Breaking News

देश-विदेश

These are all news about national-international

दिल्ली भाजपच्या संकल्पपत्राचे प्रकाशन

शुद्ध पाणी, दोन रुपये किलो पीठ, आणि विद्यार्थ्यांना मोफत वाहन देणार नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (दि. 31) आपले संकल्पपत्र प्रसिद्ध केले. राष्ट्रीय राजधानीत पक्षाचे सरकार स्थापन झाल्यानंतर सर्वांना शुद्ध पाणी, तसेच आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना दोन रुपये किलो दराने गव्हाचे पीठ देण्याचे वचन भाजपने संकल्पपत्रात दिले …

Read More »

निर्भया प्रकरण : दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर

‘डेट वॉरंट’ला कोर्टाची स्थगिती नवी दिल्ली : वृत्तसंस्थापतियाळा हाऊस कोर्टाने निर्भया निर्भया सामूहिक बलात्कार व हत्या प्रकरणातील दोषींच्या फाशीसाठी काढण्यात आलेल्या ’डेथ वॉरंट’वर पुढील आदेशापर्यंत स्थगिती दिली आहे. त्यामुळे चारही दोषींची फाशी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे. पतियाळा हाऊस कोर्टात तिहार कारागृहाच्या वतीने इरफान अहमद यांनी शुक्रवारी (दि. 31) बाजू …

Read More »

भारताचा पुन्हा ‘सुपर’ विजय

वेलिंग्टन : वृत्तसंस्थागेल्या सामन्यात सुपर ओव्हरमध्ये जबरदस्त विजय मिळवणार्‍या टीम इंडियाने शुक्रवारी (दि. 31) पुन्हा एकदा असाच विजय मिळवला. या विजयासह टीम इंडियाने न्यूझीलंडविरुद्ध सलग चौथा विजय साजरा केला आहे. तिसर्‍या टी-20प्रमाणे या सामन्यातही रोमांच पाहायला मिळाला. गेल्या सामन्यात हिरो ठरले होते ते रोहित शर्मा आणि मोहम्मद शमी. या सामन्यात …

Read More »

विकासदर वाढणार! मंदीचे मळभ दूर होणार!!

सर्व्हेक्षण अहवालात अंदाज; आज अर्थसंकल्प नवी दिल्ली : वृत्तसंस्थादेशांतर्गत बाजारपेठेत दीर्घकाळापासून ठाण मांडून बसलेला मंदीचा फेरा संपुष्टात येणार असून, लवकरच विकासदर वेग घेईल, असा अंदाज शुक्रवारी (दि. 31) संसदेत सादर करण्यात आलेल्या आर्थिक सर्वेक्षण अहवालात व्यक्त करण्यात आला आहे. यंदा विकासदर 5 टक्क्यांपर्यंत येणार असला, तरी पुढील आर्थिक वर्षात विकासदर …

Read More »

फुलराणीच्या हाती ‘कमळ’

सायना नेहवालचा भाजपमध्ये प्रवेश नवी दिल्ली : वृत्तसंस्थाफुलराणी म्हणून ओळखली जाणारी भारताची स्टार बॅडमिंटनपटू सायना नेहवालने भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. सायनाने बुधवारी (दि. 29) भाजपचे राष्ट्रीय सचिव अरुण सिंह यांच्या उपस्थितीत ‘कमळ’ हाती घेतले. सायनासोबत तिची बहिण चंद्रांशू हिनेही या वेळी भाजपमध्ये प्रवेश केला.भारतातील यशस्वी खेळाडूंच्या यादीत सायना …

Read More »

देशद्रोहाच्या गुन्ह्याखाली शर्जील इमामला अटक

पाटणा : वृत्तसंस्थादिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) विद्यार्थी नेता शर्जील इमामला बिहारमधील जहानाबाद जिल्ह्यातून अटक करण्यात आली आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याविरुद्ध (सीएए) शाहीन बाग येथे आयोजित करण्यात आलेल्या निदर्शनांमागे शर्जीलचा मुख्य सहभाग असून, प्रक्षोभक भाषणांसाठी त्याच्यावर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.दिल्ली पोलिसांची पाच पथके शर्जीलच्या मागावर होती. दिल्लीसह पाटणा …

Read More »

‘व्योममित्रा’ची पहिली झलक जगासमोर, भारत मानवी रोबोट अवकाशात पाठविणार

बंगळुरू : वृत्तसंस्था पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महत्त्वाकांक्षी गगनयान मिशन पूर्ण करण्यासाठी भारतीय अवकाश संशोधन संस्थेने (इस्रो) कंबर कसली आहे. या मिशन अंतर्गत 2022मध्ये भारतीय अवकाशवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. भारताची ही पहिलीच मानवी अवकाश मोहीम असल्यामुळे त्यात धोकेसुद्धा तितकेच आहेत. त्यामुळे इस्रो कुठलीही जोखीम पत्करणार नाही. मानवी अवकाशवीरांना पाठवण्याआधी …

Read More »

‘सीएए’ मागे घेणार नाही

गृहमंत्री अमित शहांनी विरोधकांना ठणकावले लखनऊ : वृत्तसंस्थानागरिकत्व सुधारणा कायदा (सीएए) कोणाच्याही विरोधात नाही. या कायद्यामुळे मुसलमानच काय तर कोणत्याही अल्पसंख्याक नागरिकाचे नागरिकत्व जाणार नाही. त्यामुळे किती विरोध करायचा आहे तो करा, पण छातीठोकपणे सांगतो की कोणत्याही परिस्थितीत हा कायदा मागे घेतला जाणार नाही, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित …

Read More »

भाजपमध्ये नड्डापर्व!

संघटनकुशल जे. पी. यांची राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड नवी दिल्ली : वृत्तसंस्थाभाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून जगत प्रकाश नड्डा यांची सोमवारी (दि. 20) बिनविरोध निवड करण्यात आली. भाजपच्या राष्ट्रीय निवडणूक समितीचे प्रमुख राधामोहन सिंग यांनी नड्डा यांच्या नावाची घोषणा केली. मावळते अध्यक्ष अमित शहा यांच्याकडून नड्डा यांनी सूत्रे स्वीकारली. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र …

Read More »

परीक्षा पे चर्चा : पंतप्रधानांकडून विद्यार्थ्यांना यशप्राप्तीचा कानमंत्र

नवी दिल्ली : वृत्तसंस्थापंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ’परीक्षा पे चर्चा’ या कार्याक्रमाद्वारे दिल्लीतील तालकटोरा इनडोअर स्टेडियममध्ये विद्यार्थ्यांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांनी कोणत्याही अपयशाने खचून न जाऊ नये. अपयशी झालो तर आपण यशाच्या दिशेने जात आहोत, असा त्याचा अर्थ होतो, असे सांगत मोदींनी विद्यार्थ्यांना यश मिळविण्यासाठी प्रेरित केले.या कार्यक्रमात एकूण दोन हजार …

Read More »