सांगली ः प्रतिनिधी महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी ग. दि. माडगूळकर यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त सांगलीच्या आटपाडीमध्ये भव्य नाट्यगृह उभारण्यात येणार आहे. यासाठी सरकारकडून 13 कोटी 65 लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे. येत्या दोन वर्षात हे नाट्यगृह उभारण्याचा संकल्प आहे. सांगलीच्या आटपाडीचे सुपुत्र असणारे, महाराष्ट्राचे आधुनिक वाल्मिकी व प्रसिद्ध साहित्यिक ग. …
Read More »कार अपघातात नवरदेवाच्या भावासह चार ठार
बीड ः प्रतिनिधी लग्नसोहळ्यासाठी कपिलधारकडे जाणारी कार आणि उस्मानाबादकडून येणार्या ट्रकचा समोरासमोर अपघात होऊन नवरदेवाच्या भावासह चार जण ठार झाले. रविवारी सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर बीडपासून जवळच असलेल्या पाली परिसरातील बिंदुसरा तलावानजीक ही घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार अंबाजोगाई तालुक्यातील बोरी सावरगाव येथील तेजस गुजर याचा भाऊ कुंभेश …
Read More »गव्याच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू
कोल्हापूर ः प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर काल सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. …
Read More »आजारपणाला कंटाळून वृद्धेची आत्महत्या
कोल्हापूर ः प्रतिनिधी आजरा तालुक्यातील सोहाळे येथील एका महिलेवर काल सकाळच्या सुमारास एका गव्याने हल्ला केला. पाठीत शिंग घुसल्याने व डाव्या पायातून हाड बाहेर आल्याने गंभीर जखमी अवस्थेत त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आले, पण उपचार सुरू असताना त्यांचा मृत्यू झाला. हौसाबाई परसू पेडणेकर (55) असे या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. …
Read More »क्षुल्लक कारणावरून कामगाराचा खून
औरंगाबाद : प्रतिनिधी विनापरवाना कंपनीच्या आत कशाला आला? असे विचारणार्या कामगार जगदीश प्रल्हाद भराड (35) यांच्या डोक्यात लोखंडी फावडे मारून त्यांचा खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. वाळूज एमआयडीसीतील श्री इंजिनिअरिंग कंपनीत मध्यरात्री ही घटना घडली. सोमेश सुधाकर ईधाटे (रा. शिरोडी बुद्रूक) असे मारेकर्याचे नाव आहे. या घटनेनंतर आरोपी …
Read More »संविधानाविरोधात कधीही जाणार नाही -मुख्यमंत्री
नागपूर ः प्रतिनिधी एखाद्याकडे नक्षली साहित्य सापडले तर त्याला अटक करणे आवश्यक नाही. कारण तसे केले तर मलाच अटक करावी लागेल, कारण मी पण हे साहित्य वाचलं आहे, मात्र हे साहित्य घेऊन कुणी देशविघातक कृत्य करत असेल आणि तसे पुरावे असतील तर त्यावर कारवाई करावीच लागेल, असं मत मुख्यमंत्री देवेंद्र …
Read More »काश्मिरींच्या विशेष हक्कावर आज सुनावणी
श्रीनगर ः वृत्तसंस्था जम्मू-काश्मिरातील नागरिकांना विशेष हक्क देणार्या राज्यघटनेतील कलम 35अ या कलमासंदर्भातील याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात सोमवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर काश्मीर खोर्यात तणाव असून जमात-ए-इस्लामी जम्मू-काश्मीर या संघटनेच्या जवळपास दीडशे जणांची धरपकड करण्यात आली आहे.राज्यघटनेच्या कलम 35अ अन्वये जम्मू-काश्मिरातील नागरिकांना काही विशेष हक्क देण्यात आले आहेत. 1954मध्ये …
Read More »भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग
नवी दिल्ली ः वृत्तसंस्था पुलवामा हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान यांच्यामध्ये तणावाचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर पाकिस्तानची राजधानी इस्लामाबादमध्ये यासंबंधी हालचाली सुरू असून पश्चिम सीमेवरून सैन्य हटवून ते जम्मू-काश्मीरलगत पूर्व सीमेवर तैनात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे भारत-पाक सीमेवर युद्धाचे ढग तयार झाल्याचे वातावरण आहे, एएनआयने यासंबंधी वृत्त दिले आहे. पाकिस्तानचे त्यांच्या …
Read More »पंतप्रधान मोदींची ‘मन की बात’मधून शहीद जवानांना श्रद्धांजली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी (दि. 24) ‘मन की बात’मधून देशवासीयांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी नॅशनल वॉर मेमोरियल स्मारकाची माहिती दिली. या राष्ट्रीय सैनिक स्मारकाचे 25 फेब्रुवारी रोजी लोकार्पण होणार आहे. देशाच्या लढवय्या सैनिकांच्या त्याग आणि बलिदानाचा सन्मान करण्याचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे मोदी म्हणाले, …
Read More »अशक्यप्राय शक्य केले
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी घेतला आर्थिक प्रगतीचा आढावा नवी दिल्ली : वृत्तसंस्था काही गोष्टी देशात होऊच शकत नाहीत, असे पूर्वी म्हटले जायचे, मात्र देशातील जनतेच्या पाठिंब्याने व सहकार्याने आम्ही अनेक अशक्य गोष्टी शक्य करून दाखवल्या आहेत. गेल्या साडेचार वर्षांतील आर्थिक सुधारणांनी देशाचे चित्र बदलून टाकले, असा दावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper