मराठा समाजासाठीचे नोकरी आणि शिक्षणातील आरक्षण वैध ठरविणारा ऐतिहासिक निकाल मुंबई उच्च न्यायालयाने दिला. ओबीसी समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता न्यायालयात टिकणारे आरक्षण मराठा समाजाला मिळवून देण्याचा शब्द भाजपच्या नेतृत्वाखालील राज्य सरकारने पाळला आहे. मागासवर्गीय आयोगाचा अहवाल मागवणे, त्याआधारे मराठा आरक्षणाचा कायदा करणे ही प्रक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौशल्याने …
Read More »अतिउत्साही पर्यटकांना आवरा
पावसाळा सुरू होताच सर्वांना वेध लागतात ते वर्षा सहलीचे. रायगड जिल्ह्यातील धबधबे व समुद्रकिनारे वर्षा सहलीसाठी पर्यटकांना भुरळ घालतात. पावसाळ्यात पर्यटक मोठ्या प्रमाणावर रायगडात येतात. पर्यटकदेखील पर्यटनाचा आनंद घेत असतात. त्यामुळे पर्यटन व्यवसायाला चालना मिळते. ग्रामीण भागातील लोकांना रोजगार मिळतो, परंतु काही अतिउत्साही पर्यटकांमुळे अपघात होतात. कित्येकदा प्राणहानी होते. त्यामुळे …
Read More »काँग्रेसची कानउघाडणी
राजकीय हिंसाचाराच्या घटना पश्चिम बंगाल आणि केरळमध्येही घडल्या आहेत आणि घडत आहेत. मग निव्वळ झारखंडला झुंडबळींचा अड्डा म्हणून हिणवणे कदापिही योग्य ठरत नाही. राजकीय हिंसाचाराच्या प्रत्येक घटनेला समान पद्धतीने हाताळले गेले पाहिजे हे मोदींचे म्हणणे अतिशय योग्यच आहे. त्या-त्या ठिकाणी पोलिसांनी दोषींना ताब्यात घेऊन कायद्यानुसार त्यांच्यावर कठोर कारवाई केली पाहिजे …
Read More »आरोग्यवान महाराष्ट्र
जागतिक आरोग्य संघटनेच्या निकषांप्रमाणे 5 वर्षांखालील बालकांच्या मृत्यूचे प्रमाण खाली आणण्यात महाराष्ट्राला यापूर्वीच यश मिळाले होते. एक हजार नवजात मुलांमध्ये जास्तीत जास्त 25 बालमृत्यू असे हे प्रमाण असून राज्याची यासंदर्भातील कामगिरी उत्तम आहे. नवजात शिशुंच्या मृत्यूच्या संदर्भात 1000 नवजात बालकांमध्ये जास्तीत जास्त 12 मृत्यू अशी मर्यादा जागतिक आरोग्य संघटनेकडून घातली …
Read More »भात शेती उत्पादन तंत्रज्ञान
-शैलेश पालकर देशातील सुमारे 65 टक्के लोकांच्या दररोजच्या आहारात भाताचा समावेश होतो. मानवी शरीरास पोषक अशा बर्याच अन्नघटकांचा पुरवठा हा भातातून होत असतो.तसेच इतर पिकांच्या तुलनेत पशु-पक्ष्यांचे खाद्य व औदयोगिकदृष्ट्यादेखील भाताचे अनेक उपयोग होतात. त्यामुळे भात हे बहुगुणी तृणधान्य पीक म्हणून ओळखले जाते.हेक्टरी उत्पादकता वाढविण्यासाठी सहाय्यक ठरणार्या विशेषत: सुधारित भात …
Read More »पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी…
पाहुणे जरी असंख्य पोसते मराठी, आपुल्या घरात हाल सोसते मराठी, असे कवी सुरेश भट म्हणतात. हे खरे असल्याचा अनुभव आपल्याला पावलोपावली येत असतो. त्यामुळेच राज्यातील सीबीएससी आणि आयसीएसइसह सर्व परीक्षा मंडळाच्या शाळांमध्ये मराठी शिकवणे बंधनकारक राहील याकरिता कायद्यात आवश्यक ते बदल करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकतीच विधान परिषदेत …
Read More »मान्सूनच्या प्रतीक्षेने चिंता
प्रशांत महासागराच्या पश्चिमेकडून पूर्वेकडे पाण्याचे काहिसे उष्ण प्रवाह वाहतात, तेव्हा जी परिस्थिती उद्भवते, तिला एल निनो असे संबोधले जाते. गेल्या वर्षी 9 जूनला मुंबईत मान्सून अवतरला. 2009 खालोखाल मान्सूनला दुसर्या क्रमांकाचा विलंब 2016 साली झाला होता. त्या वर्षी मुंबईत 20 जून रोजी मान्सूनने हजेरी लावली होती. तेव्हाचाही विलंब एल निनोमुळेच …
Read More »रायगडावरील सोहळे आवरा…!
शिवपुण्यतिथी, शिवराज्याभिषेक तारखेचा, तिथीचा अन् शाक्तपद्धतीचा, शिवजयंती अशा अनेक दिनी किल्ले रायगडावर लोटणार्या अलोट गर्दीत रायगड गुदमरू लागला आहे. त्याला श्वास घेता येत नाही, गडावरील पर्यावरण अन् पावित्र्य धोक्यात आले आहे. या सोहळ्यांचे आयोजन करणार्या आयोजकांना हात जोडून विनंती आहे… हे आता थांबवा अन्यथा किल्ले रायगडचे पावित्र्य आणि अस्तित्वच संपवून …
Read More »फवारणीचा फेरविचार हवा
महाराष्ट्रातूनही मोठ्या प्रमाणात फळे व भाज्या नेपाळमध्ये जात असल्यामुळे राज्यातील व्यापार्यांनाही या निर्णयाचा फटका बसण्याची शक्यता आहे. आजवर युरोप-अमेरिकेतील देश आयात फळभाज्यांची प्रयोगशाळेत बारकाईने तपासणी करून नंतरच प्रवेश देत, पंरतु आता नेपाळने देखील ज्या फळभाज्यांना प्रयोगशाळेत हिरवा कंदील मिळेल, त्यांनाच नेपाळमध्ये प्रवेश मिळेल, असे जाहीर केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील व्यापारी …
Read More »रुपडे बदलले, समस्या तशाच
कोकणात अशक्य वाटणार्या दर्याखोर्यातून कोकण रेल्वे धावली. कोकण विकासाला गती यातून काही प्रमाणात मिळाली, पण कोकण रेल्वेचा म्हणावा तसा उपयोग कोकणी माणसाला झाला नाही. कोकण रेल्वेमार्गावरून केरळ व अन्य ठिकाणी जाणार्या गाड्या या मार्गावरून अधिक धावतात. कोकणातील प्रवाशाांकडून गाड्यांची मागणी केली जाते, पण त्या सुरू केल्या जात नाहीत. आता कोकण …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper