गावाची शिवजयंती म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयंती उत्सव तिथीप्रमाणे साजरा करणारी नेरळ येथील सार्वजनिक शिवजयंती. राज्यात प्रत्येक गावात रयतेचे राजे शिवाजी महाराज यांची जयंती तिथीप्रमाणे, मृत्यूच्या तारखेनुसार आणि काही भागात अक्षय्य तृतीया या दिवशी आपल्याकडे असलेल्या नियोजनाप्रमाणे साजरी करीत असतात. 1966 मध्ये नेरळ गावात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती …
Read More »भाजपचे इनकमिंग वाढतेय
राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपमध्ये काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांचे इनकमिंग जोरात वाढू लागलेले आहे. दोन्ही काँग्रेसमधील नेत्यांच्या अरेरावीला कंटाळूनच हे नाराज नेते आता भाजपच्या प्रवाहात सहभागी होत आहेत. यामुळे ऐन निवडणुकीच्या काळात भाजपचे इनकमिंग जोरात सुरू झालेले आहे, हे नक्की. लोकसभेच्या निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तप्त होऊ लागलेले आहे. सर्वच राजकीय …
Read More »शिखंडी/किन्नर
महाभारतात पांडवांनी विजय मिळवलेल्या युध्दात अतिशय महत्त्वाची घटना म्हणजे भीष्माचा वध. हा वध जरी अर्जुनाच्या बाणाने झाला तरी हा विजय शिखंडीशिवाय शक्य झाला नसता. एवढा शिखंडीचा प्रभाव होता. शिखंडी या विषयवार एक नाटक आले आहे. महाभारतातील शिखंडीच्या महती व कार्यावर प्रकाश टाकला असला तरी आजच्या नाटककाराने या विषयाकडे आजच्या सध्याच्या …
Read More »उलटा ‘चोर’ ‘चौकीदार’ को डांटे!
प्रबोधनकार केशव सीताराम ठाकरे यांनी मुंबईच्या नगरसेवकांना पूर्वी नगरपिते म्हणत असताना ‘नगरसेवक’ संबोधण्याची सूचना केली. शहरातील लोकप्रतिनिधी हा नागरिकांचा सेवक असतो म्हणून प्रभागातून निवडून आलेले हे नगरसेवक संबोधण्यात येऊ लागले. हाच धागा थेट भारताच्या पंतप्रधानपदापर्यंत नरेंद्र मोदी यांनी नेला आणि मी पंतप्रधान, प्रधानमंत्री नव्हे, तर ‘प्रधानसेवक’ आहे, असे विनम्रपणे नमूद …
Read More »मुरूड तालुक्यात शिवसेनेला अनुकूल वातावरण
रायगड लोकसभा मतदारसंघातील राजकीय वातावरण तापू लागले असून, शिवसेना-भाजप युतीचे उमेदवार केंद्रीय मंत्री अनंत गीते आणि राष्ट्रवादी, शेकाप, काँग्रेस महाआघाडीचे उमेदवार सुनील तटकरे यांच्यातील रंगणार्या सामन्याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागून राहिलेले आहे. मुरूड तालुक्यात शिवसेनेला अनुकूल असे वातावरण असल्याचा दावा पक्षाचे कार्यकर्ते करू लागले आहेत. लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2019 करिता …
Read More »सुनील तटकरेंचे लोटांगण
लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी आता नाराजांना जवळ करण्यासाठी घालीन लोटांगणाचा प्रयोग सुरू केला आहे. त्यांच्या या लोटांगणापुढे काँग्रेसचे नेते आपापली तलवार म्यान करून सहभागी होऊ लागलेले आहेत. त्यातून काँग्रेसजनांच्या हतबलतेचे दर्शन घडते. दुर्दैव दुसरे काय म्हणायचे. रायगडात राजकारण लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने चांगलेच तापू लागलेय. सुनील …
Read More »काँग्रेसचे नाराज कार्यकर्ते ठरवणार रायगडचा खासदार
या जिल्ह्यात कोणत्याच पक्षाचे पूर्णपणे वर्चस्व नाही. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत तरी युती आघाडी करावी लागते. रायगड जिल्ह्यात कोण कुणाशी कधी मैत्री करेल हे सांगता येत नाही. वरवर युती-आघाडी झालेली असली, तरी प्रत्याक्षात घडत असे वेगळेच. रायगड हा गूढ राजकारणाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. यंदाची लोकसभा निवडणूक कोण जिंकेल हे आताच …
Read More »राजकीय धुळवड
ऐन लोकसभा निवडणुकीतच भाजपने राष्ट्रवादीच्या ताब्यातील अकलूजची गढी ताब्यात घेतली आहे. त्यामुळे आता माढ्यावर सहजपणे चाल करणे शक्य होणार आहे. गढीच्या सेनापतीचाच सुपुत्र ताब्यात आल्याने सेनापतीही आता भाजपत येण्यास विलंब लागणार नाही. त्यांच्या आगमनाने सोलापूरसह माढ्यावरही आता भाजपचाच विजय राहणार आहे. महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून होळी आणि धुळवडीचा सण मोठ्या …
Read More »कोकणच्या भूमीतील होलिकोत्सव
कोकणातला गौरी-गणपतीनंतर सर्वात लोकप्रिय सण म्हणजे होळी म्हणजेच शिमगा. या सणाच्या निमित्ताने मुंबईकर चाकारमानी पुन्हा गावाच्या दिशेने कुच करतात. कोणत्याही परिस्थितीत गावी पोहोचण्याची त्यांची धडपड सुरू असते. खरं म्हणालं तर कोकणी माणसाला गावी जाण्याचा फक्त बहाणा लागतो. मग तो कुठलाही असो. गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देत नाही आणि असे …
Read More »मनोहारी नेतृत्व लोपले
मनोहर पर्रिकर यांचे निधन सार्यांनाच चटका लावून जाणारे ठरले आहे. अल्पायुषी ठरलेल्या या महान नेत्याने मिळालेल्या आयुष्यात देशसेवा आणि समाजसेवा हेच ब्रीद उराशी बाळगले आणि ते सार्थही करून दाखविले. पर्रिकरांच्या निधनाने भारताने एक कर्तबगार नेता कायमचा गमावला आहे. त्यांची उणीव नेहमीच सर्वांना जाणवत राहील. देशाचे माजी संरक्षण मंत्री, गोव्याचे विद्यमान …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper