Breaking News

मुंबई – नवी मुंबई

आगामी निवडणुकांसाठी भाजप सज्ज

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची माहिती मुंबई : प्रतिनिधीराज्यात होऊ घातलेल्या 14 हजार 500 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसह मार्च किंवा एप्रिलच्या मध्यात होण्याची शक्यता असलेल्या पाच महानगरपालिका व नगरपंचायत निवडणुकांसाठी भारतीय जनता पक्षाने कंबर कसली आहे. भाजपाच्या प्रदेशस्तरीय बैठकांमध्ये या संदर्भात सविस्तर चर्चा झाल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी (दि. 6) पत्रकार …

Read More »

सिडको मेट्रो प्रकल्प मार्ग क्र. 1च्या अंमलबजावणीचे काम महामेट्रोला

नवी मुंबई ः सिडको वृत्तसेवा सिडकोकडून नवी मुंबईमध्ये साकारण्यात येत असलेल्या नवी मुंबई मेट्रो प्रकल्पातील 11.1 किमीच्या मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामांची अंमलबजावणी करण्यासाठी महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशनची (महामेट्रो) खर्च ठेव प्रणालीनुसार नियुक्ती करण्याचा निर्णय नुकताच सिडको महामंडळातर्फे घेण्यात आला. यानुसार मार्ग क्र. 1वरील उर्वरित कामे पूर्ण करण्याचे काम यापुढे …

Read More »

ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे; ही तर ‘औरंगजेबसेना’!

मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याच्या प्रस्तावाला महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून विरोध केला जात असतानाच भाजपने शिवसेनेवर टीकास्त्र सोडले आहे. औरंगाबादच्या नामांतराच्या मुद्द्यावर शिवसेनेची भूमिका अत्यंत दुटप्पी आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची शिवसेना ही बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना राहिलेली नसून, आता ती औरंगजेबसेना झालेली आहे, अशी टीका भाजपचे मुख्य प्रदेश …

Read More »

सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे : चंद्रकांत पाटील; नामांतराच्या मुद्द्यावरून भाजपचा शिवसेनला सवाल

मुंबई : प्रतिनिधी औरंगाबाद नामांतराच्या मुद्यावर पुन्हा एकदा जोर देत भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला आहे. महत्त्वाचे म्हणजे महापालिकेत भाजपाची सत्ता आली, तर पहिल्याच सभेत नामांतराचा ठराव मंजूर करू, असा दावा करीत सत्ता पणाला लावायची की नाही हे शिवसेनेने ठरवावे, असे पाटील यांनी म्हटले आहे. …

Read More »

…तर महाराष्ट्राचेच नाव बदला!

अबू आझमींची मुख्यमंत्री ठाकरेंकडे मागणी मुंबई : प्रतिनिधी’औरंगाबादला एक इतिहास आहे. तो इतिहास पुसून औरंगाबादचे नाव बदलणे योग्य नाही. त्यामुळे विकास होणार नाही. बदलायचेच असेल तर आधी महाराष्ट्राचे नाव बदला,’ असे आवाहन समाजवादी पक्षाचे नेते अबू आझमी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना केले आहे.औरंगाबादच्या नामांतराचा मुद्दा सध्या भलताच गाजत आहे. …

Read More »

पत्रकार दिनानिमित्त परिसंवाद

नवी मुंबई : विमाका दर्पणकार कै. बाळशास्त्री जांभेकर यांच्या जन्मदिनानिमित्त  नवी मुंबई प्रेस क्लब आणि नवी मुंबई युनियन ऑफ जर्नालिस्ट्स यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय माहिती कार्यालय, कोकण विभाग यांच्या सहकार्याने बुधवारी (दि. 6) पत्रकारदिनी  परिसंवाद या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम सायंकाळी 5.30 वाजता विष्णुदास भावे नाट्यगृह, सेक्टर-16 …

Read More »

पनवेल, नवी मुंबईत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणार्या 422 जणांवर कारवाई

मद्यपींपेक्षा मोकाट फिरणारे अधिक नवी मुंबई : रामप्रहर वृत्त वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणार्‍या 422 वाहनांवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली आहे. थर्टी फर्स्टच्या अनुषंगाने पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात लावलेल्या बंदोबस्तात या कारवाया करण्यात आल्या आहेत. त्यात फक्त 27 जणांवर ड्रंक अ‍ॅण्ड ड्राइव्हची कारवाई झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर थर्टी फर्स्टच्या उत्साहाला आवर घालण्याच्या …

Read More »

तोट्यातील एनएमएमटीला विद्युत बसचा आधार

नवी मुंबई : रामप्रहर वृत्त तोट्यात सुरू असलेल्या नवी मुंबई परिवहन उपक्रमाला पुढील काळात विद्युत बसचा मोठा आधार मिळणार आहे. केंद्र शासनाच्या विद्युत वाहनांच्या धोरणामुळे (फेम योजनेअंतर्गत) वर्ष अखेरपर्यंत  230 विद्युत बस नवी मुंबई परिवहन सेवेत दाखल होणार आहेत. यातील 30 बस सध्या सेवा देत असून त्या फायदेशीर ठरत आहेत. …

Read More »

औरंगाबादच्या नामांतरावरून काँग्रेस-शिवसेनेत धुसफुस

सरकार तीन पक्षांचं आहे हे विसरून चालणार नाही; काँग्रेसने साधला शिवसेनेवर निशाणा मुंबई : प्रतिनिधी औरंगाबादच्या नामांतराचा मुद्यावरून आता काँग्रेस व शिवसेना यांच्यात धुसफुस सुरू झाल्याचे दिसत आहे. औरंगाबादचं नामांतर संभाजीनगर करणार असल्याची घोषणा शिवसेनेने वारंवार केली आहे, तर काँग्रेसने नामांतरावर विरोध दर्शविला असून काँग्रेस नेते या मुद्यावरून शिवसेनेवर निशाणा …

Read More »

आताची शिवसेना ही बाळासाहेबांची राहिलेली नाही

औरंगाबादच्या नामांतरावरून मनसेने लगावला टोला मुंबई : प्रतिनिधीऔरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावरून सुरू झालेल्या राजकारणात आता महाराष्ट्र नवननिर्माण सेनेनेही उडी घेतली आहे. शिवसेनेने औरंगाबादचे नामांतर करण्याबाबत चाचपणी सुरू केल्यानंतर काँग्रेसकडून त्याला थेट विरोध करण्यात आला आहे. त्यावरून मुख्य विरोधी पक्ष असलेल्या भाजपने शिवसेनेला लक्ष्य केले होते. आता मनसेनेही शिवसेनेची …

Read More »