मुंबई ः प्रतिनिधीप्रत्येक गोष्टीसाठी केंद्र सरकारलाच जबाबदर धरले जाणार असेल तर मग राज्य हे केंद्राच्या ताब्यात देऊन टाकावे, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे. ते मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते.सचिन वाझे ‘वसुली’ सरकारच्या इतके जवळ होते की त्यांनी अधिवेशनात कित्येक तास त्यावर वाया घालवले. नऊ वेळेला विधानसभा स्थगित करावी …
Read More »ठाकरे सरकारने ‘करून दाखवले’; सचिन वाझेंच्या लेटरबॉम्बप्रकरणी भातखळकरांचा निशाणा
मुंबई : प्रतिनिधी माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्या लेटरबॉम्बनंतर आता सचिन वाझे यांनी केलेल्या पत्रातून धक्कादायक माहिती समोर येत आहे. यामध्ये दोन कोटी रुपये माजी गृहमंत्री अनिल देशमुखांनी मागितल्याचा आरोप करण्यात वाझेंनी केला आहे. यावरून भाजप नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारने करून दाखवले, असे ट्विट करीत निशाणा साधला आहे. …
Read More »ठाकरे सरकारची अवस्था कन्फ्युजन ही कन्फ्युजन है!
मुंबई ः प्रतिनिधीकोरोना प्रादुर्भावाचा अटकाव करण्यासाठी निर्बंध लावण्याच्या नावाखाली राज्य सरकारने लॉकडाऊन लावत जनतेची घोर फसवणूक केली आहे. रोज बदलणारे नियम, मंत्र्यांची परस्पर विरोधी विधाने पाहता राज्य सरकारची परिस्थिती कन्फ्युजन ही कन्फ्युजन है, सोल्युशन का पता नहीं, अशी झाली असल्याचा टोला भाजपचे मुख्य प्रदेश प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी ठाकरे सरकारला …
Read More »नववी, अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही सरसकट उत्तीर्ण करणार
राज्य शिक्षण विभागाचा निर्णय मुंबई ः प्रतिनिधीराज्यातील इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांपाठोपाठ नववी आणि अकरावीच्या विद्यार्थ्यांनाही पुढील वर्गात प्रवेश देण्यात येत आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी ही घोषणा केली. राज्यात कोरोना संक्रमणाची स्थिती दिवसेंदिवस बिकट होत असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.वर्षा गायकवाड म्हणाल्या, आता असणार्या कोरोनाच्या परिस्थितीचा विचार …
Read More »आता सचिन वाझेंचा ‘लेटरबॉम्ब’
अनिल देशमुख, अनिल परब यांनी खंडणी मागितल्याचा गंभीर आरोप मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्यानंतर निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनीही ‘लेटरबॉम्ब’ टाकला आहे. सध्या राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या (एनआयए) कोठडीत असलेल्या वाझे यांनी एनआयएला एक पत्र लिहिले आहे. यात त्यांनी तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यासह शिवसेनेचे नेते …
Read More »भाजपचा स्थापना दिन खारघर कार्यालयात आनंदोत्सवाने साजरा
खारघर : रामप्रहर वृत्त भारतीय जनता पक्षाचा स्थापना दिवस 6 एप्रिल हा आहे. अंत्योदयाचा विचार घेऊन स्थापन झालेला भाजप हा 13 कोटी सदस्य संख्या असलेला संपूर्ण विश्वातील सर्वात मोठा राजकीय पक्ष म्हणून ओळखला जातो. 6 एप्रिल 1980 रोजी जनसंघाचे भारतीय जनता पक्षात रुपांतर झाले आणि त्या दिवसापासून 6 एप्रिल हा …
Read More »चिंताजनक! महाराष्ट्राचा मृत्यूदर देशात सर्वाधिक
मुंबई : प्रतिनिधी महाराष्ट्रासह काही राज्यातील कोरोना परिस्थिती गंभीर होत आहे. काही राज्यात झालेल्या कोरोना उद्रेकाने केंद्राच्या चिंतेत भर टाकली आहे. केंद्र सरकारकडून तीन राज्यात तज्ज्ञांची 50 पथके तैनात करण्यात आली असून, परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे. यात महाराष्ट्रासाठी चिंतेची बाब म्हणजे देशातील एकूण रुग्णसंख्येपैकी 58 टक्के रुग्ण महाराष्ट्रातील आहे. …
Read More »उद्धव ठाकरेंच्या हाती राज्य आलंय? की उद्धव ठाकरेंवर राज्य आलंय?
राज ठाकरेंचा टोला मुंबई ः प्रतिनिधीमहाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी (दि. 6) पत्रकार परिषद घेऊन राज्यात मागील काही काळापासून घडत असणार्या घडामोडींवर भाष्य केले. मला काल कोणीतरी एक चांगला विनोद पाठवला. ’उद्धव ठाकरेंच्या हातामध्ये राज्य आलंय की त्यांच्यावर राज्य आलंय?’ असे म्हणत त्यांनी मुख्यमंत्र्यांना टोला लगावला.राज्याचे गृहमंत्री …
Read More »वाढत्या कोरोनामुळे सिडकोच्या कार्यालयांत अभ्यागतांना प्रवेश बंदी
नवी मुंबई : सिडको वृत्तसेवा वाढत्या कोरोना रुग्णसंख्येमुळे शासनाच्या आदेशानुसार शासकीय कार्यालयांमध्ये सर्व प्रकारच्या अभ्यागतांना 5 एप्रिलपासून तात्पुरती प्रवेशबंदी करण्यात आली आहे. याच पार्श्वभूमीवर सिडको महामंडळाच्या सर्व कार्यालयांमध्येदेखील अभ्यागतांच्या गर्दीवर नियंत्रण आणण्यासाठी त्यांच्या प्रवेशावर शासनाच्या पुढील आदेशापर्यंत तात्पुरती बंदी आणली आहे. सिडको महामंडळात सामान्य नागरिकांसोबतच इतर आस्थापना, एजन्सी व कंपनीतील …
Read More »न्यायालयाने चौकशीचे आदेश देताच ठाकरे सरकार बॅकफूटवर
अखेर गृहमंत्री देशमुख यांचा राजीनामा मुंबई ः प्रतिनिधीमुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या गंभीर आरोपांमुळे वादात सापडलेले गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सोमवारी (दि. 5) अखेर आपल्या पदाचा राजीनामा दिला. परमबीर सिंह यांनी देशमुख यांच्यावर सचिन वाझेंना 100 कोटी रुपये वसुलीचे टार्गेट दिल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी मुंबई …
Read More »
RamPrahar – The Panvel Daily Paper