बारावी सीबीएसई बोर्डाच्या परीक्षेत खारघर येथील लोकनेते रामशेठ ठाकूर पब्लिक स्कूलला 100 टक्के यश मिळाले आहे. निकालाची ही परंपरा यावर्षीही शाळेने कायम राखली आहे. त्यामुळे या पब्लिक स्कूलच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. लवकरच लागलेल्या निकालामुळे पुढील शिक्षणाच्या प्रवेशाच्या तयारीसाठी अन्य बोर्डांच्या तुलनेत विद्यार्थ्यांना अधिक वेळ मिळेल. सीबीएसई बारावीच्या …
Read More »जलव्यवस्थापन समित्यांच्या मनमानी कारभाराला चाप
ग्रामीण पाणी योजनांची काम यापुढे शासनाकडील नोंदणीकृत कंत्राटदारांकडून केली जाणार आहेत. या कामांसाठी कुठलीच अगाऊ रक्कम ठेकेदारांना दिली जाणार नाही. कंत्राटदाराने केलेल्या कामाचे थर्ड पार्टी ऑडीट केले जाईल. राज्य शासनाने घेतलेल्या या निर्णयामुळे स्थानिक जलव्यवस्थापन समित्यांचे सर्व अधिकार शासनाने काढून घेतले आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे ग्रामिण भागातील पाणीपुरवठा योजनांमधील भ्रष्टाचाराला …
Read More »खंबीर धोरणच उपयुक्त
दारिद्य्राने ग्रासलेल्या आदिवासींना हाताशी धरून नक्षलवाद्यांनी महाराष्ट्रात मूळ धरायला सुरूवात केली. महाराष्ट्रात गडचिरोली जिल्हा त्यांचे प्रमुख आश्रयस्थान ठरला असला तरी हलकेहलके त्यांनी चंद्रपूर, गोंदिया, यवतमाळ, भंडारा आणि नांदेडमध्येही पाय पसरायला सुरूवात केली. हे सर्व जिल्हे आंध्र प्रदेश, छत्तीसगड आणि मध्य प्रदेशातील नक्षलग्रस्त भागांच्या समीप होते हे वेगळे सांगायला नकोच. दुर्गम …
Read More »जनहितालाच प्राधान्य हवे
देशात अद्याप मतदानाचे तीन टप्पे बाकी असल्याने यासंदर्भात आयोगाने कोणताही निर्णय घेतला नसल्याचे आयोगाने म्हटले आहे. खरे तर राज्यात काही भागांत गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्येच दुष्काळ जाहीर झाला आहे. त्यानंतरच्या काळात पाण्याचे दुर्भिक्ष्य वाढतच गेले असून एव्हाना राज्याचा जवळपास एकतृतीयांश भाग दुष्काळग्रस्त जाहीर करावा लागेल की काय, अशी चिन्हे दिसू लागली …
Read More »‘…म्हणूनच स्वातंत्र्यसैनिक मान्यतेला मुकलो’
क्रांतीवीर नानासाहेब पुरोहित यांच्यासोबत अनेक वर्षे समाजवादी पार्टीमध्ये सक्रीय कार्यकर्ता राहिलो.स्वातंत्र्यप्राप्तीसह मुरूड-जंजिरा मुक्ती संग्राम आणि संयुक्त महाराष्ट्र समितीचा तालुका अध्यक्ष म्हणून देशाची आणि महाराष्ट्राची सेवा केली. मात्र, उमरठ येथील कार्यक्रमप्रसंगी तत्कालीन मंत्री वसंतराव नाईक यांच्या आग्रहाखातर समाजवादी पक्षातून काँग्रेस पक्षामध्ये गेलो आणि दादासाहेब तथा शं. बा. सावंत यांना आमदारपदी निवडून …
Read More »मतदारराजा उत्तीर्ण
आपल्याला पुन्हा एकवार देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थ हातांमध्ये सोपवायचा आहे, या भावनेने आपण घराबाहेर पडल्याचे पनवेल, खारघर, कर्जत, उरण येथील कित्येक मतदारांनी नमूद केले. इथल्या मराठी मतदारांसोबतच बिगर-मराठी, जैन व गुजराती समाजातील मतदारांनीही ही भावना उघडपणे व्यक्त केली. यंदाची लोकसभेची निवडणूक जितकी अटीतटीची आहे, तितकीच ती जनतेची लोकशाहीवरची …
Read More »‘निवडणूक’ ही विचारांची लढाई
जगातली सर्वात मोठी लोकशाही म्हणून भारताकडे पाहिले जाते. भारतीय निवडणूक आयोग ही एक स्वायत्त संस्था गेली 70 वर्षे भारतातील सर्व निवडणुका यशस्वीपणे पार पाडत आली आहे. यात केवळ यंत्रणेचा आणि मतदार संख्येचा बदल झाला आहे, मात्र आजही भारतातील प्रत्येक नागरिकाचा भारतीय सेना, न्यायालय आणि भारतीय निवडणुका यांच्यावर ठाम विश्वास आहे. …
Read More »पवारांची गुगली
राजकीय बेधडक विधाने करून राजकारणात गुगली टाकण्याची कसब ज्येष्ठ नेते शरद पवार यांना चांगलीच अवगत आहे.आता सुद्धा त्यांनी पंतप्रधानपदासाठी कोण उमेदवार अपेक्षित आहे हे जाहीर करून महाआघाडीत नवा चर्चेचा वाद उत्पन्न केलेला आहे. त्यांच्या या विधानाचा काय अन्वयार्थ काढायचा हे प्रत्येकानेच ठरवणे उचित ठरेल. लोकसभेच्या चौथ्या टप्प्याचे मतदान सुरळीत पार …
Read More »‘एक ही भूल’
‘एक ही भूल’ हा ए. पूर्णचंद्र राव यांच्या लक्ष्मी प्रोडक्शन्सचा 1981मध्ये जितेंद्र आणि रेखा यांची भूमिका असलेला चित्रपट त्यावेळी खूप चालला होता. त्यामध्ये राम (जितेंद्र) आणि साधना (रेखा) एक श्रीमंत विवाहित जोडपे आहेत. राम एक पदवीधर असून बहुराष्ट्रीय कंपनीमध्ये अधिकारी असतो. त्याच्या हातून नशेत एक चूक घडते. त्यामुळे साधना त्याला …
Read More »उन्हाळी पर्यटनासाठी माथेरान सज्ज
जगविख्यात पर्यटनस्थळ म्हणून माथेरानची ओळख असल्यामुळे पर्यटक माथेरानला पहिली पसंती देत असतात. एप्रिल आणि मे महिना माथेरानमध्ये पर्यटन हंगामाचा महत्त्वाचा महिना असल्याने या महिन्यात पर्यटकांसाठी वेगवेगळ्या स्कीम्स घेऊन हॉटेल व्यावसायिक उतरल्याने माथेरान पर्यटकांच्या सेवेसह सज्ज झाले आहे.शाळांना असलेल्या सुट्या आणि माथेरानमधील थंड हवामान लक्षात घेता आणि मुंबईपासून जवळ असल्याने पर्यटक …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper