देवेंद्र फडणवीसांचा सोनिया गांधींना पत्रातून सवाल मुंबई ः प्रतिनिधीविरोधी पक्षाच्या नेत्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लिहिलेल्या पत्रानंतर राज्यातील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांना पत्र लिहिले आहे. या पत्रातून फडणवीस यांनी काही मुद्द्यांवर भाष्य केले असून, यालाच महाराष्ट्र मॉडेल म्हणायचे का आणि ते देशाने स्वीकारायचे का?, …
Read More »चक्रीवादळ अखेर सक्रिय
महाराष्ट्रातही धडकण्याची चिन्हे; यंत्रणा सतर्क मुंबई : प्रतिनिधीदक्षिण पूर्व अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे अखेर चक्रीवादळ सक्रिय झाले असून, ते केरळकडून गुजरातच्या दिशेने वर सरकत आहे. या वादळाचा तडाखा महाराष्ट्रालाही बसणार असल्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे सर्व यंत्रणा सतर्क झाल्या आहेत.प्राथमिक अंदाजानुसार चक्रीवादळाचा संभाव्य मार्ग ओमानच्या दिशेने …
Read More »नवी मुुंबईत होणार मेडिकल कॉलेजसह कोविड हॉस्पिटल; आमदार मंदा म्हात्रेंच्या मागणीला यश
नवी मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा भयंकर कहर पाहता तसेच कोरोनाची तिसरी लाट लक्षात घेता नवी मुंबई क्षेत्रात शासकीय मेडिकल पदवी कॉलेज व भव्य हॉस्पिटल उभारण्याची मागणी बेलापूर विधानसभा क्षेत्राच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे केली होती. याबाबत सकारात्मक प्रतिसाद देत नगरविकास विभाग व सिडको यांना प्रस्ताव …
Read More »…मग तुम्ही फक्त माशा मारणार का?
मराठा आरक्षणावरून देवेंद्र फडणवीसांचा ठाकरे सरकारला सवाल मुंबई : प्रतिनिधी मराठा आरक्षण देणारा कायदा सर्वोच्च न्यायालयाने रद्द ठरवल्यानंतर आता केंद्र सरकारकडून पुनर्विचार याचिका दाखल करण्यात आली आहे, मात्र त्यासोबतच केंद्राने 50 टक्क्यांवरच्या आरक्षणाच्या मुद्द्यावरदेखील विचार करावा आणि याचिका करावी, अशी मागणी महाराष्ट्र सरकारकडून करण्यात आली आहे. त्यावरून आता राज्याचे माजी …
Read More »मंत्री धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत
करुणा मुंडे उलगडणार प्रेमकथा; फेसबुक पोस्टमुळे खळबळ मुंबई ः प्रतिनिधीराष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांचे खासगी आयुष्य पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. कारण त्यांची जोडीदार करुणा धनंजय मुंडे यांनी फेसबुक पोस्ट करीत आपल्या जीवनावर आधारित पुस्तक प्रकाशित करणार असल्याची घोषणा केली आहे. यामुळे …
Read More »कष्टकर्यांसाठी राज्य सरकार काय करणार?
प्रवीण दरेकरांचा वाढवलेल्या लॉकडाऊनवरून सवाल मुंबई : प्रतिनिधी कोरोनाचा संसर्ग नियंत्रणात आणण्यासाठी राज्यात सुरू असलेला लॉकडाऊन आणखी 15 दिवस वाढविण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे. 1 जूनपर्यंत निर्बंध कायम असणार आहेत. यावरून विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकरांनी कष्टकरी वर्ग आणखी अडचणीत सापडेल, त्यांच्यासाठी राज्य सरकार काय करणार? असा सवाल …
Read More »कोरोनाच्या तिसर्या लाटेला थोपविण्यासाठी नवी मुंबईतील आरोग्य यंत्रणा सज्ज
रुग्णशय्यांत दुप्पट वाढ; महापालिकेचे नियोजन नवी मुंबई : रामप्रहर वृत्तकोरोनाची दुसरी लाट काही प्रमाणात कमी होत असली तरी तिसरी लाट येत्या दोन महिन्यात येणार असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे नवी मुंबई पालिकेने या लाटेशी मुकाबला करण्यासाठी तयारी सुरू केली आहे. या काळात उपचाराधीन रुग्णांची संख्या 25 हजारांपर्यंत गेली तरी 12 …
Read More »सिडकोच्या सहकार्याने होणार पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा सिडकोच्या सहकार्याने नवी मुंबई महानगरपालिका घणसोली ते ऐरोली दरम्यान पाम बीच मार्गाचे विस्तारीकरण करणार असून या प्रकल्पाकरिता आर्थिक योगदान देण्याचा निर्णयही सिडको महामंडळाने घेतला आहे. पाम बीच मार्गाच्या विस्तारीकरणाकरिता सिडको आणि नवी मुंबई महानगरपालिकेतर्फे अनुक्रमे 50:50 या प्रमाणात खर्चाचा भार उचलण्यात येणार असून सिडकोतर्फे या …
Read More »केंद्राच्या बदनामीलाच ठाकरे सरकारचे प्राधान्य; भाजपच्या आशिष शेलारांचा आरोप
मुंबई : प्रतिनिधी जनहिताच्या निर्णयांच्या बाबतीत भाजप नेहमीच राज्यातील सरकारच्या सोबत आहे, पण दुर्दैवाने राज्यातील महाविकास आघाडी सरकार राजकीय हित डोळ्यांसमोर ठेवून निर्णय घेते. पंतप्रधान मोदींचा मत्सर आणि केंद्र सरकारची बदनामी याच निकषांवर राज्य सरकारचा कारभार सुरू आहे, असा आरोप माजी मंत्री, आमदार अॅड. आशिष शेलार यांनी केला. मुंबईत घेतलेल्या …
Read More »‘मविआ’ला मराठा आरक्षण द्यायचेच नव्हते; भाजप नेते खासदार नारायण राणेंचे टीकास्त्र
मुंबई ः प्रतिनिधी मराठा आरक्षणबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निकाल आणि राज्य सरकारच्या शिष्टमंडळाने राज्यपालांची या संदर्भात भेट घेऊन त्यांना निवेदन सादर केल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवारी (दि. 12) भाजप नेते खासदार नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली. या सरकारला मराठा समाजाला आरक्षण द्यायचेच नव्हते, असा …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper