Breaking News

संपादकीय

आणखी किती बळी?

पुरोगामी महाराष्ट्रात आजही अधूनमधून जातिपातीच्या विद्वेषातून नवविवाहित जोडप्यांचे बळी जात आहेत, निव्वळ जातिपातीच्या भेदापायी आपल्याच अपत्याची हत्या करण्यापर्यंत संतापदग्ध पालक जात आहेत, हे कसे समजून घ्यावे? नगरमधील ऑनर किलिंगची ताजी घटना असो वा स्वत:च्याच कुटुंबियांविरोधात स्वसंरक्षणासाठी न्यायालयाची दारे ठोठावणार्‍या नवविवाहितांविषयीच्या बातम्या… हे सारेच विचारात पाडणारे आहे. साडे तीन मुहुर्तांपैकी एक …

Read More »

सफर वाशिष्ठी बॅकवॉटरची!

मनसोक्त संचार करणार्‍या मगरी पाहायच्यात ? केरळच्या बॅकवॉटरचा आनंद कोकणात मिळवायचा आहे? रम्य खाडी, संथ पाणी, किनार्‍यावरची टिपिकल किनारवर्ती गावं, किनार्‍याला बिलगलेले डोंगर, मध्येच पसरलेली छोटी-छोटी बेटं, त्यांचं पाण्यात पडलेलं प्रतिबिंब, विविध प्रकारच्या पक्ष्यांची ये-जा आणि तितकीच रम्य प्राचीनता अनुभवायची असेल तर पर्यटकांसाठी चिपळूणमध्ये ‘वाशिष्ठी बॅकवॉटर’ हा सर्वोत्तम पर्याय उपलब्ध …

Read More »

तेलंगणातून धडा शिकावा

तेलंगणामध्ये बारावीच्या परीक्षेच्या निकालांपाठोपाठ जे घडले ते सुन्न करणारे आहे. या परीक्षांच्या उत्तरपत्रिका तपासणीचे काम तेलंगणा परीक्षा मंडळाने एका खासगी कंपनीकडे सोपवले आणि अवघ्या निकालांचा बट्याबोळ झाला असे बाहेर आलेल्या प्राथमिक माहितीवरून दिसते आहे. परीक्षांचे निकाल जाहीर झाल्यानंतर आठवडाभरात 20 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी आत्महत्या केल्या. आधीच यापूर्वी जगभरात भारताचे नाव …

Read More »

उल्हास नदीचे संवर्धन

लाखो लोकांचे जनजीवन पाण्यासोबत चालविणारी उल्हासनदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली आहे. उल्हासनदीचा उगम ज्या ठिकाणी होतो तेथूनच ही जलवाहिनी असलेली नदी प्रदूषणाचा शिकार बनलेली आहे. खंडाळा-लोणावळाच्या पायथ्याशी असलेल्या कातळदराच्या जंगलात उल्हासनदीचा उगम झाला आहे. त्या ठिकाणीच कोंढाणा धरण बांधण्याचे प्रस्तावित असून उल्हासनदी आपल्या उगमच्या ठिकाणी सांडपाणी पोटात घेऊन पुढे कल्याणच्या खाडीपर्यंत …

Read More »

पाणी साठवण्याची निकड

जगातील सर्वाधिक पाऊस होणार्‍या देशांपैकी भारत एक आहे. परंतु हा पाऊस देशभरात सर्वत्र सारख्या प्रमाणात होत नाही. महाराष्ट्रापुरते बोलायचे तर मराठवाडा-विदर्भाला प्रतिवर्षी दुष्काळाचा सामना करावा लागतो तर कोकणात तुफान कोसळणार्‍या पावसातून निराळ्या समस्या उभ्या राहतात. अर्थात पुरेशा प्रमाणात पाऊस झाला तरी उन्हाळ्यात सगळीकडेच पाणीटंचाई जाणवते. दुष्काळ निवारणाच्या उपाययोजना करण्यासाठी निवडणूक …

Read More »

सोशल मिडीया आणि त्यावर व्यक्त होणं; एक तारतम्य..

मी सोशल मिडीयावर लिहीतो. खूप लिहितो. बर्‍याचदा वैचारीक, जड असं काहीतरी लिहीतो. सहज मनात आलेले विचार असतात ते. हे असं का आणि ते तसंच का, असे खुप विचार माझ्या मनात सतत पिंगा घालून मला छळत असतात. हे कुणाकडे व्यक्त करावेत, तर ते ऐकून घ्यायला कुणाकडे वेळच नाही आणि पुन्हा या …

Read More »

भारताच्या कुट नीतीचा विजय

मौलाना मसूद अझर ह्याला जागतिक आतन्कवादी म्हणून घोषित करून संयुक्त राष्ट्रसंघाने त्याच्या कुख्यातीवर जगाची राजमोहोर ठोकली आहे. एक मे ह्या दिवशी ही भारताला हवीहवीशी वाटणारी घटना घडली. एक मे म्हणजे महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस. ‘दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा’ असे अभिमानाने आलापिण्याचा हा दिवस. त्यावेळचा सत्तारूढ आतन्कवादी बहलोलखान हा तावडीत …

Read More »

अमली पदार्थांची नशा

बॉम्बे डाईग, बॉम्बे बर्म ट्रेडिंग, ब्रिटानिया बिस्कीट, गो एअरलाईन्स या कंपन्या वाडिया समूहाच्या मालकीच्या. 2 शतकांच्या वर या समूहाचा औद्योगिक क्षेत्रात वावर, तेही उच्च स्थानी. 13.1 अब्ज डॉलर्स ची संपत्ती. देशातील सर्वात श्रीमंत उद्योजक नुस्ली वाडिया यांचे पुत्र, तर सध्याच्या मोसमात आयपीएलचा बहर सुरु असून जोरदार फटकेबाजीने नावलौकिक असलेल्या किंग्स …

Read More »

बेजबाबदार आरोपांची मालिका अन् माफी मागण्याची नामुष्की!

लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा भारताच्या मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी नवी दिल्लीत 10 मार्च 2019 रोजी केली. सात टप्प्यांत 17व्या लोकसभेसाठी मतदान घेण्यात येणार असून 23 मे 2019 रोजी मतमोजणी होणार आहे. महाराष्ट्रात 11 एप्रिल 2019 रोजी 7, 18 एप्रिल 2019 रोजी 10, 23 एप्रिल 2019 रोजी 14 आणि 29 …

Read More »

जंगल जेट्टीमुळे पर्यटकांच्या रेलचेलमध्ये वाढ

वाढते औद्योगिक करणं यामुळे अंतर्गत दळण वळणाच्याच्या साधनांना खूप महत्व प्राप्त झाले. आहे. देशाची व राज्याची प्रगती ही त्या रस्त्यावर अवबलून असते परंतु सद्या जल मार्गाचे जाळे एकमेकांना जोडण्यावर  शासन अधिक भर देत आहे. सद्या महागाई प्रचंड वाढ झाल्याने  सर्वच ठिकाणी पूल बांधणे शासनास अशक्य झाले आहे.  एका पुला साठी …

Read More »