयोन्मुख चित्रकार रामदास शंकर लोभी यांचे ’जॉय ऑफ बिईंग’ हे चित्रप्रदर्शन दुबईतील वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या सभागृहात 19 मार्चपर्यंत आयोजित करण्यात आले आहे. भारतीय कला, संस्कृति आणि उत्सव यांचे महत्त्व पटवून देणारी रामदास लोभी यांची चित्रे मनाला मोहून टाकणारी आहेत. त्यांचे …

Read More »

पद्मश्री डॉ. आप्पासाहेब धर्माधिकारी व डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांचा सत्कार

पाली : प्रतिनिधी ज्येष्ठ निरुपणकार पद्मश्री डॉ. अप्पासाहेब धर्माधिकारी यांना नुकताच लिव्हींग लिजंट हा पुरस्कार मिळाला तसेच डॉ. सचिनदादा धर्माधिकारी यांना डिलिट पदवी मिळाली आहे. त्याबद्दल लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. संजय सोनावणे यांनी रेवदंडा येथे जाऊन त्या दोघांचा सत्कार केला व आशीर्वाद घेतले. आप्पासाहेब धर्माधिकारी यांनीदेखील लोकशक्ती संजीवनी प्रतिष्ठानच्या …

Read More »

पोलादपूरमध्ये दिशा ग्रुपच्या स्पर्धेत श्रुती गोळे, प्रेमा मेस्त्री अव्वल

पोलादपूर : प्रतिनिधी येथील दिशा सांस्कृतिक ग्रुपतर्फे गुरूवारी सायंकाळी कॅप्टन विक्रमराव मोरे सभागृहामध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेत श्रुती गोळे हिने मिस पोलादपूर तर प्रेमा मेस्त्री यांनी मिसेस पोलादपूर किताब पटकावला. स्पर्धेच्या सुरूवातीस राजमाता जिजाऊ आणि सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमांना अभिवादन करण्यात आले. स्पर्धेतील रॅम्पवॉकमध्ये सहभागी स्पर्धकांनी विविध आकर्षक पेहेरावांसह पदलालित्य दाखविले. …

Read More »

महाड तहसील कार्यालयाला वॉटर कुलर भेट

महाड : प्रतिनिधी येथील तहसील कार्यालयात येणार्‍या नागरिकांसाठी पिण्याच्या पाण्याची सुविधा व्हावी याकरिता अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेने वॉटरकुलर भेट दिला आहे. महापुरामध्ये महाडमधील विविध शासकीय कार्यालयांचे मोठे नुकसान झाले. तहसील कार्यालयात  पिण्याच्या पाण्याची गैरसोय निर्माण झाली होती. महाडमधील अंजुमन दर्द मंदाने या सामाजिक संस्थेतर्फे तहसील कार्यालयाच्या आवारात वॉटरकुलर …

Read More »

बोरघाटात कुरियर गाडीला आग

खोपोली : प्रतिनिधी मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील मुंबई लेनवर खोपोली एक्झिट दरम्यान मुंबईला जाणार्‍या कुरियर गाडीला शुक्रवारी (दि. 11) सायंकाळी आग लागली. आगीचे वृत्त समजताच बोरघाट पोलीस, आयबी यंत्रणा, देवदूत यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी प्रयत्न करून आगीवर नियंत्रण मिळविले. या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही मात्र मोठ्या प्रमाणात वित्तहानी झाली आहे.

Read More »

माथेरान भाजपतर्फे नेत्रतपासणी शिबिर

176 लोकांनी घेतला लाभ कर्जत : बातमीदार माथेरान शहर भाजप आणि आर. झुनझुनवाला शंकरा आय हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने येथील रांगोली हॉटेलमध्ये मोफत नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिराचा लाभ 176 लोकांनी घेतला. माथेरानमधील रांगोली हॉटेलचे संचालक डोरीक नथवाणी यांच्या हस्ते या नेत्र तपासणी शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. …

Read More »

मेंदडी येथील विवाहितेची आत्महत्या

पती आणि सासरा अटकेत म्हसळा : प्रतिनिधी नवर्‍याजवळ पटत नाही म्हणून तीन महिने माहेरी वास्तव्यास गेलेल्या 24 वर्षाच्या विवाहितेने गळफास लाऊन आत्महत्या केल्याची घटना म्हसळा तालुक्यातील मेंदडी गणेशनगर येथे गुरुवार (दि.10) सायंकाळी घडली. प्रणाली निलेश नाक्ती (रा. खरसई) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव असून म्हसळा पोलिसांनी तिचा पती व  सासर्‍याला …

Read More »

मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांनी केली भिवपुरी रोड रेल्वेस्थानकाची पाहणी

 रेल्वे प्रवासी संघाने दिले मागण्यांचे निवेदन कर्जत : बातमीदार तालुक्यातील भिवपुरी रोड रेल्वेस्थानकातील सुरू असलेल्या विकासकामांची पाहणी शनिवारी (दि. 12) मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक शलभ गोयल यांनी केली. त्या वेळी रेल्वे प्रवासी संघाने महाव्यवस्थापक गोयल यांना आपल्या मागण्यांचे निवेदन दिले. मध्य रेल्वेच्या भिवपुरी रोड रेल्वेस्थानकात पादचारी पुलाची दुरुस्ती, स्थानकात पोहचण्यासाठी असलेल्या …

Read More »

बाजार देतोय आणखी एक संधी

जगात उद्भवलेली युद्धस्थिती आणि त्यामुळे इंधनाची दरवाढ यामुळे भारताचे आर्थिक गणित बिनसणार, असे गृहीत धरून परदेशी गुंतवणूकदार भारतीय शेअर बाजारातील पैसा काढून घेत आहेत, मात्र भारताच्या ग्रोथ स्टोरीवर ज्यांचा विश्वास आहे अशा भारतीय गुंतवणूकदारांनी बाजारात नव्या दमाने गुंतवणूक सुरू केली आहे. या पडझडीत बाजार गुंतवणूकदारांना आणखी एक संधी देतो आहे, …

Read More »

सरकारी पडीक जमिनींतून आता संपत्तीचे निर्माण!

नॅशनल लँड मॉनिटायझेशन कार्पोरेशन (एनएलएमसी)च्या स्थापनेमुळे देशभर पडून असलेल्या लाखो एकर जमिनींचा कार्यक्षम वापर करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. पुढील चार वर्षांत त्यातून सरकारला सहा लाख कोटी रुपयांचा महसूल तर मिळणार आहेच, पण या जमिनींचा वापर सुरू झाल्याने देशासाठी संपत्तीची निर्मिती होईल. मुंबईत फिरताना सर्वत्र रेल्वेची तर पुण्यात फिरताना लष्कराची …

Read More »