संपूर्ण देशभरात काही तुरळक प्रकार वगळता निवडणुका शांततेत पार पडल्या आहेत. अखेरच्या टप्प्यातील हा हिंसाचार टाळण्याची खबरदारी खरे तर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी घ्यायला हवी होती. परंतु त्यांनी सुरूवातीपासूनच अडवणुकीचे धोरण अनुसरले आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा, योगी आदित्यनाथ आदींच्या सभांना त्यांनी सुरुवातीपासूनच विरोध केला. …
Read More »कांगोरीगडावर पर्यटनपूरक विकासकामांचा अभाव
महाड आणि पोलादपूर तालुक्याच्या सीमेवरील गड चंद्रराव मोरे यांच्याकडून हा कांगोरीगड हा किल्ला छत्रपती शिवाजी महाराजांनी जिंकून घेतला आणि याचे नामकरण ’मंगळगड’ असे केले. मात्र, अद्याप छ.शिवाजी महाराजांनी ठेवलेले हे नांव परिसरातही प्रचलित झाले नाही. त्याकाळी प्रामुख्याने कैदी ठेवण्यासाठी या किल्ल्याचा वापर होत असे. छ. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर रायगडास वेढा …
Read More »बळीराजाला आधार हवा
राज्यातील दुष्काळी परिस्थिती भयावह रूप धारण करत चाललेली असतानाच, स्कायमेट या हवामानविषयक खाजगी कंपनीने मान्सूनचे आगमन यंदा तीन दिवसांनी लांबणार असल्याचे नुकतेच जाहीर केले आहे. भीषण पाणीटंचाईच्या तोंडावर पावसाचा तीन-चार दिवसांचा विलंबही अडचणींमध्ये प्रचंड भर टाकणारा भासतो. एकंदर परिस्थिती चिंतेत भर टाकणारी असताना शेतकरी आत्महत्यांच्या संदर्भातली आकडेवारी मात्र निश्चितपणे धीर …
Read More »पनवेल एसटी आगार कामाच्या प्रतिक्षेत…
गुजरात परिवहन महामंडळाच्या सूरत येथील आगारप्रमाणे पनवेलचे एस.टी. आगार बांधणार असे परिवहन मंत्री आणि एस.टी. महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी सांगितले होते या बसपोर्ट मध्ये तळमजल्यावर बस थांबा, प्रवासी विश्राम कक्ष. दुसर्या मजल्यावर बस डेपो व महामंडळाचे कार्यालय तर तिसरा आणि चौथा मजला व्यवसायिकांसाठी असे नियोजन केले आहे. या कामाची …
Read More »कॅन्सरचा वाढता विळखा
प्रवाशाची वाट पाहताना विरंगुळा म्हणून सोबतच्या अन्य एखाद्या रिक्षाचालकाने सहज देऊ केलेल्या तंबाखू वा गुटख्यातून जडणारी ही सवय व्यसनात कधी परिवर्तित होते ते बहुदा कुणाच्याच ध्यानात येत नाही. वेळेवर जेवण मिळत नसल्याने भूक मारण्यासाठी, प्रदूषणाचा त्रास टाळण्यासाठी, कुटुंबापासून दूर राहताना जाणवणार्या एकाकीपणापासून स्वत:ला सावरताना किंवा जगण्याच्या सगळ्याच विवंचना घडीभर विसरण्यासाठी …
Read More »मी, ते राज ठाकरे पाहिले….. आणि आज हे !!
भारत स्वातंत्र्य झाला तेव्हा देशात आणि मुंबई प्रांतावर कॉग्रेसच सरकार होत. मुंबई सह महाराष्ट्र आणि सौराष्ट्र अस हे मुंबई इलाक्याच नाव होत. मराठीची गळचेपी आणि संयुक्त महाराष्ट्राच आंदोलन पेटल तेच मुळात त्यावेळच्या कॉग्रेस सत्तेच्या विरोधात. हे आंदोलन दडपण्याचा आणि ठेचुन काढण्याचा सर्वोतोपरी प्रतत्न मोरारजी देसाई आणि पंडीत जवाहरलाल नेहरु यांनी …
Read More »दुष्काळापाठोपाठ भाववाढ?
केंद्रातील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील विद्यमान सरकारच्या कार्यकाळात शेतीमालाचे भाव बर्यापैकी आटोक्यातच राहिले आहेत. विशेषत: सप्टेंबर 2016 पासून मार्च 2019पर्यंत यात फार मोठी भाववाढ न दिसल्याचे या विषयातील जाणकार नमूद करतात. लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील मतदान रविवारी पार पडले. या मतदानासोबत लोकसभेच्या 543पैकी जवळपास 89 टक्के मतदारसंघातील मतदान पूर्ण …
Read More »लालपरी झाली दुर्मिळ
लालपरीमध्ये लाल डब्याची एसटी गाडी अर्थात राज्य परिवहन महामंडळ चालवीत असलेली प्रवाशांची आपली गाडी. राज्य परिवहन महामंडळाने ग्रामीण भागाला जोडणारी गाडी म्हणून रस्त्यावर आणताना त्यावेळी असलेले लाल मातीचे रस्ते आणि ती लाल माती अंगाखांद्यावर खेळवत जनतेला, प्रवाशाला आपल्या इच्छित स्थळी पोहचविणारी म्हणून त्यावेळी एसटी गाडी लाल रंगाची बनली. कालानुरूप एसटी …
Read More »दरडींच्या धोक्याचा सामना
भूवैज्ञानिक सर्वेक्षण विभागाने केलेल्या ताज्या सर्वेक्षणानुसार महाडमधील 49, पोलादपूरमधील 15, रोहा 13, म्हसळा 6, माणगाव 5, सुधागड, खालापूर, कर्जत व पनवेलमधील प्रत्येकी 3 तर श्रीवर्धन 2 आणि तळा येथील 1 गाव दरडप्रवण असल्याचे म्हटले गेले आहे. याखेरीज अनेक गावांना पावसाळ्यात पुराचा धोकाही असतोच. हे सारेच घटक लक्षात घेऊन जिल्ह्यातील आपत्कालीन …
Read More »राष्ट्राच्या सक्षमतेसाठी युवकांचे पाठबळ!
यंदा दोन लाख नवीन मतदारांनी पहिल्यांदाच लोकशाहीच्या महोत्सवात मतदानाचा हक्क बजावला. गेल्या पाच वर्षांतील बदल पाहून विकासाकडे नवमतदारांचा कल झुकलेला दिसत आहे. जगात युवकांचा देश अशी ख्याती असलेल्या भारतात 2022 पर्यंत सर्वाधिक काम करण्याची क्षमता असणार आहे. ही कामाची भूक पूर्ण करण्यासाठी युवक भाजपाकडे आशेने पाहत आहे. कारण गेल्या पाच …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper