Breaking News

संपादकीय

अजेंडा मणिशंकर…

लोकसभा निवडणूक संपत आलेली आहे. सहाव्या ़फेरीचे मतदान आज रविवारी होत आहे आणि पुढल्या रविवारी शेवटच्या सातव्या ़फेरीचे मतदान व्हायचे आहे. पण अजून कुठे कॉग्रेसचे ज्येष्ठ नेता मणिशंकर अय्यर यांचा आवाज नाही, म्हणून अनेकजण कमालीचे अस्वस्थ झालेले आहेत. कारण भाजपाच्या अनेक स्टार प्रचारकांपैकी मणिशंकर अय्यर एक मोठे नाव आहे. त्यांच्या …

Read More »

रमजान

रमजान हा इस्लाम धर्मातील पवित्र महिना. वर्षातील बारा महिन्यापैकी एक अतिशय महत्वाचा असा महिना असून या महिन्याला इस्लाम धर्मात फार महत्व दिले गेलेले आहे. रमजान हा महिना फारच उत्साहाच्या वातावरणात साजरा केला जातो. इस्लाम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद सल्ललाहु अलैहि व सल्लम यांचा सर्वात प्रिय महिना म्हणून रमजान महिना ओळखला …

Read More »

शरदराव! ‘कृष्ण’ बनू शकत नाहीत, निदान ‘मोहन’ (धारिया) तरी बना!!

भगवान श्रीकृष्णानंतर चाणक्य, कौटिल्य असे राजकारणी होऊन गेले पण 70च्या दशकात खरा राजकारणी पहायला मिळाला तो शरदचंद्र गोविंदराव पवार यांच्या रुपाने. तसे बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन, डॉ. मनोहर जोशी हेही चाणक्य म्हणवले जात होते पण बाळासाहेब, महाजन आज हयात नाहीत आणि डॉ. मनोहर जोशी हे ‘आता उरलो मी मार्गदर्शनापुरता’ या …

Read More »

पावसाळ्यात दरडग्रस्त, पूरग्रस्त भागात सतर्कता बाळगा

रायगड-अलिबाग दि 10: मान्सूनमध्ये जिल्ह्यात घडणार्‍या विविध नैसर्गिक आपत्तींच्यासंदर्भात सर्व महत्वाच्या यंत्रणांनी त्यांचे नियंत्रण कक्ष सुरु करून आपत्ती व्यवस्थापनाच्या दृष्टीने गांभीर्यपूर्वक जबाबदारी पार पडावी, विशेषत: दरडग्रस्त, पूरग्रस्त भाग तसेच विविध घाट, पूल, रेल्वे मार्ग याठिकाणी अधिक सतर्कता पाळावी. यात हयगय झाल्यास आपत्ती व्यवस्थापन कायद्याप्रमाणे संबंधितांवर करावी करण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी …

Read More »

आरक्षणप्रश्नी पुन्हा तिढा

मराठा आरक्षणाची अंमलबजावणी करण्याचा राज्यसरकारचा प्रयत्न प्रामाणिक होता. परंतु तो फसल्यामुळे विरोधकांना उकळ्या फुटत असल्या तरी राज्य सरकारने या प्रयत्नांत मागे हटणार नसल्याचे पुन्हा स्पष्ट केले आहे. मराठा आरक्षणाअंतर्गत प्रवेश नाकारलेल्या विद्यार्थ्यांसाठी केंद्र सरकारकडे वाढीव जागांची मागणी करणार असल्याचेही राज्यसरकारकडून सांगितले गेले आहे. वैद्यकीय आणि दंतवैद्यक पदव्युत्तर अभ्यासक्रमात मराठा समाजाला …

Read More »

भूजल व्यवस्थापनाची गरज; लोकप्रतिनिधींचेही मौन

लोकसभा निवडणूककामी व्यग्र असलेल्या प्रशासनाला आचारसंहितेत नैसर्गिक आपत्तीला प्राधान्य देण्यासंदर्भातील गांभिर्य दिसून येत नसल्याचे तालुक्यातील लोहारमाळ येथे कोकणातील सर्वाधिक 44.5 अंश सेल्सियस पर्यंत पोहोचलेल्या तापमानवाढीनंतर पोलादपूरवासियांना समजून आले आहे. अशा या तापमानवाढीच्या काळामध्ये पोलादपूर तालुक्यातील पाणीटंचाईनेदेखील ग्रामीण भागातील पोलादपूरकरांचे आयुष्य पाण्यासाठी दाहिदिशा अशाप्रकारे वणवण फिरण्यास भाग पाडीत सैरावैरा केल्याचे दिसून …

Read More »

समान न्याय व्हावा…

प्रेमप्रकरणाची परिणती दर खेपेला विवाहातच होईल, अशी शाश्वती कोणीही देऊ शकत नाही. अशा प्रकरणात दोघांपैकी कोणाही एकाचा रस दुसर्‍याच्या बाबतीत संपुष्टात येऊ शकतो. त्यामुळे नाते संपुष्टात आणण्याची मोकळीक स्री-पुरुष दोघांनाही सारख्याच स्वरुपात असते. असे असतानाही स्रीला मात्र नात्यातून बाहेर पडण्याचे स्वातंत्र्य आणि पुरुष नात्यातून बाहेर पडल्यास ती मात्र फसवणूक कशी …

Read More »

दुष्काळात फळबागा जगवताना…

फळबाग लागवडीतून शेतकर्‍यांना हमखास उत्पन्न मिळण्याची शक्यता असते. त्यामुळे गेल्या 20-25 वर्षांमध्ये फळबाग लागवडीकडे शेतकर्‍यांचा कल वाढला आहे. फळझाडांची वाढ नीट होण्यासाठी योग्य पाणीव्यवस्थापन हा महत्त्वाचा घटक ठरतो. तथापि, अलीकडील काळात पाणीटंचाई, दुष्काळासारख्या समस्येमुळे फळशेतीचे नुकसान होत आहे. तथापि, या काळात फळझाडांना ठिबक सिंचन, मडके सिंचन यांचा वापर करून पाणी …

Read More »

डॉल्फिनना जपायला हवे

कोकण किनारपट्टीवरील जलचरांचे जीवनचक्र तसेच त्यांच्या नैसर्गिक वृत्ती-प्रवृत्तींबद्दल अधिक माहिती मिळण्याची गरज आहे. यासंदर्भातील विशेष अभ्यासाला राज्यसरकारने यापूर्वीच हिरवा कंदिल दाखवला असून मृत मासे किनार्‍यावर वाहून येण्यामागचे  कारण समजण्यास त्यामुळे मदत होईल. मुंबईसह अवघ्या कोकण किनारपट्टीवरील प्रदूषणाचे परिणाम या अभ्यासातून पुढे येऊ शकतील. डॉल्फिनच्या दर्शनासाठी कोकण किनारपट्टीला भेट देण्याबाबत देशभरातील …

Read More »

आजार झाला डॉक्टरकडे जाण्याची गरज नाही संगीत ऐका

तुम्हाला एखादा आजार झाला तर यापुढे डॉक्टर कडे जाऊन  विविध तपासण्या  करणे , त्यासाठी भरमसाठ फी देणे आणि त्यानंतर डॉक्टरांनी सांगितलेली पथ्ये आणि महागडी औषधे घेण्याची गरज आता तुम्हाला भासणार नाही.कारण  या सगळ्या पासून तुमची सुटका करण्याचा निर्णय आपल्या राज्याच्या शिक्षण विभागाने घेतला आहे. यापुढे कोणत्याही रुग्णालयात गेलात तर नर्स …

Read More »