नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाला आता पुन्हा वेगळे वळण लागले आहे. या प्रकरणातील एक दोषी मुकेशकुमार सिंह याने आपल्या पूर्वीच्या वकिलांवर आरोप करीत सर्वोच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. पुनर्विचार याचिका दाखल करण्यासाठी तीन वर्षांचा कालावधी असतो, ही माहिती दिली गेली नाही, असा दावा मुकेशने केला आहे. …
Read More »महिला वर्ल्डकप : भारतीय संघ फायनलमध्ये दाखल; रविवारी ऑस्ट्रेलियाशी भिडणार
सिडनी : वृत्तसंस्था आयसीसी टी-20 महिला वर्ल्डकप स्पर्धेतील अंतिम लढत भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया यांच्यात 8 मार्च रोजी मेलबर्न क्रिकेट मैदानावर होणार आहे. उपांत्य फेरीतील पहिला सामना पावसामुळे रद्द झाल्याने गुणांच्या निकषावर भारत अंतिम फेरीत दाखल झाला, तर दुसर्या लढतीत ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेचा पाच धावांनी पराभव करीत पाचव्यांदा अंतिम फेरीत धडक …
Read More »काँग्रेसचे सात खासदार निलंबित
नवी दिल्ली : वृत्तसंस्था संसदीय अर्थसंकल्पादरम्यान सभागृहात गोंधळ घातल्यामुळे तसेच लोकसभेत सभापतींकडून पत्र काढून घेतल्याप्रकरणी काँग्रेसच्या सात खासदारांना गुरुवारी (दि. 5) निलंबित करण्यात आले. लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ही कारवाई केली. निलंबित करण्यात आलेल्या खासदारांमध्ये गौरव गोगोई, टीएन प्रथापन, डीन कुरियाकोसे, आर उनीथन, मनीकम टागोरे, बेनी बेहनन व गुरजीत …
Read More »कर्जमाफीच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने शेतकर्याची आत्महत्या; फसव्या महाविकास आघाडीविरोधात शेतकरीवर्गात संताप
जालना : प्रतिनिधी महाविकास आघाडी सरकारने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेच्या दुसर्या यादीतही नाव न आल्याने निराश होऊन जालन्यातील एका शेतकर्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. गजानन पुंजाजी वाघ (वरूड बु., ता. भोकरदन) असे या दुर्दैवी शेतकर्याचे नाव आहे. त्यामुळे फसव्या राज्य सरकारविरोधात शेतकरीवर्गातून संताप व्यक्त होत आहे. वाघ …
Read More »निर्भयाच्या दोषींना अखेर 20 मार्चला होणार फाशी!; चौथ्यांदा डेथ वॉरंट जारी
नवी दिल्ली : वृत्तसंस्था निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषींना फासावर चढविण्यासाठी दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टाने चौथ्यांदा डेथ वॉरंट काढले आहे. पवन गुप्ता, अक्षय ठाकूर, विनय शर्मा आणि मुकेश या चौघांनाही 20 मार्च रोजी सकाळी 5.30 वाजता फासावर लटकवण्यात येणार आहे. या डेथ वॉरंटवर प्रतिक्रिया देताना दोषींचे वकील ए. …
Read More »पाकिस्तानच्या चौक्या भारतीय सैन्याकडून उद्ध्वस्त
श्रीनगर : सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन करणार्या पाकिस्तानला भारतीय सैन्याने चांगलाच धडा शिकवला आहे. भारतीय लष्कराने कुपवाडा सेक्टरच्या विरुद्ध दिशेला असलेल्या पाकिस्तानी सैन्याच्या चौक्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र आणि तोफगोळे डागून उद्ध्वस्त केल्या. जम्मू-काश्मीरमध्ये घुसखोरांना घुसवण्यासाठी पाकिस्तानकडून सातत्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन सुरू होते. पाकिस्तानकडून सतत गोळीबार केला जात होता. भारतीय सैन्यातील वरिष्ठ अधिकार्यांनी यासंदर्भात …
Read More »निर्भया बलात्कार व हत्या प्रकरण; पवन गुप्ताची दया याचिका राष्ट्रपतींनी फेटाळली
नवी दिल्ली : वृत्तसंस्था राजधानी दिल्लीत 2012मध्ये घडलेल्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी पवन गुप्ताने दाखल केलेली दया याचिका राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी फेटाळून लावली आहे. यामुळे निर्भया प्रकरणातील चारही दोषींच्या फाशीचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुन्हा एकदा डेथ वॉरंट जारी करण्यासाठी वकिलांनी कोर्टाकडे धाव घेतली असून, …
Read More »‘कोरोना’चा वाढता फैलाव; इटलीचे बाधित पर्यटक भारतीयांच्या संपर्कात
जयपूर : वृत्तसंस्था इटलीहून आलेल्या पर्यटकांच्या ग्रुपमधील 16 जणांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात भारतातील एका टुरिस्ट गाइडचा समावेश आहे. हे सर्व पर्यटक 215 भारतीयांच्या संपर्कात आले होते, अशी माहिती राजस्थानचे आरोग्यमंत्री रघू शर्मा यांनी बुधवारी (दि. 4) दिली. भारतात आतापर्यंत एकूण 28 लोक कोरोना विषाणूबाधित आढळले आहेत, असे …
Read More »पंतप्रधानांनीच केला ‘त्या’ निर्णयाचा उलगडा
जागतिक महिला दिनी करणार नारीशक्तीला सलाम! नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी रात्री आपण सोशल मीडिया सोडण्याचे सूतोवाच केले होते. ’रविवारपासून सोशल मीडियातून एक्झिट घेण्याचा विचार करतोय’, असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केले होते. यामुळे त्यांच्या चाहत्यांचा एकच गोंधळ उडाला, परंतु आता खुद्द पंतप्रधानांनीच याचा उलगडा केला आहे. त्यामुळे …
Read More »‘त्या’ शेतकर्याच्या मुलांच्या शिक्षणाचा खर्च भाजप उचलणार; विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची माहिती
अहमदनगर : प्रतिनिधी आत्महत्या केलेले शेतकरी मल्हारी बटुळे यांच्या तिन्ही मुलांच्या शिक्षणाचा सर्व खर्च भाजप करणार असल्याचे आश्वासन, विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी दिले आहे. शेतकर्यांची सरसकट कर्जमाफी केली असती, तर हा प्रसंग घडला नसता. कर्जमाफी न केल्यामुळेच बटुळे यांनी आत्महत्त्या केल्याचे सांगत ही कर्जमाफी फसवी असल्याचा आरोप प्रवीण दरेकर …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper